प्रयागराज। दुर्दांत भू-माफिया अतीक अहमद ने कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी के रिश्तेदारों की जमीन हड़पने की भी कोशिश की थी। एक अंग्रेजी दैनिक ने खबर दी है कि तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ने इस मामले को गंभीरता से लिया था। माफिया और पूर्व सांसद अतीक अहमद और उनके भाई अशरफ दोनों की शनिवार 15 मार्च की देर रात गोली …
Read More »रेल ने नहीं लगाया समय सारणी सूचना फलक
नागपुर। रेलवे डी आर एम मुख्यालय नागपुर अंतर्गत दक्षिण-पूर्व-मध्य रेल के नैनपुर- सिवनी- छिन्दवाडा के बीच आने वाले सभी रेलवे स्टेशनों मे अभी तक समय सारणी और रेल यात्री किराया सूची फलक नहीं लगाया गया है। जवकि 24 अप्रैल को रेलवे का परिचालन के लिए केंद्रीय रेल मंत्री के हाथों लोकार्पण समारोह की तैयारियां बडे जोर शोर से शुरु कर …
Read More »सोनिया गांधी, माफिया अतिक अहमद आणि जमीन! वाचा प्रकरण
माफिया अतिक अहमदने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नातेवाईकांचीही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती, असे एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे. माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांची शनिवार, १५ मार्च रोजी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतिक आणि अश्रफ दोघांना …
Read More »माता पिता और गुरुजनो की आज्ञा पालन करना ही अक्षय तृतीया पर्व की सार्थकता है।
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री अक्षय तृतीया के पावन दिन ही भगवान विष्णु के छठे अवतार भगवान श्री परशुराम जी का जन्म हुआ था। इस दिन को भगवान परशुराम के जन्मोत्सव के रूप में भी मनाया जाता है। धार्मिक मान्यताओं के अनुसार अक्षय तृतीया के पावन दिन ब्रम्हा जी कमंडल से गंगा जी देवाधिदेव भगवान भोलेनाथ की जटा मे समाहित हूई थी …
Read More »अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनेच नव्हे, तर ‘या’ गोष्टीची खरेदी ठरु शकते लाभदायक : आज सोन्याचा भाव किती?
हिंदू आणि जैन धर्मामध्ये अक्षय्य तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार पवित्र मानला जातो. अक्षय्य या शब्दाचा अर्थ ‘ज्याचा कधीच क्षय (नष्ट) होत नाही किंवा जे कधीच संपत नाही’ असे मानले जाते. त्यामुळे अक्षय्या तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर फलदायी असते अशी आपल्याकडे मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या …
Read More »तालुका कृषी अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
नाशकातील सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि.२१) घडली. महिनाभरात सहकार विभागातील दोन अधिकारी आणि त्यानंतर आता तालुका कृषी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. अण्णासाहेब हेमंत गागरे (42, रा. प्राइड ग्लोरी अपार्टेंट, नाशिक रोड, नाशिक) असे संशयित आरोपी तालुका कृषी अधिकाऱ्याचे नाव …
Read More »भीषण गर्मी चिचिलाती धूप की तपन में पानी के लिए दर-दर भटक रहे है वन्यप्राणी
नागपुर। महाराष्ट्र और मध्यप्रदेश की सीमा की सूखी जंगल पहाडियों में ग्रीष्म ऋतु की चिचलाती तेज धूप की तपन से व्याकुल हजारों वन्य प्राणियों के समूह पानी के लिए दर दर भटक रहे।हाल ही के दिनों मे पानी की तलाश मे जंगली तेंदुए के और जंगली सुंअर के झुण्ड कोराडी परिसर के कोलार नदी तथा महानिर्मिती के जलाशय के इर्द-गिर्द …
Read More »नागपूर शहरात पावसाने झाडे पडली : मनपाचे दुर्लक्ष
तापमानाने चाळीशी पार केली. मात्र,अंगाची लाहीलाही होत असताना विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. गुरुवारी विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यातील रिसोड व अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. बुलढाणा जिल्ह्यात देखील विजांचे तांडव बघायला मिळाले. नागपूर शहराला झोडपले नागपूर शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही ठिकाणी वीज …
Read More »काय झालं असं!अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने खाल्ले किडे, “त्याची चव…”
मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आतापर्यंत विविध माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता त्यांनी शेअर केलेला एक अनुभव खूप चर्चेत आला आहे. शूटिंगच्या शेड्युलमधून वेळ काढून मृणाल कुलकर्णी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नुकत्याच त्या एका पुरस्कार सोहळ्याला …
Read More »वकील संप करू शकत नाहीत : सर्वोच्च न्यायालय
वकील संप करू शकत नाहीत किंवा कामावर गैरहजर राहू शकत नाहीत,असा महत्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. वकिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी राज्य पातळीवर मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली सर्व उच्च न्यायालयांनी तक्रार निवारण समिती स्थापन करावी असेही निर्देश दिले. तसेच जिल्हा न्यायालय पातळीवरही तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे न्या. एम आर शाह आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने सांगितले. प्रकरण काय …
Read More »
विश्वभारत News Website