प्रत्येकाने रक्तदान करून मानवजन्माचे धर्म पाळावे:रक्तदान काय हे रक्त घेऊन वाचलेल्या जीवाला विचारा:गुंजन मेंदूले संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप यांचे प्रतिपादन वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने मागील 3 वर्षा पासून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे तसेच जर तात्काळ एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासली तर एका फोन वर ब्लड …
Read More »वर्धा : वीर अशोक सम्राट संघटनेच्या मागण्या गरिबांच्या हिताच्या;शासनाने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी ;दिपिका गजबिये
वर्धा : वीर अशोक सम्राट संघटनेच्या मागण्या गरिबांच्या हिताच्या;शासनाने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी ;दिपिका गजबिये वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद व जिल्हा परिषदांच्या सर्व शासकीय शाळांमधील सीबीएसई शिक्षणाचा प्रस्ताव व इतर मागण्या तत्काळ पास करण्याबाबत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ICU बनविण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा,बजाज चौकातील उड्डाण पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे अश्या एकूण 4 मागण्यांसाठी विर …
Read More »आघाडी सरकारने इंधनाचे भाव कमी करावेत:आमदार डाँ. रामदास आंबटकर यांची मागणी
वर्धा:जिल्हा प्रतिनिधी:- केंद्र सरकारने इंधनावरील कर कपात केल्यामुळे राज्यात पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर भाव पाच व दहा रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तेलंगना, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील अबकारी करात कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यात त्वरित व्हँट कपात केली. त्यामुळे तेथील इंधनाचे भाव 4 ते 17 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील अबकारी करात कपात …
Read More »एसटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा;आमदार रामदास आंबटकर
जिल्हा प्रतिनिधी:सचिन पोफळी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी उपोषणावर बसून आहे,तरीही या राज्य सरकारने त्यांची कुठलिही दखल घेतली नाही, कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता बाहेर प्रांतातून येणाऱ्या जाणाऱ्या मजुरांना तसेच नागरिकांना आपल्या गांतव्यावर पोहचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले, दिवाळी तोंडावर आली असून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांना न्याय द्यावा,तसेच पपत्र …
Read More »वर्धेत आघाडी सरकार विरोधात भाजप चा जन आक्रोश नेत्यांनी काळ्या फित बांधून दर्शविला निषेध
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :सचिन पोफळी- वारंवार राज्य शासनाचे, चुकीच्या दिशेने आखले जात धोरण व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेला नाहक त्रास, याच्या निषेधार्थ आज वर्धेतील शिवाजी चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फीत बांधून *जन आक्रोश आंदोलन करण्यात केले* राज्य शासनाच्या दुटप्पी निर्णयाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनता दुखावलेली आहे. कारण या सरकारने शेतकरी असो वा सर्वसामान्य …
Read More »*ओबिसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत येईर्यंत स्वस्थ बसणार नाही: हंसराज अहिर*
चंद्रपूर:- शिवसेना प्रांत सरकार आज संध्याकाळी इम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला गेला आज माझा ओबीसी बांधवांतरण हद्दपार वेवेली वेळ आली. धुळे नंदुरबार अकोला वाशिम व वकास येथील बाजारू ओगसी बांधवांना ओबीसी बांधवांना ओबीसी प्रांताची बदनामीची इच्छा आहे, हा फार मोठा अन्याय नाही. 15 सप्टेंबर रोजी चंद्रपूर भारतीय जनता चंद्र चंद्र आणि महानगर व्हीदारा धरणे कार्यक्रमात बोलता हंसराज अहीर यांनी सांगितले. राज्य …
Read More »दारुबंदी उठल्यानंतर उद्भवत असलेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आ. जोरगेवार यांच्या पोलिस अधिक्षकांना प्रत्यक्ष भेटून सुचना!
पाच दिवसांत विकल्या गेली एक कोटीच्या वर दारू ! मद्यपींची गर्दी आणि कोविड19 नियमांची पायमल्ली ! दारूबंदी उठल्यानंतर पहिल्या 5 दिवसात सुमारे 1 कोटीं रूपयांच्या वर दारू तळीरामांनी रिचविल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच जुलै पासून चंद्रपूरात दारू सुरू झाली. कोविड-19 घ्या शासन निर्देशांची काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश राज्य उत्पादन विभागाकडून परवानाधारकांना देण्यात आले आहे. …
Read More »इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव
इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव चंद्रपूर, ता. २३ : इरई नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, हा पूल आता लोकसेवेत रुजू झाला आहे. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोडवरील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड-ब्रिजला ‘रामसेतू’ हे नाव देण्याचा ठराव २३ जून रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिककेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात …
Read More »CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!
CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब! देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE आणि ICSE च्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर IIT-JEE किंवा CLAT सारख्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर १२वीच्या बोर्डाच्या …
Read More »बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार चंद्रपूर, ता. २१ : बाबूपेठ येथील स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह येत्या दोन दिवसांत सर्व जाती-धर्मासाठी खुले करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासिका तर नागरिकांना सभागृह उपलब्ध होईल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मगावात त्यांच्या स्मृतीत चंद्रपूर महानगर पालिकेने स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह बांधले. …
Read More »
विश्वभारत News Website