शिस्तबद्ध अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची धडकी आता आरोग्य सेवकांनाही भरली आहे. काम नीट करा, नाहीतर नोकरी सोडा.. असा इशारा देणारे आणि एकामागून एक आदेश देत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढेंनी आरोग्य सेवकांच्या नाकीनऊ आणलेत. तुकाराम मुंढे आरोग्य आयुक्त म्हणून रुजू होऊन महिना दोन महिनेही झाले नाहीत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरु झालेत. आरोग्य मंत्र्यांनी तुकाराम …
Read More »पोटदुखी, अपचनकडे दुर्लक्ष नको : पोट, जठर कॅन्सरची लक्षणे बळावतात
कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे. पोटाचा कर्करोग म्हणजेच जठराचा कर्करोग हा त्यातील एक प्रकार आहे. पोटाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे काही कारणामुळे पेशी पोटात असामान्यपणे पसरतात आणि वाढू लागतात. पूर्वी असे मानले जात होते की, पोटाचा कर्करोग मोठ्या वयाच्या लोकांनाच होतो, परंतु आता 30 आणि 40 वर्षांचे लोक देखील या आजाराला बळी पडू लागले आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याचा धोका …
Read More »भंडारा साकोली मार्ग : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
भंडारा जिल्ह्यातील साकोलीजवळील मोहघाटा जंगल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. तातडीने वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शरीरावरील जखमा व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. २७ जुलै २०२२ रोजी मोहघाटा परिसरात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या याच बिबट्याने बीटरक्षक सानप यांच्यावर हल्ला करुन जखमी केले होते, अशी माहिती वन …
Read More »राज्यपाल कोश्यारी यांना देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर…
छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवप्रेमींच्या टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जात आहे. त्यांच्या या विधानावर भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विधानाला थेट घरचा आहेर दिला. फडणवीस काय म्हणाले? “मला वाटत नाही की, …
Read More »महाराष्ट्रातील रस्त्यावर अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे भाषण… नक्की ऐका
मटक्यात शिजणारे बिहारचं फेमस ‘चंपारण मटण’ आता नागपुरातही
बिहारच्या मांसाहार डिश देशात लोकप्रिय आहे. याबद्दल बोलायचं झालं तर त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे ‘चंपारण मटण’. खास बिहारी मसाला, तूप आणि विशिष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यातील हे मटण सर्वत्र प्रसिद्ध आहे.मात्र, नागपुरी सावजी म्हणून देशभर लौकिक प्राप्त असलेल्या नागपूरच्या धर्तीवर या बिहार स्पेशल चंपारण मटणाचा स्वाद मांसाहार प्रेमींना नागपुरात चाखण्यास मिळत आहे. ओळख कुठून मिळाली? चंपारण मटणाची सुरुवात प्रथम …
Read More »वाघ तस्कर जाळ्यात : नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई
भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही येथे वाघ नखांसह वन्य जीवांच्या विविध अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर व भंडारा वन विभागाच्या फिरते पथकांनी शनिवारी सायंकाळी संयुक्तपणे केली. आरोपींकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून, यामध्ये 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोड दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, संजय श्रीराम पुस्तोडे …
Read More »अभिनेत्री एंड्रिला शर्माचे 24 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोकने निधन
बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले.तिने वयाच्या २४ व्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने बंगाली, बॉलिवूडसह अनेक कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. अलीकडेच तिला कॅन्सरचे निदानही झाले होते. अभिनेत्री एंड्रिला शर्माची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. एंड्रिला १५ नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या. यानंतर त्या कोमात गेल्यामुळे डॉक्टरांनी …
Read More »डेंग्यू-मलेरियाला ठेवा लांब, मच्छरांपासून ‘हे’ तेल करेल संरक्षण
हिवाळा येताच डास वाढतात. यामुळे डेंग्यू-मलेरियासारखे मोठ्या आजारांचा धोका वाढतो. डासांना दूर करण्यासाठी, लोक बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादनं मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्या सगळ्या गोष्टींच्या धुराचा फुफ्फुसावर आणि श्वसन नलीकेवरही वाईट परिणाम होतो. तज्ञांच्या माहितीनुसार, इसेंसियल ऑइल या सगळ्या उत्पादनांच्या जागी वापरायला हवे. याने तुमची डासांची समस्या दुर होईल. यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे …
Read More »विदर्भाला हुडहुडी ; राज्यातही पाच दिवस कडाक्याची थंडी
राज्यभरात थंडीची हुडहुडी सुरू झालीय. येत्या काही दिवसात विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पारा घसरून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि कोकण किनारपट्टीलाही कडाक्याच्या थंडीचा इशारा मिळालाय. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वातावरण कोरडे असून, पुढील काही दिवस या ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार …
Read More »
विश्वभारत News Website