Breaking News

पर्यावरण

नाशिक, नगरमध्ये ढगफुटी! शेतीचे नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज शुक्रवारी सकाळपासून ढगफुटी सारखा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले असून काहींच्या घराची मोडतोड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. सप्टेंबर मध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक आहे. औरंगाबाद मधील सर्वच गावातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा …

Read More »

अमरावती शहरात आढळले बिबट्याचे बछडे

अमरावती : शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे दिसले. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यांना वडाळी येथील वन उद्यानात ठेवण्यात आले आहे. महादेव खोरी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. जवळ असलेल्या पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग असल्याचे कळते. तर, बछडे दिसल्यानंतर लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट मादी पळून गेली. …

Read More »

पाऊस रुसलेलाच, बळीराजा चिंतेत औरंगाबाद जिल्ह्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन

औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र …

Read More »

आज नागपूर, चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

नागपूर : नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी आज बुधवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.आता पुन्हा पाऊस धो-धो बरसेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे …

Read More »

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण चंद्रपूर,दि. 2 जुलै : महाराष्ट्राने कृषीविषयक अनेक अभिनव संकल्पना देशाला दिल्या आहेत. कृषी क्षेत्राचा आणि शेतक-यांचा विकास हे राज्य सरकारचे प्राधान्याचे विषय आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. शेतक-यांच्या समृध्दीसाठी हमीभाव आणि बाजार समित्यांची निर्मिती झाली असून राज्यात या दोन्ही बाबी …

Read More »

औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार

औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार * करमणूक केंद्र व पर्यटन विकास कामांचे भुमिपूजन चंद्रपूर, : जिल्ह्यातील राजूरा, गडचांदूर हा भाग औद्योगिक प्रगत मानला जातो. एवढेच नाही तर सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक वारसा सुध्दा या क्षेत्राला लाभला आहे. एकीकडे उंच पहाड, दुसरीकडे पाणी आणि त्याच्या मधोमध अंमलनाला पर्यटन स्थळ आहे. पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत या भागाचा कायापालट …

Read More »

मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक

मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या मुक्त भ्रमण करीत असताना त्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणार्‍यास वनविभागाने वन गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अरविंद बंडा असे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 31 मे रोजी मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ वनभ्रमण करीत होते. या मार्गावरून जाणार्‍या काही व्यक्तीने त्यांच्या भ्रमण मार्गात …

Read More »

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त …

Read More »

विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी- डी.के.आरिकर

वृक्षारोपण, पर्यावरण मित्र व कोविड योद्धा पुरस्कार जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम चंद्रपूर- मानवाने पर्यावरणाच्या केलेल्या हानीमुळे आज त्याचेच जीवन संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यातील आरोग्य संपन्न समृद्ध मानवी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी हा विषय समजून घ्यावा व पर्यावरण दूत होऊन मानवी जीवन वाचवावे व वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी असे आवाहन दलीतमित्र व पर्यावरण समिती चे अध्यक्ष डी.के.आरिकर …

Read More »

यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात सपन्न

यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात सपन्न चंद्रपुर – ५ जून रोजी सम्पुर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.पर्यावरणाचे जतन व्हावे अशी आशा ठेवून अनेक ठिकाणी हा दिन उत्साहात सपन्न होतो.अश्याच प्रकारे ‘एक झाड पर्यावरणासाठी आपल्या भविष्यासाठी’ असा विचार घेऊन नगाजी बहुद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत यंग थिंकर्स चंद्रपुर च्या समूहा तर्फे स्थानिक छत्रपती नगर चंद्रपुर येथील सार्वजनिक …

Read More »