Breaking News

Vishwbharat

सोमवारी महाजॉब्स वेबपोर्टलचे लोकार्पण

मुंबई : राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ह्यमहाजॉब्सह्ण या वेबपोर्टलचे उद्या ( ६ जुलै) दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकापर्ण होत आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.                              …

Read More »

हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे. ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय …

Read More »

आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा : कृषीमंत्री

यवतमाळ : कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा, अशा सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे महिलांची शेतीशाळा व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ज्योती बंडूजी धाने यांच्या शेतावर शेतकऱ्यांशी ते बोलत होते.              …

Read More »

गुरुचे महत्त्व

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौणर्मिा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला …

Read More »

‘ही’ अभिनेत्री विवाहानंतर ठरली यशस्वी …CINEsanjana

साधारण: विवाहानंतर कलाकारांचे करिअर समाप्त होते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. विशेषत: महिला कलाकारांना आपला अभिनय सोडून घर, मुले सांभाळावे लागते. त्यामुळे अंगी असलेला कसलेला अभिनयही सुप्तावस्थेत जातो. मौसमी यांनी मात्र विवाहानंतर आपले अभिनय क्षेत्र सोडले नाही आणि त्यांना चांगल्या कथांचे चित्रपट मिळाले. ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी [Mausami Chatarji] यांची ६०-७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना व्हायची. हिंदीबरोबरच बंगाली चित्रपटामध्ये …

Read More »

भाजपा कार्यकारिणीत निष्ठावंतांनाच स्थान

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नवी कार्यकारिणी घोषित केली असून यात काहीसा अपवाद वगळता निष्ठावंतांनाच स्थान देण्यात आले आहे. ूमागील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांच्याशिवाय अनेक वर्षे पक्षात काम करत असलेल्यांनाच कार्यकारणीत जागा देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा मेगाभरतीचा वेग ओसरला असून निष्ठावंतांनाच स्थान देण्यात आले …

Read More »

चीनला ९०० कोटींचा झटका, हिरो सायकल चालली ‘या’ देशात

नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबत केलेली तब्बल ९०० कोटींचा मोठा करार रद्द केला आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील तणाव आणि या तणावरून २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनची आर्थिक नाकेबंदी सरकारने सुरू केली आहे. अशातच हिरो सायकलने चीनवर बहिष्कार टाकत मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने चिनी कंपनीशी केलेला ९०० कोटींचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार …

Read More »

गृहमंत्र्याची नागपूर कारागृहाला भेट; व्यवस्थेचा आढावा 

 गृहमंत्र्यांनी कारागृहातील कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला. नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी कैद्यांशी संवाद साधला. अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, पोलीस उपायुक्त विनिता साहू …

Read More »

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई [JEE] आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी एनईईटी [NEET] या दोन्ही परीक्षांची तारीख दुसºयांदा पुढे ढकलली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबरला होणार आहे. 18 ते 23 जुलै रोजी नियोजित असलेली जेईई मुख्य परीक्षा आता 1 ते …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये

नवी दिल्ली :भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी  अचानक लेहमध्ये पोहोचले.                                                                                …

Read More »