Breaking News

आरोग्य

दुपारचे जेवण टाळले तरी ओके : पण, ब्रेकफास्‍ट कराच ? अन्यथा शरीरावर दुष्‍परिणाम

विश्व भारत ऑनलाईन : जर तुम्‍ही दुपारचे जेवण टाळत असाल तर ओके. पण सकाळचा नास्टा अर्थात ब्रेकफास्‍ट चुकवू नका, एवढा सोप्‍या शब्‍दांमध्‍ये तुम्‍हाला सकाळच्‍या ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व डॉक्‍टर आणि आहारतज्‍ज्ञ सांगतात. मात्र अलिकडे इंटरनेटच्‍या माध्‍यमातून वजन कमी करण्‍यासाठी दोन जेवणामध्‍ये अधिक अंतर ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो. तसेच अनेकजण धावपळीत विशेषत: गृहिणी व शाळकरी मुले ब्रेकफास्‍टची वेळ चुकवतात. आहारतज्‍ज्ञानी ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व सांगितले …

Read More »

महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …

Read More »

मणक्यांच्या विकाराकडे दुर्लक्ष केल्यास चालणेही त्रासदायक

विश्व भारत ऑनलाईन : बदलत असणारी जीवनशैली, त्यात ड जीवनसत्त्व व कॅल्शियमची उणीव आणि उपचारांदरम्यान घेतलेल्या ‘स्टेराॅईड’मुळे आलेली ठिसूळता, करोनानंतर वर्क फ्राॅम होमची वाढती संस्कृती, अशा कारणांनी तरुणांमध्ये मणक्यांचे विकार वाढत आहेत. १६ ऑक्टोंबरला जागतिक स्पाईन दिवस आहे. पाठीच्या मणक्यांच्या विकारात करोनापूर्वी आणि करोनानंतर ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यात १८ ते ३५ वयोगटातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. …

Read More »

सावधान!कोजागरीचे दूध भेसळ तर नाही? कसे ओळखाल

विश्व भारत ऑनलाईन : कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून चंद्राला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला दुधाची मोठी मागणी असते. अशावेळी दुधात भेसळ करून विक्रीची शक्यता नाकारता येत नाही. अशा भेसळयुक्त दुधात शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आजकाल पॅकेज्ड दुधातही कृत्रिम भेसळ केली जाते. दुधाच्या गुणवत्तेबद्दल घरगुती सोप्या टिप्स वापरून भेसळ कशी ओळखायची हे जाणून घेण्यासाठी वाचा…. हे करा प्रयोग …

Read More »

‘कफ सिरप’ आरोग्यासाठी घातक : कोणी दिला इशारा?

विश्व भारत ऑनलाईन : जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय कंपन्यांचे चार कफ सिरप घातक घोषित केले आहेत. हे कफ सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल कंपनी बनवत असल्याचे समोर आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या इशारानंतर आरोग्य विभागाची टीम सोनीपतमधील मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत पोहोचली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची चौकशी सुरू केली. यावेळी कारखान्यात प्रसारमाध्यमांनाही बंदी घालण्यात आली. डब्ल्यूएचओने बुधवारी इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलेल्या चार …

Read More »

जेवताना, आडवे पडताना पाठदुखी तीव्र… असू शकतात कॅन्सरची लक्षणे… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : (Pancreatic Cancer) स्वादुपिंड किंवा अग्नाशयाचा कर्करोग हा जगभरातील बारावा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. इतर प्रकारच्या कर्करोगांप्रमाणेच स्वादुपिंडाचा कर्करोग हा स्वादुपिंडातील पेशींची असामान्य वाढ झाल्याने होतो. स्वादुपिंड ही एक लहान ग्रंथी किंवा अवयव असून जी पोटाच्या लिव्हरच्या खालच्या भागात असते. यातून पचनास (digestion) मदत करणारे पदार्थ किंवा एन्झाईम तयार करण्यास मदत करते. तसेच रक्तप्रवाहात साखरेचे प्रमाण नियंत्रित …

Read More »

शाकाहारात भारत अव्वल,4 पैकी 3 महिलांना आवडतो मांसाहार

विश्व भारत ऑनलाईन : शाकाहारींमध्ये भारत जगात अव्वल स्थानी आहे. म्हणजेच जगात शाकाहारी लोकांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे. संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगातील ‘टॉप 10’ शाकाहारी देशांमध्ये भारत अव्वल तर मेक्सिको दुसर्‍या स्थानावर आहे. या अहवालातील माहितीनुसार भारतातील सुमारे 42 टक्के लोक शाकाहारी आहेत. त्यानंतर मेक्सिको (19 टक्के), ब्राझील (14), तैवान (14) स्वित्झर्लंड (13), इस्त्राईल (10.3), …

Read More »

लम्पीचा धोका कोंबडे, वाघांनाही? खरं काय आहे?

विश्व भारत ऑनलाईन : लम्पी रोगाचा प्रसार होऊ लागल्यापासून विविध अफवा उडू लागल्या आहेत. कोंबड्यांमध्ये हा रोग पसरतो आहे, वाघांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशा अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, आजघडीला असा कोणताही धोका नसल्याचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या केवळ गोवंशावर हा रोग दिसून येतो आहे. म्हशी किंवा बकऱ्यांमध्ये तसेच श्वानांमध्येही याची कोणतीच लक्षणे अद्याप आढळलेली नाही. तरी, …

Read More »

अक्रोड खा, हृदयरोग पळवा!

  विश्व भारत ऑनलाईन : हृदयविकार जडण्यामागे खराब जीवनशैली व आहाराचे कारण मोठे असते. शरीर शक्य तितके सक्रिय ठेवणे आणि सकस आहार घेणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. आपल्या नियमित आहारात अक्रोडाचा समावेश केला तर त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अक्रोडामुळे हृदयाला धोकादायक आजारांपासून संरक्षण मिळते आणि मृत्यूचा धोका कमी होतो. जगभरात हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी …

Read More »

कॅन्सर, मधुमेहासह 10 रोगांवर रामबाण भाजी… कोणती ?

विश्व भारत ऑनलाईन : मल्टीविटामिन, लोह आणि अनेक पौष्टिक घटक कंटोला किंवा कटूर्ला या भाजीत असतात. कटोला जो कारल्यासारखा दिसतो, या भाजीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, तिला सर्वोत्तम भाजी म्हणतात. वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळे नाव आहे. जेवणात ती चविष्ट लागते. त्यात आरोग्याचा खजिनाही आहे. लठ्ठपणापासून ते मधुमेह, बीपी नियंत्रण, कॅन्सर, फ्लू यांसारख्या अनेक मोठ्या आजारांवर ती रामबाण उपाय ठरते. बरेच …

Read More »