Breaking News

रोजगार

पोलीस भरतीसाठी सराव करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू

वसईत पोलीस भरतीसाठी सराव करताना एका 22 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे. पोलीस भरतीचा सराव करताना प्रतीकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला मृत्यूने कवटाळलं. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई भरती होणार आहे. …

Read More »

नागपुरात मिहानमध्ये टाटा करणार गुंतवणूक : गडकरी, फडणवीस प्रयत्नशील

राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या आरोप सध्या होत आहे. या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. तसेच विदर्भात उद्योग प्रकल्प यावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची …

Read More »

प्रकल्प बाहेर जाण्यास ठाकरेच जबाबदार : टक्केवारीमुळे उद्योजक होते नाराज

उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प बाहेर राज्यात गेले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली नसून ठाकरेंनाच उद्योग राज्यात ठेवण्यास उत्सुकता नव्हती, असा आरोप भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय. टक्केवारी मागीतल्यानेच उद्योग बाहेर गेले, असा आरोप ठाकरेंवर केला जातोय. आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे 297 एकरवर होऊ घातलेला रांजणगावचा क्लस्टर म्हणजे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इको-सिस्टीमच्या विस्ताराची सुरुवात आहे, असे उद्गार …

Read More »

पोलीस भरती टप्याटप्याने? : वय झालेल्या युवकांनाही संधी

विश्व भारत ऑनलाईन : पोलीस भरतीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यात करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळावी आणि सर्व प्रवर्गातील तरुणांचा समावेश व्हावा, या उद्देशाने अटीमध्ये बदल केला जाऊ शकते. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. तरुणांनी यावरून समाजमाध्यमांमध्ये …

Read More »

विमान बनविणारा नागपुरातील प्रकल्प गेला हैद्राबादला, रोजगार बुडाला

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील मोठे प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. त्यात नागपूरातील एका प्रकल्पाची भर पडली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूकीटत अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र,प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रकल्प परत जात आहेत. विमान तसेच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक …

Read More »

जिल्हा परिषद पदभरती रद्द :१३ हजार पदांची प्रक्रिया रखडली

विश्व भारत ऑनलाईन : जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातील तपशीलामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. ग्रामविकास विभागाकडून १८ सवर्गांच्या गट क च्या १३ हजार ५१४ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध …

Read More »

नागपुरच्या धर्तीवर औरंगाबादेत मेट्रो धावणार … वाचा सविस्तर

  विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मेट्रोचा कायापालट करणाऱ्या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्लीत भेट घेत औरंगाबाद शहराच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अहवालासंबंधी सविस्तर माहिती घेतली. विशेष म्हणजे महामेट्रोला औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्य देण्यात आले. नागपूरच्या धर्तीवर… डॉ. दीक्षित यांनी प्रस्तावित डीपीआरच्या स्थितीबाबत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे-मुकेश अंबानी भेट… नेमकं कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा भेट झाली असल्याची माहिती आहे. अंबानी यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते. भेटीनंतर रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय …

Read More »

फडणवीसांची घोषणा : विदर्भ-मराठवाड्यासाठी ‘नागपूर – गोवा’ इकॉनोमिकल कॉरिडॉर

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत आयोजित एका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात …

Read More »

5G चे युग : 10 सेकंदांत करा 2-GB चित्रपट डाउनलोड

विश्व भारत ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबरला देशात 5G सेवेचा श्रीगणेशा करतील. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘भारताचे डिजिटल परिवर्तन व कनेक्टिव्हिटीला एका नव्या उंचीवर घेऊन जात, पीएम मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करतील.’ एअरटेल व जिओत चढाओढ दूरसंचार क्षेत्रताील एअरटेल व जिओ या 2 दिग्गज कंपन्या आपली …

Read More »