राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात रस्ते तयार कारण्यात आले. या उभारलेल्या रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाची अवजड वाहनाद्वारे करण्यात येते. वाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग व जिल्हा प्रमुख मार्गांची चाळण झाली आहे. त्यामुळे एमएसआरडीसी आणि एनएचएकडून जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आता मोबदला पाहिजे. यासंदर्भात सध्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम …
Read More »विभागीय आयुक्त कधी देणार अहवाल? भ्रष्ट अभियंता गोडसे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘गोड’
औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. यात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, गोडसेवर अजूनही निर्णय …
Read More »चंद्रपुरात वाघांच्या बंदोबस्तासाठी तहसीलवर मोर्चा
चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील जंगलव्याप्त गावामध्ये वाघांनी धुकाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव वाघाच्या हल्ल्यात गेले आहेत. वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी अपयशी ठरल्याने वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वात बुधवारी सकाळी राज्य शासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोघा व्यक्तींनी वाघांची वेशभूषा धारण करून जंगलभागातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाला साकडे घातले. या गावातील नागरिक …
Read More »‘जलसंपदा’चे अभियंता गोडसे यांना निलंबित करा : कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण
औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेस. या कामासाठी निविदा काढल्या मात्र वृक्षारोपण कागदावर दाखवून मलाई खाण्यात आली. इतकेच नाही तर एकाच खड्यात दोन झाडे लावण्याचा पराक्रमही गोडसे …
Read More »समसमान मत पडल्यास सरपंचांना मतदानाचा अधिकार : उपसरपंच निवडणुकीवर कोर्टाचा निर्णय
उपसरपंचाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक असा अतिरिक्त अधिकार सरपंचाला देणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोड यांनी तर औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, …
Read More »लाचखोरीत ‘पोलीस’ नव्हे, ‘महसूल’च अव्वल, ‘पीडब्लूडी’चे 14 अधिकारी जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा केलेल्या 723 कारवाईत सर्वाधिक 173 प्रकरणे एकट्या महसूल विभागाची आहे. त्यामुळे पोलीस विभागालाही महसूलने मागे टाकले आहे. यामध्ये वर्ग 3 च्या लोकसेवकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस विभागात लाच घेण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा समज आकडेवारीने फोल ठरविला आहे. लाचखोरीत पोलिस नव्हे, तर महसूल विभाग सध्या आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्याखालोखाल पोलिसांचा नंबर लागतो. …
Read More »जुनी पेन्शन न दिल्यास शिंदे सरकारला 52 लाख मतांचा फटका
जुनी पेन्शन योजना हा आमचा हक्क आहे. तो मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सरकार वेगवेगळ्या पद्धतीने पेन्शन नाकारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक संघटितपणे या मुद्द्याचा विचार करावा लागेल. तर, जुनी पेन्शन न दिल्यास शिंदे सरकारला 52 लाख मतांचा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी अमरावतीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अमरावतीचा पुढाकार हाच इतर जिल्ह्यांसाठी आदर्श …
Read More »400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात अडकणार एकनाथ खडसे? चौकशी सुरु
जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले आहे. चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या 400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे आमदार …
Read More »क्रीडा स्पर्धेच्या नावावर तलाठी गायब : औरंगाबाद ‘महसूल’च्या कारभारामुळे जनता त्रस्त
✍️मोहन कारेमोरे महसूल आणि जनसामान्यांचे नाते आणखी घट्ट विणण्यासाठी राज्य सरकार अतोनात प्रयत्न करते. सामान्य नागरिकांची कामे लवकर व्हावीत, यासाठी तलाठी ते तहसीलदार आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती दिसून येते. औरंगाबाद जिल्ह्यात महसूल विभागातर्फे क्रीडा स्पर्धा आहेत. यात औरंगाबाद, पैठण,कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तहसील मधील बरेच कर्मचारी सहभागी होतात. पण, काही तालुक्यातील तलाठी मागील 8-10 …
Read More »शिक्षण विभाग : पैशांशिवाय फाईल सरकेना, भाजप आमदारच हतबल
शिक्षण विभागात पैशांशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. कोणत्याही कामासाठी अधिकारी-कर्मचारी पैसे मागतात, असा आरोप भाजपचे आमदार नागो गाणार यांनी केला. अशी प्रकरणे निदर्शनास आणून दिल्यास नक्कीच कारवाई करू, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण होत असल्याचा आरोप गाणार यांनी केला.
Read More »