Breaking News

देश

असा झाला कराची स्टॉक एक्स्चेंज इमारतीवर दहशतवादी हल्ला

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. माहितीनुसार, साधारण: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार दहशतवादी याठिकाणी आले. त्यांनी ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकल्यानंतर इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरू होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच …

Read More »

५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली: भारत आणि चीन या दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला असून केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर [ china apps] बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रसिद्ध टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अ‍ॅपचा समावेश आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने संबंधित अ‍ॅपची एक यादी केंद्र सरकारला पाठवून यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच, नागरिकांनीही आपल्या मोबाईलमधून काढून टाकावे, …

Read More »

उत्तर भारतात वीज कोसळून 107 जणांचा मृत्यू

पाटणा: बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी पावसात वीज कोसळून [lighting] झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 107 लोकांचा मृत्यू झाला आहे़ तसेच, 32 लोक जखमी झाले आहेत. याशिवाय हानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे. पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या 23 जिल्ह्यांमध्ये या नैसर्गिक धुमाकूळ घातला …

Read More »

सतराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल किंमतीत 36 पैशांचाच फरक

नवी दिल्ली : आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फक्त 36 पैशांचाच फरक राहिला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.                                                                      …

Read More »

बनावट बियाणे कंपन्यांवर कारवाई करा : पटोले

नवी दिल्ली : सदोष खते, बियाणे, कीटकनाशके बनविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.                                                              …

Read More »

 गोल्डन पिकॉक पुरस्काराच्या शर्यतीत वीस देशांचे १५ चित्रपट

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यावर्षीच्या महोत्सवात गोल्डन पिकॉक पुरस्कार विभागात वीस देशांचे १५ चित्रपट दाखवले जाणार आहेत. या विभागासाठी सातशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या.अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि छायाचित्रणकार जॉन बेली हे परिक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील, तर फ्रान्सचे चित्रपट दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिलो, चीनचे चित्रपट दिग्दर्शक झँग यांग, आणि ब्रिटनच्या …

Read More »

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य

नवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (यूएनएससी) सन 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड करण्यात आली. भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते मिळाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी या विजयाबद्दल माहिती दिली. दरवर्षी 193 सदस्यांसह युएन जनरल असेंबली दोन वर्षांच्या मुदतीसाठी पाच अस्थायी सदस्यांची निवड करते. तर या परिषदेचे पाच स्थायी सदस्य …

Read More »

अबब…पेट्रोलची दरवाढ पाहा

नवी दिल्ली : मागील १२ दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सुरू असलेली दरवाढ आज १९ जून रोजी सलग तेराव्या दिवशीही कायम आहे. शुक्रवारी पेट्रोल 0.56 रुपयांनी, तर डिझेल 0.63 रुपयांनी महाग झाले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.37 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. डिझेलची किंमत 77.06 रुपये प्रतिलिटर झाली आहे. मागील 7 जूनपासून पेट्रोलच्या किंमतीमध्ये 7.11 रुपये आणि डिझेलमध्ये 7.69 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ …

Read More »

सुरक्षा जवानांशी चकमक : दोन दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्मिरच्या अवंतीपोरामध्ये शुक्रवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. कालपासून आतापर्यत तिघांचा खात्मा करण्यात आल्याचे जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. सुरक्षा सूत्रानुसार, अवंतीपोराच्या मेज पम्पोरमध्ये गुरुवारी एका चकमकमीत एक दहशतवादी मारला गेला़ तसेच, अन्य दोघे मशिदीत लपले होते. यानंतर आज सकाळी पम्पोरच्या मेज परिसरात एका माहितीनंतर शोध मोहिम (सर्च आॅपरेशन) सुरू करण्यात आली. दरम्यान, मशिदीचा परिसर बराच मोठा …

Read More »

आपण देशभक्ताचे पुत्र : राहुल गांधी

नवी दिल्ली,२१ मे आपण  देशभक्ताचे पुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होते. अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांच्या दूरदृष्टीने …

Read More »