महाराष्ट्र पोलीस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलीस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यात राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. आचारसंहिता संपताच, राज्यातील पोलीस दलातील प्रलंबित बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील ४२० सहायक …
Read More »गौ हत्या के विरोध में बंद रहा जिला : सभी समुदाय ने किया सहयोग
गौ हत्या के विरोध में बंद रहा जिला : सभी समुदाय ने किया सहयोग टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट सिवनी। शंकराचार्य नगरी सिवनी जिले की बैन गंगा भीमगढ डैम मे तैरते मिली गायों की निर्मम हत्या के विरोध में संपूर्ण जिला शुक्रवार को बंद रहा। कई हिन्दू संगठनों के आह्वान पर जिला पूरी तरह से बंद रहा। वही नैनपुर व …
Read More »४० हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या!
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा रखडल्या आहेत. मे महिन्यात होणाऱ्या बदल्या जून महिना अर्धा होत आला तरी काही हालचाल दिसत नाही. मुलांचे शैक्षणिक वर्ष चार दिवसांत सुरू होईल. बदलीच्या ठिकाणी जाणार कधी, राहण्याची व्यवस्था होणार कधी, मुलांचा शैक्षणिक प्रवेश घेणार कधी, ही रुखरुख आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनात आहे. रखडलेल्या बदल्या शासनाने किमान या आठवड्यात तरी कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्त्ती वय ६० : मुख्यमंत्र्यांकडून लवकरच घोषणा
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तिचे वय ६० वर्षे करण्याबाबत सरकार सरकारात्मक असून निवडणूक आचारसंहिता संपली आहे, त्यामुळे लवकरच यासंदर्भातला निर्णय होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त केले आहे. केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के केला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार …
Read More »‘पीडब्लूडी’ म्हणते पुलाचे बांधकाम निकृष्ट
पुणे-नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे खांब कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली असून आता नव्याने काम हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. दौंड शहरातून वाहणाऱ्या भीमा नदीवर दौंड शहर ते नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गार दरम्यान सुमारे २० कोटी रुपये खर्च करून हा पूल उभारण्यात येत आहे. सध्या …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्यास शिक्षा
“वातावरण तयार केलं गेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कसा केला जाऊ शकतो? संपूर्ण देशातील ५००-८०० अधिकाऱ्यावंर दबाव टाकला जाऊ शकेल काय? कोणी दबाव टाकला असेल तर त्यांचं नाव सांगा. आम्ही त्यांना शिक्षा करू, मतमोजणीच्या आधीच त्यांचं नाव सांगा. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काही मागण्या केल्या होत्या. त्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. आम्ही प्रत्येक रिटर्निंग अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आदेश …
Read More »तहसीलदार, कोतवाल लाच घेताना सापडले : आणखी किती महसूल अधिकारी रडारवर? वाचा
रास्त दुकानदारावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळयात अडकले. अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारोती माने, अशी लाच मागणाऱ्यांची नावे असून दोघे केज तहसील कार्यालयात अनुक्रमे तहसीलदार व कोतवाल पदी आहेत. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची मागणी करून २० हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आयुक्तांना नोटीस
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आयुक्तांना नोटीस ‘सहयाद्री वाचवा’मोहिमेतंर्गत कोयना खोऱ्यातील पुनर्वसनातील झाडाणी दोडाणी आणि उचाट या गावात कमाल जमीन धारणा पेक्षा जास्त जमीन खरेदी केलेल्या तिघांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दि ११ जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आपले खरेदी दस्त फेरफार सातबारा उतारे घेऊन हजर राहण्यास सांगितले आहे. जर ते हजर राहिले नाही तर त्यांना काही सांगायचे नाही असे समजून जमीन शासन जमा करण्यात …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करणार : उपजिल्हाधिकाऱ्यांची तक्रार
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांचे ‘वजन’ वाढताच पुण्याचे ‘कलेक्टर’ झालेल्या सुहास दिवसेंवर त्यांच्याच ‘टीम’मधील प्रांताधिकारी(उपजिल्हाधिकारी)जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केले. ‘राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून दिवसे हे मानसिक छळ करीत आहेत. दिवसेंच्या (Suhas Diwase) त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असे जाहीरपणे सांगून कट्यारे यांनी प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. गंभीर म्हणजे, दिवसेंविरोधात तक्रारींचा सूर ठेवणाऱ्या कट्यारेंनी थेट राज्याचे मुख्य सचिव …
Read More »छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या ठेवलेल्या (स्ट्राँग रुम) एमआयटी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्याकडे दुर्लक्ष, हयगय केल्यासह अलिकडेच सातारा-देवळाई भागातील वीज बारा तास गुल झाल्याने महावितरणची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन केल्याचा ठपका ठेवत रेल्वे स्टेशन शाखेचे सहायक अभियंता दादासाहेब बाबूराव काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी काढल्याची …
Read More »
विश्वभारत News Website