राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला …
Read More »शाळकरी मुलांसारखी केली बैठकीतून हकालपट्टी : विभागीय आयुक्तांविषयी नाराजी
विश्व भारत ऑनलाईन : जे काही करायचे ते रीतसर कागदोपत्री करा, मात्र शाळकरी मुलांसारखी वागणूक आम्हाला नका देऊ, अशी विनंती काही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली. घनकचरा व्यवस्थापन आणि वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यासंदर्भात विभाग प्रमुखांची आढावा बैठक मंगळवारी केंद्रेकर यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यात उद्दिष्ट गाठण्यात दिरंगाई केली म्हणून नगर परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त सुनील …
Read More »शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? पोलीस बदली प्रकरण
विश्व भारत ऑनलाईन : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचे कळते. रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि …
Read More »दुर्लक्ष : ग्रामीण भागात रस्त्यांची दैना , 5 किलोमीटर ये-जा करनेही कठीण
विश्व भारत ऑनलाईन : सर्वच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यात खड़े पडले आहेत. अनेक रस्ते पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे …
Read More »महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …
Read More »शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : पीएम किसान सन्मानचा बारावा हफ्ता सोमवारी बँक खात्यात
विश्व भारत ऑनलाईन : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट मोदी सरकारने दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले असून, सोमवारी दिला जाणारा हप्ता हा बारावा राहणार आहे. देशभरातील दोन कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ अर्थात डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक …
Read More »नवोदित वकिलांसाठी सरन्यायाधीशांचा सल्ला : अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका
विश्व भारत ऑनलाईन : “वकिली व्यवसायात कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान मोठे आहे. तरुण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यवसायात सुरूवातीला अनेक अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा”, असा सल्ला सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला. महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या राज्यस्तरीय वकील परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून …
Read More »शाळेत नापास, पण आता IAS, IPS अधिकारी, वाचा यशोगाथा
विश्व भारत ऑनलाईन : देशातील सर्वात ‘टफ’ परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) असते. विद्यार्थी दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार आयएएस, आयपीएस होतात. पण, आयपीएस,आयएएस अधिकारी होणे वाटते तितके सोपी नाही. पण आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत. हे आयएएस,आयपीएस अधिकारी शाळेत नापास झाले होते. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी उत्तीर्ण झालेत. रुक्मणी …
Read More »भाजप आक्रमक : सहायक निबंधक अखेर निलंबित
विश्व भारत ऑनलाईन : भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना अखेर निलंबित केले आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या सहायक निबंधक यांच्यावरील कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी एकवीरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील …
Read More »गोंदियातील हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने
विश्व भारत ऑनलाईन : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. परिणामी,वस्तीतील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पश्चिम बंगाल येथून आलेले सहा जणांचे हत्ती नियंत्रक पथक आणि वन विभागाची रेस्क्यू टीम याच परिसरात शुकवारी सकाळपासूनच तळ ठोकून आहे. नागणडोह येथील घटनस्थळी सहायक उवनसंरक्षक दादा राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही़ पी. तेलंग, वनक्षेत्र सहायक एफ.सी. …
Read More »
विश्वभारत News Website