अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य, तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीतही तिच मोठे योगदान आहे. कमी काळातच प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या चित्रपटातून मृणालने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच मृणालने तिला आलेल्या एका विचित्र अनुभवाबद्दल खुलासा केलाय. मृणाल ही फार सेक्सी दिसत नाही म्हणून एका दिग्दर्शकाने तिला रिजेक्ट केलं असल्याचा …
Read More »(भाग:249) असत्य पर सत्य की जीत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के हाथों मारा गया दशानन रावण? रामलीला मंचन
(भाग:249) असत्य पर सत्य की जीत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के हाथों मारा गया दशानन रावण? रामलीला मंचन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट न्याय की अन्याय पर, धर्म की अधर्म पर, बुराई पर अच्छाई की , सत्य की असत्य पर और अंधकार पर उजाले की विजय का प्रतीक विजयादशमी का पर्व पर हर्षोल्लास के साथ विजय दशमी मनाई जाती है। इस …
Read More »अधिकाऱ्यांना तुरुंगात बंद करणे हाच पर्याय : नागपूर हायकोर्टाचे ताशेरे
‘प्रत्येक सुनावणीत तुमच्यावतीने पोकळ आश्वासने दिली जातात. प्रत्येक सुनावणीत नव्याने शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागता, मात्र शपथपत्रात सारखीच माहिती सादर करता. किती वेळा तुम्ही संधी मागणार,याला काही मर्यादा असायला हवी. तुमच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात बंद करणे हाच पर्याय दिसत आहे. न्यायालयाशी तुम्ही वारंवार खेळत आहात, अशा तीव्र शब्दात न्यायालयाने उपस्थित अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. कत्तलखाना निर्माणाचा आराखडा कुठे आहे? भूसंपादनाची स्थिती काय? …
Read More »नागपूर के कांद्री खदान में हादसा : मृतक के परिवार को 25 लाख का मुआवजा मिलेगा
कांद्री खदान हादसा : मृतक के परिवार को 25 लाख का मुआवजा मिलेगा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रामटेक। मॉयल की कांद्री खदान हादसे में जान गंवाने वाले मजदूर चेतन राऊत (30) के परिवार को करीब 25 लाख रुपये का मुआवजा मिलेगा। इसमें से मॉयल की ओर से 23,25,900 रुपए दिए जाएंगे, जिसमें बीमा दावा, कामगार क्षतिपूर्ति, भविष्य निधि और …
Read More »रात 3 बजे तक पुलिसकर्मियों ने किया कॉम्बिंग गश्त : शहर के एक-एक गली में पहुंचे
छत्तीसगढ़ रात 3 बजे तक पुलिसकर्मियों ने किया कॉम्बिंग गश्त, शहर के एक-एक गली में पहुंचे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट राजनांदगांव। शहर के सभी थाना-चौकियों के 70 पुलिस अधिकारी व कर्मचारियों के दल ने रात कॉम्बिंग गश्त चलाया। थाना कोतवाली में उपस्थिति देकर रात 12 से 3 बजे तक पेट्रोलिंग की गई। अपराधियों पर नकेल कसने एवं चोरी की …
Read More »(भाग:248) लंकाकाण्ड रामायण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम और दशानन रावण के बीच घमासान युद्ध शुरु। राम लीला मंचन
भाग :248) लंकाकाण्ड रामायण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम और दशानन रावण के बीच घमासान युद्ध शुरु। राम लीला मंचन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट श्री लंकाकाण्ड में दशानन रावण और मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के बीच घनघोर युद्ध शुरु हो गया है। हजारों असुर राक्षस सैनिक मारे जा रहे हैं। आकाश में हजारों चील और गीद्ध मंडराते नजर आ रहे हैं। रावण …
Read More »माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले.त्यांच निधन झाल्याचं वृत्त आहे. हिंदुजा रुग्णालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत.त्यांच्या आरोग्यावर डॉक्टर …
Read More »नागपूर जिल्ह्यात पावसाचा इशारा : गारपीट?
25 व 26 फेब्रुवारी या काळात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला व बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उपराजधानीत कमाल तापमानात मात्र सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. तर किमान तापमानही 20 अंश सेल्सिअसच्या जवळ होते. कमाल तापमान हे सरासरीपेक्षा दीड तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा …
Read More »नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना राज्यपालांनी केले निलंबित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित केले आहे. कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. राज्यपालांनी या तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी बुधवार २१ फेब्रुवारीला कुलगुरूंना बोलावले होते. मात्र, डॉ. चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू …
Read More »50 हून अधिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश : मुख्यमंत्र्यांचा इशारा
कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. कॉंग्रेस नेत्यांनी त्याचे खंडन करत ते कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यातील 50 हून अधिक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मोहन यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले आहे. तसेच, कॉंग्रेसला इशाराही दिला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीमध्ये एक दोन नव्हे तर ५० हून अधिक …
Read More »
विश्वभारत News Website