पान खाण्याचे शौकीन अनेक आहेत. सुपारी, कात आणि चुना मिसळून पान खातात. हे आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जाते, परंतु असे म्हणतात की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे पान खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु याचे सेवन कात-चुना टाकून न करता तुळशीच्या बिया टाकून करणे फायदेशीर ठरते. विड्याची पाने थोडी कडवट, तुरट असली तरी आरोग्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. अनेक रोगांचे …
Read More »मुलांपेक्षा मुली अधिक तणावाखाली : लुक्सबाबत चिंतित ; आई-वडील नेहमी बोलतात
मुलांपेक्षा मुली जास्त तणावाखाली दिसतात. बालपणापासून किशोरवयीन होईपर्यंत तर किशोरवयीनपासून तारुण्यापर्यंत अनेक मानसिक दडपणातून मुली जातात. या कालखंडात ते साहजिकच कदाचित सर्वात जास्त तणावग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत मुलींमध्ये नैराश्य आणि चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, असे न्यूरोसायंटिस्टचे म्हणणे आहे. ‘गर्ल्स ऑन द ब्रिंक: हेल्पिंग अवर डॉटर्स थ्राईव्ह इन एरा ऑफ इन्क्रिज्ड अॅन्झायटी, डिप्रेशन अँड सोशल मीडिया’ या पुस्तकात …
Read More »हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास : ‘या’ 3 गोष्टी उपयोगात आणा
सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हिवाळा त्रासदायक असतो. थंडीमुळे हाडे आणि गुडघे दुखू लागतात. हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, भारतात दर पाचपैकी एकाला संधिवात आहे. पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता, पण आता तरूणांनाही सांधेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होत आहे.त्यामुळे चालणे सर्वात कठीण होते. त्यामुळे चला जाणून घेऊया हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णाने कोणत्या गोष्टी खाव्यात. लसूण …
Read More »डॉक्टरांनी मृत मुलात ओतलाय जीव… वाचा कसं दिलं जीवदान
प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यू कधी कसा येईल? हे कोणीच सांगू शकत नाही. असं असलं तरी डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. पण कधी कधी डॉक्टरही रुग्णाला वाचवताना हतबल होऊन जातात. सर्वकाही देवाच्या हातात असं सांगून नातेवाईक मनाची समजूत घालतात. अशा प्रसंग आपण चित्रपटात पाहतो आणि अनेक चमत्कार पाहतो. मृत्यूचा दाढेतून रुग्ण परत येतो. असाच काहीसा चमत्कार प्रत्यक्षात …
Read More »कुरकुरीत ब्रेड पोट,हृदयासाठी धोकादायक : लहान मुलांनाही धोका
विश्व भारत ऑनलाईन : कुरकुरीत ब्रेड मस्तपैकी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. स्पंजी आणि कुरकुरीत ब्रेड गरम करून मग त्यावर बटर किंवा तूप- साखर लावून तो खाण्याने अनेकांच्याच वीकेंडची किंवा काहींच्या तर दर दिवसाची सुरुवात होते. सँडविच म्हणू नका किंवा मग ब्रेड पकोडा, यामध्येही हा व्हाईट ब्रेड सर्रास वापरला जातो. काहींसाठी हाच रोजचा डब्बा असतो. पण, नकळत हीच सतत व्हाईट …
Read More »दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा…अनेक आजार जातील पळून!
विश्व भारत ऑनलाईन : तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजारही दूर होतात. वाचा फायदे काय आहेत… डायबिटीस नियंत्रणात… तुळशीची पानांत कॅरियोफिलीन, मिथाइल युजेनॉल आणि युजेनॉल सारखे घटक असतात. तुळशीच्या पानांमुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी योग्य प्रकारे काम करतात. तुळशीच्या पाने शरीरात इन्सुलिन सम प्रमाणात तयार करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाते व डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. डोकेदुखी जाईल …
Read More »खासगी प्रॅक्टिस केल्यास निलंबित ; तुकाराम मुंढेंचा सरकारी डॉक्टरांना इशारा
विश्व भारत ऑनलाईन : नेहमी आपल्या कामाने चर्चेत असणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली. तुकाराम मुंढे हे बीडमध्ये आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. खासगी प्रॅक्टिस केली तर थेट निलंबित करणार, असे म्हणत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. प्रायव्हेट …
Read More »सावधान! शॅम्पूत आढळला कॅन्सरचा घटक ; बाजारातून परत मागवली उत्पादने
विश्व भारत ऑनलाईन : डव्ह शॅम्पूमध्ये बेंझिन हे घातक रसायन सापडले आहे. शॅम्पूमधील या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे हिंदुस्थान युनिलिव्हरने अमेरिकी बाजारातून डव्ह हे एरोसोल ड्राय शॅम्पू परत मागवले. यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीलाही अशाप्रकराचा फटका बसला होता. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीची उत्पादने जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जातात. कंपनीने परत मागवलेल्या वस्तूंमध्ये Dove शॅम्पूसोबत Nexxus, Suave, …
Read More »दिवाळीतील फटाक्यांमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, काळजी अशी घ्यावी
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळी सण हा देशभरात साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे अर्थातच प्रदुषण वाढते. फटाके फोडल्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. परंतु आपल्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता खालावली आहे, पहिले फटाक्यांमुळे आणि दुसरे म्हणजे थंडीच्या हंगामामुळे. असे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेमुळे हृदयरोग्यांना धोका असून काळजी घेणे महत्वाचे …
Read More »तरुणाईत पोटासंबंधी कॅन्सर 20 टक्यांनी वाढू शकतो, कॅन्सर कशानी होतो? काहींची कारणेच सापडेना
विश्व भारत ऑनलाईन : कर्करोग म्हटलं की, पायाखालची जमीनच सरकते. हा रोग एकेकाळी वृद्धापकाळातला आजार मानला जात असे. मात्र सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. पोट,आतड्यांचा कर्करोग तरुणाईत वाढतोय कर्करोगाच्या विळख्यात तरुण/तरुणी जास्त प्रमाणात असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. 44 देशांमधील कर्करोगाच्या नोंदींच्या अभ्यासात हे आढळून आले आहे. आतड्यांसंबंधी आणि इतर 13 प्रकारचे कर्करोग वेगाने वाढत …
Read More »
विश्वभारत News Website