शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बांधले शिवबंधन संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचा पुढाकार वर्धा:सचिन पोफळी :- हिंगणघाट नगरपरिषदचे १२ भाजपा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.उद्धवजी ठाकरे यांचे हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश घेतला. शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचे सोबत भाजपा नगरसेवक मागील सहा महिन्यांपासून संपर्कात होते.कोविड काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपा नगरसेवकांच्या …
Read More »काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाविरुद्ध चंद्रपुरात नगरसेवकाची तक्रार
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाविरुद्ध चंद्रपुरात नगरसेवकाची तक्रार राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची बदमानी केल्याचा आरोप चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले, असा दावा पत्रकार परिषदेत करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यामुळे भाजप व नगरसेवकांची बदनामी झाली, असा आरोप करीत नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी पटोले यांच्याविरुद्ध चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल …
Read More »पेरकुंड (चिपाड): (धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट )
(धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट ) पेरकुंड (चिपाड) 09 जून ला मी 27 वर्षाचा झालो.मग सहज आई जवळ बसून मी माझ्या जन्माची कथा तिला विचारली.तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे.ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती.तर फरक पडला नसता.ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी एका वनवासाची आहे.आई म्हटली …
Read More »मुख्यमंत्र्यांनी साधला चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद , सरपंचानी कथन केले कोविड काळातील अनुभव
मुख्यमंत्र्यांनी साधला चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद Ø सरपंचानी कथन केले कोविड काळातील अनुभव चंद्रपूर दि.11 जून: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागातील सरपंचांना दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. दरम्यान काही सरपंच्यांशी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी कोरोनामुक्त गाव याबाबत सरपंचांशी थेट संवाद साधला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील, पोंभूर्णा तालुक्यातील जाम तुकुम येथील भालचंद्र बोधलकर या सरपंचाने कोरोना काळात गावामध्ये …
Read More »राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह
राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह राजुरा- मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येणार्या राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 172 मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचे मृतदेह आढळून येत असल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. नर वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असून, त्याचे सर्व अवयव कायम असल्याची माहिती वनपरिक्षेत्र …
Read More »आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू
आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू Ø कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा घेतला निर्णय दि.6 जून : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी आदेशातील निर्बंध शिथील करण्याबाबतचे आदेश जाहीर केले आहे. याअंतर्गत पाच स्तरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर-1 मध्ये होत असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात अत्यावश्यक व बिगर …
Read More »वर्धा:जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी Ø 1 जून ते 15 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू Ø वर्धा, हिंगणघाट व पुलगाव नगरपालिका आणि लगतच्या ग्रामपंचायत मध्ये इतर दुकाने ठरलेल्या दिवशी Ø जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक व इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत Ø शनिवार, रविवार औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने राहणार बंद
वर्धा, दि 31 मे (जिमाका):- संपुर्ण वर्धा जिल्हयात कोरोना विषाणुचा सकारात्मक दर 10टक्के पेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड 40टक्के पेक्षा कमी भरलेले असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश 1 जून सकाळी 7 वाजता पासुन 15 जून सकाळी 7 पर्यंत लागू राहतील. वर्धा नगर पालीका व लगतच्या 11 …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा…राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम
– प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांना दिलासा मिळणार – कोरोनामुक्त गाव अभियान आजपासून मुंबई, राज्यभरात लागू असलेले कठोर निर्बंध आणखी 15 दिवस कायम ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी केली. राज्यातील प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असून, प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांत परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात निर्बंध लागू …
Read More »चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक
चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक महानगराचा पारा 46.2, तर ब्रम्हपुरी 45 अंश सेल्सिअस चंद्रपूर, यंदा मे महिन्याचा तडाखा महानगरासह जिल्हावासियांना पहिल्यांदाच जाणवला. कोरोनाच्या सावटात मे हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागला. शनिवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवले. भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 46.2, तर ब्रम्हपुरी येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद असून, विदर्भात चंद्रपुरात सर्वाधिक होती. शनिवारी दुपारी महानगरात फेरफटका …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
“याचे दूरगामी परिणाम होतील,” चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयावर फडणवीसांची टीका आजच्या कॅबिनेट बैठकीत दारुबंदी हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून …
Read More »
विश्वभारत News Website