Breaking News

ऑरेंजसिटी

आवश्यक औषधी, त्यासंबंधी उपचार पद्धती व जनजागृतीच्या माध्यमातून ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर मात करणे शक्य: ना.विजय वडेट्टीवार

आवश्यक औषधी, त्यासंबंधी उपचार पद्धती व जनजागृतीच्या माध्यमातून ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर मात करणे शक्य: ना.विजय वडेट्टीवार कोविड-19 व म्युकरमायकोसिस या आजारविषयक आढावा बैठक संपन्न चंद्रपूर दि.15 मे : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर प्रमाणेच म्युकरमायकोसिस या रोगासाठीचे इंजेक्शन व औषध पुरवठा त्वरीत उपलब्ध करून घ्यावा व त्या संबंधीचे प्रस्ताव तातडीने सादर …

Read More »

प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार 16 मे रोजी मार्गदर्शन

प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत उद्या संवाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन चंद्रपूर, दि. 15 मे : कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार दि. 16 मे रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील वैद्यकीय …

Read More »

गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त, 1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू

गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त,1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू Ø  आतापर्यंत 64,944 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,725 चंद्रपूर, दि. 15 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1016 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 76 हजार 901 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत …

Read More »

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन मालेगाव :  येथील शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नुतन चौधरी यांनी दिली. या स्पर्धेसाठी :कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हां सोयरे”,ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावा, बाराशे शब्द मर्यादा …

Read More »

वरोऱ्यात चाकूने युवकाचा मर्डर; आरोपी युवकाला अटक

वरोरा : वरोरा शहरात व तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून आपसी स्पर्धेतून व कट काटशह यातून एकमेकांवर खुनी हल्ले होत आहे यातच आज दिनांक 13 मे ला दुपारनंतर 4 वाजता च्या दरम्यान शहराच्या गांधी चौकात निलेश ढोके या 19 वर्षीय माथेफिरू युवकाने सूकराम आलम या 26 वर्षीय युवकाचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. …

Read More »

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस धानोरा उपविभागातील सावरगाव पोमके अंतर्गत येणाऱ्या मोरचूल जंगल परिसरात आज सकाळी नक्षलवादी व सी-60 जवानांत झालेल्या चकमकीत मोरचूल निवासी टीपागड एरिया प्लाटून-15 चा कमांडर राजा उर्फ रामसाय नेहरू मडावी व धानोरा तालुक्यातील बोटेझरी निवासी, कसनसूर एलओएस सदस्य रनिता उर्फ पुनीता चिंपळूराम गावडे या दोन …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम 

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम  मुंबई- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. सध्याचे निर्बध …

Read More »

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू ब्रम्हपुरी,  तालुक्यातील कुडेसावली स्मशानभूमीलगत एक मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागात खळबळ उडाली. ही घटना बुधवार, 12 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रातील हळदा बिटातील कक्ष क्रमांक 1178 मध्ये हा बिबट मृतावस्थेत आढळला. कुडेसावली येथील नागरिक बुधवारी सायंकाळच्या सुमारास फिरायला गेले असता, त्यांना दुर्गंधी आली. नागरिकांनी घटनास्थळ परिसरात पाहणी केली असता, …

Read More »

रमजान ने कोरोनावर मात केली.

रमजान ने कोरोनावर मात केली.  जगातील मानव जातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले.जात धर्म,प्रांत,भाषा,वेशभूषा, गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले.माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेऊ नये,शक्यतो एकमेकांना मदत करावी हेच शिकविले. माणुस कोणत्याही जाती धर्माचा राज्याचा प्रांताचा असो त्यांचीशी प्रेमाने बोलावे त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी, कोणताही धर्म नफरत करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्माचे शांतीचा संदेश देणारे सण …

Read More »

मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस

मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज        दिल्ली, 13 मे, 2021: “बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगण्याची कला शिकवली.” असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या …

Read More »