Breaking News

Vishwbharat

थरारक :- उर्जानगर येथे पाच वर्षीय चिमुकलीला केले बिबट्याने ठार.

काल सायंकाळी बिबट्याने चिमुकलीला तिच्या आई समोरून उचलून झुडपात नेले व ठार केल्याने सर्वत्र शोककळा! चंद्रपूर प्रतिनिधी :- येथील महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काल सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. ही …

Read More »

दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू

गोंडपिपरी तालुक्यातील घटना गोंडपिपरी-:चेतन मांदाडे – गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी …

Read More »

दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू

*गोंडपिपरी तालुक्यातील घटना* गोंडपिपरी-:चेतन मांदाडे गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी दि(२६) …

Read More »

राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचे मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजन

गोंडपिपरी(चेतन मांदाडे) : देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेण्यास शासनाकडून परवानगी नसल्याने नवेगाव येथील कवी अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवशी राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेचे आयोजन केले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ११४ कवीनी सहभाग नोंदवला. गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांची मुलगी बुद्धम्मी हीचा पहिला वाढदिवस आठ ऑगस्ट ला होता. सध्या कोरोनाचा …

Read More »

संविधानाचा अपमान करणाèया प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे पोंभुर्णा पोलिस स्टेशन ला निवेदन पोंभुर्णा :- भारतीय संविधानाचा अपमान करणारा प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा ठाणेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे.याचा मान राखणे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे.मात्र दिग्दर्शक प्रविण तरडे यानी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे.भारतीय संविधानानुसार संविधान व …

Read More »

दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने एस टी प्रबंधक यांना देण्यात आले निवेदन

वर्धा:-सचिन पोफळी-जिल्हा प्रतिनिधी:- दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी गावा शेजारी धपकी,चारमंडळ , जुनोना या गावाला वर्धा डेपोच्या बस सेवा सुरू आहे . तसेचं बोडसुला , हमदापुर सिंदी रेल्वे या गांवी हिंगणघाट डेपोच्या बस सेवा सुरू आहेत . परंतु आमच्या गांवाला दहेगांव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवाला अजुन बस सेवा नाही आहे.वारंवारं बस सेवेची …

Read More »

जिल्ह्यात आज 10 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद,30 रुग्ण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू

वर्धा :- बुधवारी 209 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 10 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे.तर आज एकूण 243 व्यक्तींंना आयसोलेशन मधून सुट्टी देण्यात आली.सध्या 437 लोक आयसोलेशन मध्ये दाखल आहेत.बुधवारी 209 नवीन स्वाँँब्स चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. आज आढळून आलेल्या दहा रुग्णांंमध्ये हिंगणघाटातील संत गोमाजी वॉर्ड येथील रहिवासी 60 वर्षीय पुरुष, वर्धा येथील सानेवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, …

Read More »

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करा – जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे

वर्धा :- जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासोबतच स्वच्छतेवर भर दयावा तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी कोरोना मार्गदर्शक सूचनाच्या पुस्तिका व घडी पत्रिकेच्या विमोचन प्रसंगी केले. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग व आयुष विभागाच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या …

Read More »

महाराष्ट्र सरकारने ई-पास बद्दल केन्द्रसरकारच्या सुचनांचे पालन करावे, खासदार रामदास तडस यांची मागणी

रामदास तडस - वर्धा खासदार

वर्धा: कोविड-19 महामारीच्या कार्यकाळात सुरुवातीला भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने व्यक्तींना व सार्वजनिक परिवहन सेवेला ई-पास अनिवार्य केलेला होता. कालातंराने 29 जुलै 2020 रोजी केन्द्रीय गृह मंत्रालयाने आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासाकरिता अनिवार्य असलेला असलेला ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्र सरकारने दिनांक 03 आॅगस्ट 2020 रोजी अंतरजिल्हा व अंतरराज्य प्रवासाकरिता संपुर्ण महाराष्ट्र राज्यात केन्द्रसरकारच्या निर्णयाचे अमलबजावणी न करता ई-पास …

Read More »