Breaking News

विश्व भारत

बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला… कुठे घडली घटना… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मांदळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. लोमेश गुलाब चौधरी असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. वन विभागाने मांदळवाडी, ढगेस्थळ येथे तातडीने पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनाक्रम असा… मांदळेवाडी येथील विठ्ठल गेनुजी ढगे यांच्या शेतात काम …

Read More »

फडणवीस उत्कृष्टच,झापाझापीवर सत्तारांनी सोडले मौन

विश्व भारत ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणत्याही प्रकारे खडाजंगी झालेली नाही. कोणतीही योजना प्रसारमाध्यमामध्ये उघड करू नका, असे हसतहसत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलले,असे म्हणत सत्तारांनी झापाझापी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले, त्यादिवशी काय झाले होते. याबाबत अब्दुल सत्तार यांनी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, खडाजंगी झाली नाही. असेच हसता-हसता मला उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

शेतकरी चिंतेत : संत्रा बागांवर काळ्या माशीचे संकट

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील संत्रा व मोसंबी बागेत सध्यस्थितीत काळया माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. विदर्भातील हवामान या किडीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बागांचा ऱ्हास होत असल्याची माहीती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वंडली येथील कीटकनाशक तज्ज्ञ प्रा.प्रवीण दरणे यांनी दिली. माशीमुळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काटोल व नरखेड …

Read More »

नागपूरजवळ दरीत कोसळली बस, 4 गंभीर

विश्व भारत ऑनलाईन : हिंगणी-सेलू मार्गावर आज शुक्रवारी पेंढरी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. बसमध्ये 30 प्रवासी होते. 4 ते 5 जण गभीर जखमी असल्याचे कळते. नागपूर कडून हिंगणी-वर्धाकडे जाणारी ट्रॅव्हल्स 20 फूट खाली दरीत कोसळली. पेंढरी घाटावर असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

मुंबई, ठाणेत पहाटेपासूनच मुसळधार!

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई उपनगर,ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथमध्ये मुसळधार आज शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसहित अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने अर्थात दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याचं सांगितलं जात आहे. तर, विदर्भातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल.अरबी समुद्रातून …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा

विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष… वाचा

विश्व भारत डेस्क : बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवत तिघांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघांकडून तब्बल १८ लाख ५० हजार रूपये उकळले. पैशांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आर्वीतील एका, चंद्रपुरामधील दोन आणि अमरावतीच्या एका आरोपीचा समावेश आहे. माहितीनुसार,आर्वी येथील नरसिंग सारसर या व्यक्तीने आर्वी येथीलच रितेश राजेश …

Read More »

एकनाथ खडसे राष्ट्रवादीतही नाराज… वाचा नक्की काय

विश्व भारत ऑनलाईन : भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाविरोधात आवाज उठविल्याने एकनाथ खडसे यांची कोंडी झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही तीच परिस्थिती एकनाथ खडसे यांच्यासमोर येऊ शकते. निमित्त होते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा जळगाव दौरा. एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर खडसे यांनी नाराजी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात, पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, अशी खंत …

Read More »

रेल्वे तिकीट बुकिंग आता आणखीण सोप्पे

विश्व भारत ऑनलाईन : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला ट्रेनचं तिकीट आणखीण सोप्प्या पद्धतीत बुक करता येणार आहे. त्यामुळे करोडो प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. या सुविधा आणखी सुलभ होण्यासाठी रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. आता अशीच एक सुविधा रेल्वे घेऊन आली आहे. या सेवेमुळे आता तुम्हाला …

Read More »

समृद्धी महामार्गांवर किती लागणार टोल… घ्या जाणून

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई पुणे एक्प्रेस वे चा प्रवास महाग होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टोलमध्ये ङोणारी १८ टक्के वाढ. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये लवकरच वाड होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. कारण १ एप्रिल २०२३ पासून या टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे. दर …

Read More »