Breaking News

प्रशासन

‘आयएएस’अधिकाऱ्याला कोसळले रडू… काय कारण?

विश्व भारत ऑनलाईन : आयएएस अधिकाऱ्यांच्या स्वभाव किंवा कठोर निर्णयाने त्यांच्या हाताखालील बरेच अधिकारी, कर्मचारी दुखावले जातात. परंतु, काही अधिकारी आपल्या स्वभावाने आणि कामाच्या पद्धतीने कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मन जिंकून जातात.आणि हे सिद्ध कधी होते तर त्यांची बदली झाली की त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी. किंवा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला. असाच निरोप समारंभ अलीकडेच नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये घडला आहे. जिल्हा परिषदेच्या …

Read More »

जिल्हाधिकारी करतात कर्मचाऱ्यांचा अपमान, मंत्र्यांची मध्यस्थी

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला. विशेष म्हणजे २० ते २५ कर्मचाऱ्यांनी फक्त तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, लेखी निवेदन दिलेले नाही. गुरुवारी विमानतळावर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या स्वागताला प्रोटोकॉलननुसार जे अधिकारी हजर नव्हते त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढल्या. …

Read More »

शेतकऱ्यांवर दिशाभूल करणाऱ्या सहसचिवाला मंत्र्याचा झटका… विदर्भाशी कनेक्शन काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच हायव्होल्टेज झटका दिलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहसचिवाने हेतूपरस्परपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचेही फर्मान चव्हाण यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत. विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी कोणत्याही …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मंत्र्याची फिल्डिंग?… कोणता जिल्हा?

विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी निघाले.आदेशात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचीही बदली झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे,कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली आहे. त्यांना साईड पोस्ट देण्यात आली आहे. याच्या मागे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. …

Read More »

पोलीस, पीडब्लूडी मध्ये बदल्यांची दाट शक्यता

पोलीस, पीडब्लूडी मध्ये बदल्यांची दाट शक्यता विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 44 आणि भारतीय वन सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याची प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातही बदली सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत बदली झालेले पोलीस उप आयुक्त, पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक …

Read More »

44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : भीमनवार नवे परिवहन आयुक्त- उस्मानाबाद, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बदली

विश्व भारत ऑनलाईन : सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रशासकीय सेवा(आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. ठाणे पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबई आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त पदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. …

Read More »

सरकारच्या डोक्यात काय चाललंय? बदल्या होणार किंवा नाही…सर्वच विभागात संभ्रम

विश्व भारत ऑनलाईन : मे आणि जून हा सरकारी बदल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साधारण मार्च महिन्यानंतर जूनपर्यंत राज्यातील सुमारे 40 हजार शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर शिफारस पत्रे मंत्रालयात येत असतात. आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधींकडून संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आग्रह केला जातोय.या शिफारस पत्रांचा ओघ आणि त्याची संख्या पाहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

नागपूर, औरंगाबाद, कोकणमध्ये शिक्षक ; तर नाशिक, अमरावतीत पदवीधर निवडणुकीची घोषणा

विश्व भारत ऑनलाईन : नाशिक, अमरावती विभागात पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघांतील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. येत्या १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज उपलब्ध निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. …

Read More »

तुमचं रेशन कार्ड होणार रद्द, काय आहे प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन : स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट,फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, खेड्यात दोन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न आणि शहरात वार्षिक तीन लाख असेल तर अशा लोकांनी त्यांचं रेशन कार्ड तहसीलमध्ये आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे अन्यथा कारवाई होऊ शकते. शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डधारकाने कार्ड सरेंडर केलं नाही तर अशा लोकांचं कार्ड छाननीनंतर रद्द केलं …

Read More »

औरंगाबाद : मुख्यालयी रहा, अन्यथा कारवाई, वाद वाढणार

  विश्व भारत ऑनलाईन : शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा विषय चांगलाच गाजत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या. काही काळ थांबलेला मुद्दा आमदार प्रशांत बंब यांच्या मुख्यालयी राहण्याच्या आग्रहाने पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या विविध आदेशाचा संदर्भ देत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे …

Read More »