Breaking News

विश्व भारत

तुमचं आवडतं ‘व्हॉट्सॲप’ होणार बंद…पण

विश्व भारत ऑनलाईन : व्हॉट्सॲप हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र व्हॉट्सॲप अनेक डिव्हाइसमधून बंद होणार आहे. व्हॉट्सॲप वापरण्यासाठी डिव्हाइस बदलण्याची आवश्यकता आहे का? याबद्दल व्हॉट्सॲपने माहिती दिली आहे. कंपनीकडून अधिकृत माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपने सांगितले की, जुन्या आयफोनमधील व्हॉट्सॲप बंद होणार आहे. शिवाय जुन्या iOS वर चालणाऱ्या iPhone वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप सुरू ठेवण्यासाठी iOS अपडेट करावे लागणार आहे. व्हॉट्सॲप 24 ऑक्टोबरपासून …

Read More »

टी२० विश्वचषक : भारताने पाकिस्तानला धूळ चारली

विश्व भारत ऑनलाईन : टी२० विश्वचषकाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबल्याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. यात शेवटच्या बॉलवर भारताने पाकिस्तानला हरविले आहे. मेलबर्नमध्ये रविवारी (२३ ऑक्टोबर) भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा …

Read More »

अमिताभ बच्चन यांचा अपघात : गंभीर तब्येत

विश्व भारत ऑनलाईन : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नुकताच ‘कौन बनेगा करोडपती 14’ या क्विझ शोच्या सेटवर अपघात झाला. त्यांच्या पायाची नस कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अजूनही गंभीर असल्याचे कळते.दुखापतीनंतर त्यांच्या पायाला काही टाके पडले असून आता काळजी करण्यासारखे काही नाही. ते पूर्णपणे बरे आहेत. धातूच्या धारदार वस्तूमुळे त्यांच्या …

Read More »

अपघात,अकाल मृत्यू टाळण्यासाठी करा नरक चतुर्दशीला यमतर्पण

विश्व भारत ऑनलाईन : दीपोत्सवातील धनत्रयोदशी नंतर येणाऱ्या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशीपासून अभ्यंग स्नान करायला सुरुवात होते. याशिवाय या दिवशी यमतर्पण करण्याचेही महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते. आख्यायिका धार्मिक मान्यतेनुसार, नरकासुराने 16 हजार 108 राजकुमारींना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध …

Read More »

सणासुदीत ऑनलाईन फसवणूक टाळा… या ‘स्टेप्स’ वापरा

विश्व भारत ऑनलाईन : वेळेची कमतरता लक्षात घेऊन आणि पैशाची बचत व्हावी, या दृष्टीकोनातून ऑनलाईन खरेदीकडे कल वाढलाय. मात्र,सणासुदीच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणही तितकेच वाढत आहे. तसेच पेमेंटसाठी ऑनलाईन मोडचा वापर केला जातो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI या विविध पर्यायांचा वापर केला जात आहे. सणाच्या निमित्ताने अनेक कंपन्या विविध ऑफर्स देतात. आणि याचा फायदा सायबर गुन्हेगार …

Read More »

जाग आली : उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या,रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनकडून (ठाकरे गट) देण्यात आली. मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

नोटेवर गांधीजींचा फोटो नको ; हिंदू महासभा प्रचारक मोहन कारेमोरे यांची मागणी

विश्व भारत ऑनलाईन : अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्व चलनी नोटावरून महात्मा गांधीजीं ऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा, अशी मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला दिलेले योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या कार्याशी तुलना करता कमी नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे. याला अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनीही दुजोरा दिला आहे. सुभाषचंद्र बोस …

Read More »

जिल्हा परिषद पदभरती रद्द :१३ हजार पदांची प्रक्रिया रखडली

विश्व भारत ऑनलाईन : जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातील तपशीलामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. ग्रामविकास विभागाकडून १८ सवर्गांच्या गट क च्या १३ हजार ५१४ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध …

Read More »

सलमान खानला डेंग्यूची लागण, कोण सांभाळणार ‘बिग बॉस’ शो?

विश्व भारत ऑनलाईन : बॉलिवूडचा दबंग सलमान खानला डेंग्यू झालाय. सलमान खान मागील दोन आठवड्यांपासून ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. तेव्हा त्याला डेंग्यूची लागण झाली. डेंग्यूची लागण झाल्यामुळे सलमान ‘वीकेंड का वार’ही होस्ट करणार नाही. सलमान खानची प्रकृती मागील चार-पाच दिवसांपासून खराब आहे. डेंग्यूमुळे त्याने चित्रपट आणि शोचे शूटिंग बंद केले. टीव्हीचा लोकप्रिय रिॲलिटी शो …

Read More »

निरोगी आयुष्य पाहिजे : तर असे करा भगवान ‘धन्वंतरी’चे पूजन

विश्व भारत ऑनलाईन : आरोग्य हेच सर्वकाही आहे. आरोग्यम् धनसंपदा असे आपण म्हणतो आणि ऐकतो. उत्तम आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे, असा याचा अर्थ होतोय. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. भगवान धन्वंतरींना आद्य वैद्य मानले जाते. किंवा आजच्या भाषेत भगवान धन्वंतरी हे या जगातील पहिले डॉक्टर होय. त्यांनाच आयुर्वेदाचे प्रणेते मानले जाते. काय …

Read More »