आयुर्वेद के अनुसार जितनी लंबी उम्र, उतना अधिक आक्सीजन देता है पाकड़,फल पेड टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट गोरखपुर । दीनदयाल उपाध्याय गोरखपुर विश्वविद्यालय में वनस्पति शास्त्र की विभागाध्यक्ष डा.पूजा के अनुसार पाकड़ जुझारू पेड़ होता है। इसकी शाखा भी पनप जाती है। इसका पेड़ घना होकर शीतल छाया देता है। इससे आक्सीजन उत्सर्जन अधिक होता है। गोरखपुर, जितेंद्र पांडेय …
Read More »(भाग:277) मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के नाम में छिपा है गूढ़ रहस्य?108 बार राम नाम लेने से कल्याण
भाग:277) मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के नाम में छिपा है गूढ़ रहस्य?108 बार राम नाम लेने से कल्याण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम की भक्ति से सकल कल्याण संभव है। आज भी देश के अधिकांश गांव ऐसे हैं जहां एक दूसरे को अभिवादन करने के लिए राम-राम कहते हैं। लेकिन जरा सोचिए भगवान राम का नाम अभिवादन करते …
Read More »इको-फ्रेंडली होली: महिला शक्ति ग्रुप ने उजागर किया पर्यावरण संरक्षण का संदेश
इको-फ्रेंडली होली: महिला शक्ति ग्रुप ने उजागर किया पर्यावरण संरक्षण का संदेश टेकचंद सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट महिलाएं घर का आधार होती है तथा वे एक अच्छे समाज का निर्माण भी करती हैं। यह कहना है महिला शक्ति ग्रुप की अध्यक्ष रजनी बदरा का।मौका था फागोत्सव का। स्वामी विवेकानंद कॉलोनी में आयोजित कार्यक्रम में महिला शक्ति ग्रुप की महिलाओं ने इको …
Read More »काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार पारवे भाजपमध्ये जाणार आणि त्यांना भाजपकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेली पारवे-फडणवीस यांची …
Read More »सद्गुरु जग्गू वासुदेव यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता
आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा तमिळनाडूमधील कोइम्बतूर याठिकाणी इशा फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या ठिकाणाहून २०१६ पासून सहा लोक बेपत्ता झाले आहेत. ते परत आले की नाही, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी मद्रास उच्च न्यायालयात सांगितले. न्या. एम. एस. रमेश आणि न्या. सुंदर मोहन यांच्या खंडपीठासमोर हॅबियस कॉर्पस या याचिकेवर सुनावणी झाली असताना पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. थिरुमलाई यांचा …
Read More »काँग्रेस में एकजुटता के चलते केंद्रीय मंंत्री गडकरी की बढ सकती है मुश्किलें?
काँग्रेस में एकजुटता के चलते केंद्रीय मंंत्री गडकरी की बढ सकती है मुश्किलें? भाजपा उम्मीवारों को ले डूबेगा केजरीवाल गिरफ्तारी प्रकरण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर: चुनावी मौसम विपक्षी गठबंधन और कांग्रेस पार्टी के लिए बहुत शुभ दिखाई दे रहा है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को चुनावी मैदान में पटखनी देने के लिए कट्टर दुश्मन एक हो गए हैं। …
Read More »विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार
महाविकास आघाडीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभा उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या चर्चेवरून दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज …
Read More »45 साल की महिला का 22 साल के लड़के के साथ अफेयर…
45 साल की महिला का 22 साल के लड़के के साथ अफेयर के चलते बेरहमी से मारकर पेट्रोल डालकर फूंका टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक सुमेरपुर निवासी 45 वर्षीय महिला को उसके 22 वर्षीय प्रेमी ने सचेंडी लाकर पहले गला रेत कर हत्या की, फिर पेट्रोल डालकर फूंक दिया। महिला के परिजनों ने सुमेरपुर थाने में अपहरण का मुकदमा दर्ज …
Read More »PM मोदींनाही ‘ईडी’च्या कार्यालयात 9 तास बसवून ठेवलं होतं
उत्तर मुंबई मतदारसंघाचे विद्यामान खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोदींची ईडीकडून चौकशी झाली होती असं सांगितलं. मोदींना अटकेची भीती नसल्याने ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. विरोधकांनी खरं काही केलं नसेल तर त्यांना चौकशीला सामोरे जाण्यात काय अडचण आहे? असा थेट सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. “पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांना 9 तास ईडी कार्यालयात …
Read More »IAS अधिकाऱ्याला निलंबित करा : कारण काय?
आचारसंहितेच्या काळात रामाळा तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या २४.६२ कोटी रुपये कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू करून महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या आयुक्तांचे निलंबन करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. राज्याचे तसेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांना दिलेल्या तक्रारीत देशमुख यांनी …
Read More »
विश्वभारत News Website