अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा, 12 प्रकरणे निकाली चंद्रपूर,दि. 25 जून : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत …
Read More »ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन
ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द राज्यव्यापी ‘‘चक्काजाम आंदोलनात‘‘ ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे – हंसराज अहीर* *हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन* चंद्रपूर:- राज्यातील शिवसेना-काॅेग्रेस-राष्ट्रवादी च्या महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली असल्याने या सरकारचा जाहीर धिक्कार व सार्वत्रिक निषेध नोंदविण्यास तसेच हे आरक्षण पूर्ववत लागू करण्याच्या न्यायोचित मागणीसाठी भाजपा व प्रदेश भाजपा ओबीसी …
Read More »आणीबाणी ‘‘काळा दिवस’’ स्मरणार्थ शोभाताईंचा हंसराज अहीर यांचेव्दारा सन्मान
आणीबाणी ‘‘काळा दिवस’’ स्मरणार्थ शोभाताईंचा हंसराज अहीर यांचेव्दारा सन्मान चंद्रपूर:- माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांनी 25 जुन 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादली व या कालावधीत दमनकारी नितीचा अवलंब करून लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले या विरूध्द आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबले, अत्याचार केले, अनन्वित छळ केला त्यामुळे भाजपाव्दारे दरवर्षी हा दिवस संपूर्ण देशभरात सर्वत्र ‘‘काळा दिवस’’ म्हणुन पाळण्यात येतो. दि. 25 …
Read More »वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी
वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी राजुरा, वार्ताहर – शेतकरी संघटनेचे नेते, राजुरा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष स्व. अनिल ठाकूरवार यांची जयंती स्वामी विवेकानंद अनाथाश्रम येथे ठाकुरवार परिवारा कडून कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक माजी आमदार अँड. वामनराव चटप, संस्थाध्यक्ष डॉ. भूपाळ पिंपळशेंडे, सचिव …
Read More »राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान महाराष्ट्रात डेल्टा प्लसची नेमकी काय स्थिती; राजेश टोपेंनी दिली माहिती डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने सध्या राज्यात चिंता व्यक्त आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं …
Read More »नव्याने देणारे देशी,विदेशी व शापीचे परवाने फक्त भूमिपुत्रांनाच द्यावे-सुधाकर ताजणे
भूमिपुत्रांनाच देशी,विदेशी दारूचे परवाने देण्याची मागणी.(सुधाकर ताजणे) कोरपना ता.प्र.:- महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी केली.आता ६ वर्षांनंतर महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असून परवाने नूतनीकरण करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर आता नव्याने देणारे देशी,विदेशी व शापीचे परवाने फक्त भूमिपुत्रांनाच द्यावे या प्रमुख मागणीसह इतर पाच मागण्या शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक …
Read More »राज्यापुढे ज्वलंत प्रश्नांचा डोंगर असतांना दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ही लोकशाहीची शोकांतिका – अँड. वामनराव चटप
राज्यापुढे ज्वलंत प्रश्नांचा डोंगर असतांना दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ही लोकशाहीची शोकांतिका – अँड. वामनराव चटप चंद्रपूर, दिनांक 24 जून – महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावासह मोठ्या प्रमाणात अनेक नैसर्गिक संकटे आली असून अनेक ज्वलंत समस्या, प्रश्न आ वासून उभे असतांना राज्य सरकारने या अधिवेशनात महत्वाचे व जनतेच्या जीवनमरणाचे निर्णय घेणे अपेक्षित …
Read More »आता बचत गटाच्या महिला बनतील कोविड योध्दा – रवि शिंदे
महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बचत गटांना कर्ज वितरण. टेमुर्डा (वरोरा) :- भारत देश हा खऱ्या अर्थाने गावात बसत असतो आणि गावातील शेतकरी शेतमजूर व गावातील महिला यांच्या श्रमातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते त्यामुळे गाव संपन्न होईल तर देश सुद्धा संपन्न होईल हा आशावाद घेवून सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी गावागावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर …
Read More »कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा , 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले
कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा Ø 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले चंद्रपूर,दि. 24 जून : कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण करण्याकरीता बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी …
Read More »गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त, 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु
गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त * 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु* चंद्रपूर,दि. 24 जून : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या तब्बल पाच पटीने जास्त होती. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. …
Read More »