आंगनबाड़ी के सामने मधुमक्खी के हमले से 5 वर्षीय छात्र ऋषभ की दर्दनाक मौत हो गई, आंगनबाड़ी के अंदर छाता बनाकर रह रहे मधुमक्खी ने बच्चों पर हमला किया आंगनबाड़ी सहायिका के मौजूद होने के बावजूद छात्र को नहीं बचाया गया बाद में छात्र की मां ने दौड़कर बच्चे को मधुमक्खी के हमले से छुड़ाया और अस्पताल लेकर गई जहां …
Read More »नागपूरमध्ये कंपनीत भीषण स्फोट
नागपूर जवळील बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका कर्मचा-याचा मृत्यू झाला. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. कंपनीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना हा स्फोट झाला.यात प्रतिक कळसकर या कामगाराचा मृत्यू झाला. तर सुनील शेंद्रे हा जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read More »तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न : नागपुरात उपचार सुरु
वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील एका तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरण मोरे (35) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्यावर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवनी तालुक्यात वाळूची अवैध तस्करी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला …
Read More »न्यायाधीशांचा ट्रक-कार भीषण अपघातात मृत्यू
लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाटा येथे रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातानंतर कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकजण न्यायाधीश आहेत. उद्धव वसंत पाटील असे त्यांचे नाव असून ते सध्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन न्यायालय बीड येथे कार्यरत होते. ते मूळचे चाकूर …
Read More »राजनीति बदनाम,वैश्या,कुटला,कर्कशा,राक्षसी व डायन के समान है!
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट कोलकाता। वर्तमान परिप्रेक्ष्य में 75 से 80 % राजनेता बदनाम वैश्या कर्कशा, कुटला डायन और राक्षसी के समान बनकर रह गई है। भागीरथ गंगा तट पर धूनी रमाए नांगा पन्थी काल्हाबाबा श्री नारायण दास महाराज ने कहा कि ये ढोंगी और पाखंडी लोग सिर्फ़ राजनीति के लिए हम सामान्य जनता-जनार्दन का उपयोग करते हैं …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा फोन बंद : शरद पवारांची सोडणार साथ!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. परंतु, आपण हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. तसेच ते अज्ञातस्थळी गेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी त्यांचा फोनही बंद केला आहे. आज दिवसभरात ते कोणाच्याही संपर्कात नसतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. वाढदिवस साजरा न करता अज्ञातस्थळी जाण्याबद्दल स्वतः आव्हाड यांनी …
Read More »सरकारी कर्मचारी रील ‘व्हाट्सअप’वर पोस्ट करू शकतात का? वाचा
सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकालाच रील शूट करावं आणि ते शेअर करावं असं वाटतं. आपलंही एखादं रील व्हायरल व्हावं आणि प्रसिद्धी मिळावी,अशी त्यांची इच्छा असते. अनेकदा तर कर्मचारी कामावर असतानाही रील शूट करतात. यानंतर त्यांच्यावर कारवाई झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, कारवाई झालेल्यांच्या या यादीत एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश झाला आहे. खाकीत बाईकवर रील शूट करणं या पोलीस कॉन्स्टेबलला …
Read More »हिटरचे उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन सख्ख्या बहिणी…!
लातूरमध्ये अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. एका चुकीमुळे किती मोठी भयंकर घटना घडू शकते याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. हिटरचं उकळतं पाणी दोन मुलींच्या अंगावर पडलं. त्यामुळे या दोन्ही सख्ख्या बहिणी प्रचंड भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एका दुर्लक्षामुळे हा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे हिटर लावताना जपून राहा. काळजी घ्या. घरात …
Read More »कर्मचाऱ्यांना सोमवारपासून हेल्मेटसक्ती? अन्यथा दंड
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात मोटारसायकल-स्वारांना अडवून हेल्मेटबाबत विचारणा करण्यात आली. या निमित्ताने कागदपत्रांची व लायसन्सची तपासणीही शुक्रवारी करण्यात आली. लायसन्स नसणार्यांकडून दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सकाळीच प्रादेशिक परिवहनचे पथक दाखल झाले. जिल्हा परिषदेत आरटीओ पथक का आले आहे हेच समजत नव्हते. त्यांनी प्रवेशद्वाराचा ताबा घेत येणार्या प्रत्येक दुचाकी वाहनधारकांकडे हेल्मेटबाबत विचारणा केली. बहुतांशी कर्मचारी …
Read More »73 वाघांच्या मृत्यूची चौकशी कधी होणार? राज्यात 115 वाघांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच वन विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत वाघाची शिकार करण्यासाठी कुख्यात बावरिया टोळीतील १६ जणांना पकडले.२८ जून रोजी गुवाहाटी येथे आसाम वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणातील ३ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघाची कातडी व हाडेसुद्धा जप्त करण्यात आली होती. देशात २०१९ मधील २२ आणि २०२० मध्ये …
Read More »
विश्वभारत News Website