भारतीय स्वाधीनता संग्राम में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की सराहनीय भूमिका ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपुर में स्वतंत्रता आन्दोलन की चर्चा 1904-1905 से शुरू हुई। साल 1897 में रानी विक्टोरिया के राज्यारोहण के महोत्सव के निमित्त स्कूल में बांटी गई मिठाई 8 साल के केशव ने ना खाकर कूड़े में फेंक दी। यह अंग्रेजों के प्रति उनका पहला प्रतिकार था। …
Read More »बिबट्याची फार्म हाऊसवर शिकार
पुण्यातील खडकवासला धरणतीरावरील मांडवी खुर्द (ता. हवेली) परिसरात बिबट्याची शिकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकावर पुणे वन विभागाने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच हॉटेल व्यावसायिक फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची पथके रवाना करण्यात आली आहेत. विश्वजित जाधव असे या व्यावसायिकाचे नाव आहे. मांडवी खुर्द येथील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार …
Read More »मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात आणि मुलीही पटतात : कोणी केले विधान?
मासे खाल्ल्याने डोळ्यात सुंदरता येत असून मुलीही पटतात, असे तर्कट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मांडले आहे. यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी याचा दाखला देताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत, असे ते म्हणाले. गावित एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आले आहे. धुळे जिल्ह्यातील …
Read More »बोगस पत्रकाराने अधिकाऱ्यांना मागितले पैसे
पुण्याजवळील निरगुडसर (ता. आंबेगाव) आरोग्य केंद्रात गोंधळ घालत वैद्यकीय अधिकार्यांना शिवीगाळ करून पैशाची मागणी केल्याचा आरोप ठेवत दोन यू ट्यूबरवर पारगाव पोलिस ठाण्यात रविवारी (दि. 20) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा मोरमारे यांनी तक्रार दिली आहे.निरगुडसर आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. 19) रात्री विलास भोर, संदीप खळे हे यू ट्यूबर आले आणि ’आम्ही पत्रकार आहोत. तुम्ही …
Read More »छगन भुजबळ यांच्या कानाखाली लावा आणि एक लाख मिळवा…!
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विधानानंतर वाद वाढणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात, असे वक्तव्य भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले होते. तसेच काही जणांना सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिले नाही. आमचे शिक्षण झाले ते महापुरुषांमुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. …
Read More »आदित्य ठाकरे आणि एका मंत्र्याची गुप्त भेट?राजकारण बदलतंय
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यात नाशिकमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दादा भुसे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे कृषीमंत्री होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे सरकार आल्यानंतर ते पुन्हा मंत्री बनले. त्यांना बंदरे आणि खाणकाम विभागाचं मंत्रिपद मिळालं होतं. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते असेलेले …
Read More »चंद्रपूरात नर्सचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका लीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य कर्मचारी आणि परिचकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार न मिळाल्याने नर्सचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लीमा मेश्राम असे मृत परिचारिकेचे नाव आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2013 रोजी प्रसूती वॉर्डात …
Read More »बिना अनुमति कॉल रिकॉर्ड करना कानूनन अपराध है? होगी कानूनी कार्रवाई।
बिना अनुमति कॉल रिकॉर्ड करना कानूनन अपराध है,? होगी कानूनी कार्रवाई। टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। आपने अक्सर देखा होगा, कुछ लोग कुछ खास मोबाइल एप्लीकेशन की मदद से आने वाली है हर फोन कॉल को रिकॉर्ड कर लेते हैं। कभी-कभी किसी फोन कॉल को सार्वजनिक कर दिया जाता है। जबकि रिकॉर्डिंग करने और उस कॉल रिकॉर्ड को …
Read More »तलाठी पेपर फुटला!नाशिकमधून गैरप्रकार करणाऱ्यांना अटक
सर्व विद्यार्थी तलाठी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. जाहिरात आणि परीक्षेचे वेळापत्रकही आले. आता तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारी सकाळी नऊ वाजतापासून सुरूही झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तलाठी …
Read More »कॉल रेकार्ड करना अपराध?आई टी एक्ट 1885 की धारा 5 (2) क्या कहता है?
आई टी एक्ट 1885 की धारा 5 (2) तहत काल रेकार्ड करना अपराध टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। क्या काॅल रिकाॅर्डिंग अपराध है?,क्या कोर्ट में ऑडियो रिकॉर्डिंग मान्य है, कोर्ट में इलेक्ट्रॉनिक सबूत मान्य है या नहीं, आईटी कानून के तहत कितनी एजेंसी के पास टेलीफोन बातचीत टाइप करने का अधिकार है,परंतु कॉल रिकॉर्ड करना कानूनन अपराध है …
Read More »
विश्वभारत News Website