Breaking News

देश

दो मुस्लिम सहेलियां बनी हिंदू दोस्तों की हमसफर! टूटी मजहबी दीवार

दो मुस्लिम सहेलियां बनी हिंदू दोस्तों की हमसफर! टूटी मजहबी दीवार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुरादाबाद। उत्तरप्रदेश के मुरादाबाद में मोहब्बत की एक अनोखी कहानी खुलकर सामने आई है जहाँ दो मुस्लिम सहेलियों ने हिंदू धर्म अपनाकर अपने हिंदू दोस्तों से शादी कर ली। नूर फातिमा नीलम और स्वालेहीन शालिनी बन गईं। उन्होंने गाजियाबाद के आर्य समाज मंदिर …

Read More »

संविधान की प्रस्तावना से हटाए सेक्युलर शब्द : RSS ने उठाई आवाज

संविधान की प्रस्तावना से हटाए सेक्युलर शब्द : RSS ने उठाई आवाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई दिल्ली। भारतीय संविधान लेख के अनुसार, ये शब्द 42वें संविधान संशोधन के माध्यम से आपातकाल (1975-77) के दौरान जोड़े गए थे। उस समय संसद दबाव में काम कर रही थी। विपक्षी नेता जेल में थे और मीडिया पर सेंसरशिप लागू थी। …

Read More »

क्या बूढे मां बाप को कचरे मे डालेंगे? RSS प्रमुख के बयान पर तीखी प्रतिक्रिया

क्या बूढे मां बाप को कचरे मे डालेंगे? RSS प्रमुख के बयान पर तीखी प्रतिक्रिया   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   भोपाल । एमपी पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष रामकृष्ण कुसमारिया ने आरएसएस प्रमुख मोहन भागवत के बयान पर तीखी प्रतिक्रिया व्यक्त की है। उन्होंने कहा है कि हम बुजुर्ग हो गए हैं तो क्या कचरे में फेंक देंगे। …

Read More »

सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र

वने आणि वन्यजीवांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला तांत्रिक सल्ला देण्यासाठी केंद्रीय अधिकारप्राप्त समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, या समितीच्या कारभारावरच भारतीय नागरी सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या समूहाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यासंदर्भात त्यांनी थेट भारताचे सरन्यायाधिश भूषण गवई यांना खुले पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरण आणि वनमंत्रालयाने २००२ मध्ये एक केंद्रीय अधिकारप्राप्त समिती स्थापन केली. त्यावेळी समितीत केंद्रीय पर्यावरण, वने …

Read More »

प्रबंधन ने शिक्षिका को स्कूल से निकाला : जातिवाद की शिकार हुई अध्यापिका

प्रबंधन ने शिक्षिका को स्कूल से निकाला : जातिवाद की शिकार हुई अध्यापिका टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   इटावा। उत्तरप्रदेश इटावा के दांदरपुर गांव में श्रीकृष्ण के वंशज यादव और ब्राह्मण समुदाय के बीच हुई हिंसा के बाद एक विधवा शिक्षिका रेनू दुबे अपनी नौकरी गंवा बैठी हैं. सोशल मीडिया पर वायरल वीडियो के कारण उन्हें जातिगत हिंसा से …

Read More »

संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना यांनी कशी केली १३ हजार पुरुषांची नसबंदी?

संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना यांनी कशी केली १३ हजार पुरुषांची नसबंदी? देशात २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. याचदरम्यान त्यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांनी पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली. त्यातील सर्वांत वादग्रस्त मुद्दा हा लोकसंख्या नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या नसबंदीचा होता. त्यावेळी संजीव गांधी यांच्या निकटवर्तीय रुख्साना सुलताना अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी …

Read More »

खासदार-आमदारांसाठी चांदीच्या थाळीत भोजन

संसद तसेच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नचा बेत करण्यात आला होता. यासाठी चांदीच्या एका थाळीचे भाडे होते ५५० रुपये तर भोजन होते चार हजार रुपयांचे. म्हणजेच एका खासदार वा आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळाने साडेचार हजार रुपये खर्च केले आहेत.   संसद व राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी …

Read More »

देश मे 60 लाख असंगठित श्रमिकों को सहायता मिलने की उम्मीद

देश मे 60 लाख असंगठित श्रमिकों को सहायता मिलने की उम्मीद टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक   नई दिल्ली। श्रम कल्याण मंत्रालय की योजनाओं से सशक्तिकरण तक: मोदी सरकार के तहत श्रम कल्याण के क्षेत्र में 11 वर्षों में ऐतिहासिक सुधार ला रहे हैं. श्रम एवं रोजगार मंत्रालय, श्रम कल्याण महानिदेशालय (डीजीएलडब्ल्यू) के माध्यम से भारत में असंगठित श्रमिकों, विशेष रूप …

Read More »

अहमदाबाद विमान अपघातासाठी प्रफुल्ल पटेल जबाबदार : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

तत्कालिन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानांच्या खरेदीबाबत लेखा व परीक्षण अहवालात आक्षेप घेण्यात आले होते. त्यावेळी खरेदी झालेल्या विमानांपैकी एक विमान अहमदाबादेत दुर्घटनाग्रस्त झाले. केंद्र सरकारने या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.   अहमदाबाद येथे झालेल्या विमानाची खरेदी २०११-१२ मध्ये झाली. कॅगने या खरेदीत …

Read More »

संजय गांधी ते माधवराव सिंधिया : विमान अपघातात बड्या नेत्यांचा झाला होता मृत्यू

अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. गुरुवारी दुपारी २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात सर्व २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असे सांगितले जात होते, मात्र आता एक प्रवासी बचावल्याचीही माहिती समोर येत आहे. प्रवाश्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी …

Read More »