Breaking News

ऑरेंजसिटी

४५ वर्षावरील दुसऱ्या डोससाठी आणखी दोन केंद्र वाढविणार -आयुक्त राजेश मोहिते

महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते : १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ‘कोविन’वरून ऑनलाईन नोंदणी अनिवार्य चंद्रपूर, ता. ९ : शासन निर्देशानुसार ४५ पेक्षा अधिक वयोगट आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी शहरात ठराविक ठिकाणी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. आता ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी आणखी २ नवीन केंद्र राखीव ठेवण्यात येणार असून, एकूण पाच …

Read More »

ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय

ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्तीकोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण असा आहार घ्याव्या, जे शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास उपयुक्त ठरतील. पाहुयात, हे सुपर फूड कोणते आहेत ते.   रताळे रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजेच नव्हे तर …

Read More »

कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग…

कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग… लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आणि त्यांची इम्युनिटी मजबूत बनवण्यासाठी देशाच्या आयुष मंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून त्यांचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा नाही. सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीराची इम्युनिटी मजबूत बनवू शकता. यासाठी रोज च्यवनप्राश खा, रोज दिवसात 1 किंवा 2 वेळा हळदीचे दूध प्या. सोबत तुळस, …

Read More »

श्‍वेता रूग्णालयाची कोरोना मान्यता रद्द- रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका

श्‍वेता रूग्णालयाची कोरोना मान्यता रद्द     – रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका चंद्रपूर, महानगरातील श्‍वेता रूग्णालय व्यवस्थापनाने कोरोना रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका ठेवत या रूग्णालयाची कोरोना रूग्णालय म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. मनपाच्या या कारवाईने अन्य खासगी डॉक्टरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले. शहरापासून गावखेड्यापर्यंत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागले. अचानकपणे …

Read More »

गत 24 तासात 1642 कोरोनामुक्त,  1449 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

गत 24 तासात 1642 कोरोनामुक्त,  1449 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू Ø  आतापर्यंत 52,447 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,882 चंद्रपूर, दि. 7 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1642 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1449 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 69 हजार 388 …

Read More »

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट Ø कोविड केअर सेंटर येथे केली पाहणी. Ø रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे  निर्देश. Ø सुरक्षित अंतर राखत रुग्णांशी साधला संवाद. Ø बल्लारपूर मध्ये तातडीने 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश. चंद्रपूर दि. 7 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात …

Read More »

अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार

अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार चंद्रपूर दि. 7 मे : कोरोना रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे कोविड रुग्णालय चालविणाऱ्या चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.    जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली …

Read More »

अखेर ‘गजराज’जेरबंद

अखेर ‘गजराज’ला जेरबंद करण्यात यश    – रात्रभर 50 वनाधिकारी व कर्मर्‍यांची हत्तीवर नजर चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गजराज नावाच्या हत्तीने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आक्रमक होऊन धुम ठोकली आणि दरम्यान, मुख्य लेखाधिकारी प्रमोद गौरकार यांना ठार केले. त्यावर रात्रभर जवळपास 50 वनाधिकारी व कर्मचार्‍यांची नजर होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यास जेरबंद करण्यात यश आले. बोटेझरी तलावात अख्खी रात्री या …

Read More »

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Ø  खरीप हंगाम आढावा बैठक Ø  यावर्षी 4 लक्ष 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचे नियोजन Ø  पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे धडक सिंचन योजनेचे 10 कोटी प्राप्त       वर्धा, दि 7 मे( जिमाका) :- ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित असल्यामुळे ही अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासोबतच पिक पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न करावे. …

Read More »

शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत

शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत Ø 2 लक्ष 62 हजार 882  लाभार्थ्याना मिळणार लाभ         वर्धा,दि 7 (जिमाका):-  कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता शासनाने मजुर, शेतमजुर, शेतकरी अंत्योदय,  आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नाधान्याची गरज लक्षात घेवून  त्यांना आता मे व जुन या दोन महिन्याचे सुध्दा अन्न्धान्य मोफत देण्यात येणार  आहे. याचा लाभ जिल्ह्यातील  2 लाख 62 हजार  882 शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे.    राज्यातील आपातकालिन परिस्थिती विचारात …

Read More »