Breaking News

विश्व भारत

‘पीडब्लूडी’ला दिली खड्डेमय रस्त्यांची फ्रेम ; तीव्र आंदाेलनाचा इशारा

जुन्या जळगावातील झाशीची राणी पुतळा ते काेल्हे शाळा, नेरीनाका स्मशानभूमीमागील रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागताेय. रस्ते वर्ग झाल्यानंतरही बांधकाम विभाग कामे करीत नसल्याने संतप्त नागरिकांनी माेर्चा काढला. परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फाेटाे असलेली फ्रेम अधीक्षक अभियंता कार्यालयाला भेट देऊन निषेध केला आहे. रस्ते काम रखडले रस्त्यांची कामे गेल्या २० वर्षात झालेली नाहीत. श्रीकृष्णनगर, झिपरूअण्णा नगर, नेरीनाका …

Read More »

आयुक्तांचा दणका : औरंगाबाद महापालिकेतील १९ कर्मचारी निलंबित

औरंगाबाद महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी तब्बल १९ सफाई कामगारांना तडकाफडकी निलंबित केले. सतत गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांची यादी आयुक्तांनी मागविली होती. ही यादी प्राप्त होताच त्यांनी सोमवारी सायंकाळी १९ जणांवर निलंबनाची कारवाई केली. महापालिकेच्या घनकचरा विभागात सुमारे सोळाशे सफाई कामगार आहेत. मात्र, बरेच कामगार हे कामावर हजर नसतात. त्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे आयुक्त चौधरी यांनी काही …

Read More »

मंत्रालयातील कर्मचाऱ्याने केली बोगस नोकर भरती

मुंबई मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याकडून लिपिकपदी नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येकी ०६ ते १० लाख रुपये घेऊन फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोगस नोकर भरती रॅकेटच्या आमिषाला बळी पडलेले १० पीडित समोर आले आहेत. प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात महेंद्र सकपाळ, महादेव शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालाडमधील रहिवासी सागर जाधव …

Read More »

चेहरा दिसेल सुंदर : एका रात्रीत मुरुमं होतील गायब…

चेहऱ्यावर मुरूमांची समस्या तरुणाईमध्ये अधिक आढळून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या पिण्याच्या बदलत्या सवयीमुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. यासाठी बाजारात अनेक केमिकल उत्पादने असतात. मात्र त्यांचा परिणाम हा कायमस्वरुपी नसतो. मुरुमे घालवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता. बर्फ थेरपी चेहऱ्यावर मुरुमे आल्यास त्यावर बर्फ लावणे उत्तम. यामुळे मुरुमांचा लालसरपणा कमी होतो तसेच सूजही कमी होते. बर्फ लावल्याने मुरुमे कमी होण्यास मदत होते. …

Read More »

अधिवेशन : सरकार नागपुरात, नक्षलवादी सक्रीय

नागपुरात हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात होत आहे. सरकार नागपुरात दाखल होताच, नक्षलवादी सक्रीय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिलाय. सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा… सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा,असे आवाहनही नक्षलवाद्यांनी एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून केला आहे. बंदी घालण्यात …

Read More »

वन विभागातील परीक्षा ऑनलाईनच, 15 जानेवारीपर्यंत जाहिरात

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान …

Read More »

वजन कमी करण्यासाठी भात की चपाती खावी?

लाईफ स्टाईलमुळे अनेकांना आरोग्या संबंधीत अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. त्यात वजन वाढणे किंवा जाड होण्याच्या समस्या भेडसावत आहेत. अशात अनेक लोक आपलं वजन कमी करण्यासाठी हेल्दी जेवण किंवा जेवण कमी करण्याचा पर्याय निवडतात. परंतु यामध्ये लोकांना एक प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी भात कमी खावं की, नेमकी चपाती? बरेच लोक वजन कमी करताना प्रथम चपाती सोडून देतात …

Read More »

सावरकरांचा अपमान केल्यानंतर मोर्चा का काढला नाही? : देवेंद्र फडणवीसांचा सवाल

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केला गेला, तेव्हा मोर्चा का काढला नाही?, असा सवाल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना केला. महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना फडणवीस म्‍हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आजच्‍या आपल्‍या भाषणात नेहमीचीच कॅसेट वाजवली. त्यानी कॅसेट पुढे न्यावी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या नाही, तो गेल्या ६० वर्षांपासून सुरु आहे.” …

Read More »

मोठ्या तहसील कार्यालयांचे होणार विभाजन

मोठ्या तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. तेथे अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे अशा कार्यालयांचे विभाजन करण्यात येईल. याबाबतचा निर्णय पुढील दोन-तीन महिन्यांत घेण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तहसीलदार निलंबित हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले.याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ’हवेलीसारख्या मोठ्या तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मोठ्या …

Read More »

मुलांवर होतो पालकांच्या रागाचा गंभीर परिणाम : पालकांनो मुलांशी साधा संवाद

मनुष्य म्हटल्यावर चुका होणार, चीडचीड होणार, राग हा येणारच. मग ती व्यक्ती लहान असो, मोठी असो अगर वयोवृद्ध. मनाविरोधी कोणतीही कृती झाल्यास, दुसऱ्या व्यक्तीने त्रास दिल्यास राग हा येतोच. राग, क्रोध, प्रेम हे जीवनाचा भागच आहेत ते ठराविक काळापुरतेच राहते आणि पुन्हा कमी जास्त होते. रागाचा प्रभाव जरी दिर्घकाळ राहत नसला तरी, रागाच्या भरात हातून भयंकर चुका होऊ शकतात आणि …

Read More »