Breaking News

राज्य

पत्रकारांच्या कल्याणकारी महामंडळासाठी अभ्यास गट नेमणार : मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या देशव्यापी पत्रकारांच्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी करण्यात आलेल्या सर्व्हे आणि मागणीचा हवाला देत आ. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या व्यथाच आज विधानपरिषदेमध्ये मांडल्या. सुमारे तासाभरापेक्षा अधिक काळ यावर सकारात्मक चर्चा झाली. सरकारच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकारांच्या घरांचा, पेन्शनचा व अधिस्वीकृतीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात एक ‘हाय पॉवर’ कमिटी अर्थातच अभ्यास गट नेमणार सांगितले. …

Read More »

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे निलंबित

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून त्यांनी पैसे घेतले. तसेच नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार,राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी …

Read More »

जोरदार पाऊस असताना टँकरने पाणी पुरवठा!वाचा कारण…!

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीत विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीला आलेल्या पुरात गाळाचे प्रमाण वाढून भुसावळ शहरातील पाणीपुरवठ्याचे रोटेशन २४ ते ३६ तासांनी पुढे लोटले गेले. साडेपाच कोटी रुपये निधीतून पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्रातील १२ एमएलडी क्षमतेच्या यंत्रणेचे नूतनीकरण झाले. तरीही शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली. शहरातील अमृत योजना पूर्ण होईपर्यंत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र!नोकऱ्यांचे खासगीकरण

नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण आणि त्यातून तयार होणारी निराशा प्रचंड धक्कादायक असते. त्यामुळे नोकऱ्यांचे खासगीकरण मागे घेण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे. खाजगी कंपन्यांना विविध पदांसाठी निश्चित वेतनाच्या दरांमध्ये …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला सविस्तर अहवाल : आई तुळजाभवानीचे मौल्यवान दागिने गायब : जगदंबेच्या दरबारात काळाबाजार

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजे-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली ७१ मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन अधिकार्‍यांसह पाच जणांवर त्रिसदस्यीय समितीने ठपका ठेवला होता. मात्र त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविलेल्या पाचजणांपैकी चार जणांना क्लिनचिट देऊन केवळ एकाच व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोजमाप करताना पुन्हा एकदा …

Read More »

रस्त्यावरील खड्ड्याने‎ घेतला गर्भवतीचा बळी‎ : रुग्णालयात जाताना खड्ड्यातून उसळली गाडी‎ : ‘पीडब्लूडी’चे दुर्लक्ष

ग्रामीण‎ ‎भागातील‎ रस्त्यांवरील‎ खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून‎ गाडी चालवावी लागते. अशाच‎ एका रस्त्याने अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी‎ तालुक्यातील एका आठ‎ महिन्याच्या गर्भवतीचा जीव‎ घेतला. ही हृदयद्रावक घटना‎ शुक्रवारी दुपारी घडली.‎ रेडवा येथील संजीवनी रोहित‎ पवार (२४) ही महिला तिच्या‎ पतीसोबत शुक्रवारी दुपारी १‎ वाजताच्या सुमारास मोटार‎ सायकलने बार्शीटाकली येथील‎ ग्रामीण रुग्णालयामध्ये‎ तपासणीसाठी जात होती. बार्शीटाकळीजवळ अमराई‎ परिसरात रस्त्यावरील एका‎ खड्ड्यातून त्यांची …

Read More »

मंत्री छगन भुजबळ यांचे नाशकातील येवल्यात ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत

नाशिक (येवला): “माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मिरवणूक होती. आजवर अनेक निवडणुका जिंकल्या अनेक वेळा मिरवणुका निघाल्या. परंतु आज निघालेली त्यातील ही सर्वात मोठी मिरवणूक होती.कोरोनाच्या काळात अतिशय महत्वपूर्ण ठरलेलं अन्न व नागरी पुरवठा विभाग यापुढील काळातही गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर राहील”,असे प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच …

Read More »

रत्नागिरी,रायगढ और सिंधुदुर्ग में भारी बारिश: प्रशासन ने किया अलर्ट

कोंकण के रत्नागिरी, रायगढ़ और सिंधुदुर्ग जिलों में भारी बार‍िश हो रही है। इसके चलते सभी नदीयों में बाढ़ आने की आ गई है। स्‍थानी प्रशासन ने लोगों से अलर्ट कर दिया है। खेड़ तालुका प्रशासन ने भी नदी किनारे के निवासियों को सावधान रहने की चेतावनी दी है। रत्नागिरी, सिंधुदुर्ग और रायगढ़ जिलों में भारी बारिश जगबुदी नदी में …

Read More »

शेतकऱ्यांची लूट : अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये!एक रुपयात पीक विमा

एक रुपया पीक विमा योजनेत शेतकर्‍यांची लूट होत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी विमा कंपनीकडून केंद्र चालकांना रक्कम दिली जाते, तरीही शेतकर्‍यांकडून सीएससी केंद्र चालक रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विमा एक रुपयाचा आणि अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. याबाबत शेतकर्‍यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात 2023-24 …

Read More »

‘अबकी बार किसान और शाहीर कलाकार सरकार’- कवी ज्ञानेश वाकुडकर

कामठी – भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले.शाहीर कलावंतांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलीकडे विशेष लक्ष द्यावे तसेच शाहीर कलावतांचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी रामटेक क्षेत्रात विशेष महिलांनी पूर्ण ताकत पणाला लावावे. असे शब्दात उदगार चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक क्षेत्रात उमेदवारीची घोषणा केली. कामठीच्या राम जानकी …

Read More »