Breaking News

देश

भारत को हिन्दू राष्ट्र घोषित नहीं किया तो आरमण अनशनः संत परमहंश की चेतावनी

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट अयोध्या। संत परमहंस ने एक बार फिर भारत को हिंन्दू राष्ट्र घोषित किए जाने की मांग उठाते हुए आमरण अनशन की चेतावनी दी है. अयोध्या में तपस्वी छावनी के संत परमहंस ने एक बार फिर भारत को हिंदू राष्ट्र घोषित किए जाने की मांग उठाई है. अपनी मांग के समर्थन को मजबूती देने के लिए …

Read More »

भारत मे कन्या भ्रूण हत्या रोकने में प्रशासन पूरी तरह नाकाम दिखाई पड रहा है?

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री नई दिल्ली। संसद भवन में सरकार ने कन्या भ्रूण हत्या के जितने दर्ज मामले बताए हैं, उससे इस समस्या के खत्म होने का दावा किया जा सकता है, लेकिन दूसरे आंकड़े इसकी गवाही नहीं दे रहे हैं.परिणामतःकन्या भ्रूण हत्या रोकने मे सरकारी यंत्रणा नाकाम दिखाई पड रही है। जबकि कन्या भ्रूण हत्या को लड़कों के मुकाबले लड़कियों …

Read More »

अखिल भारत हिन्दू महासभा का 61वां अधिवेशन हरिद्वार मे सम्पन्न

हरिद्वार। विगत सन 1925 में कलकत्ता नगरी में लाला लाजपत राय की अध्यक्षता में अखिल भारत हिंदू महासभा का अधिवेशन हुआ जिसमें तत्कालीन प्रसिद्ध कांग्रेसी नेता मुकुंदराव आनंदराव जयकर भी सम्मिलित हुए थे।जबकि सन् 1926 में देश में प्रथम निर्वाचन होने जा रहा था। अखिल भारत हिन्दू महासभा के 61 वां अधिवेशन हरिद्वार मे सम्पन्न हुआ। इस अवसर पर महासभा …

Read More »

अखिल भारत हिंदू महासभा द्धारा सुप्रीम कोर्ट में वर्शिप एक्ट को दी चुनौती

नई दिल्ली। वर्शिप एक्ट खत्म करने को सुप्रीम कोर्ट में दायर की याचिका। 14 नवंबर को होगी याचिका पर अगली सुनवाई। सुप्रीम कोर्ट में एक याचिका दायर कर इस एक्ट को खत्म करने की मांग की और जिसमें केंद्र सरकार को प्रतिवादी बनाया गया है। श्रीकृष्ण जन्मस्थली मामले में वादी अखिल भारत हिंदू महासभा के राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल त्रिपाठी और …

Read More »

व्हायरल न्यूज : बेट द्वारका के दो टापू पर सुन्नी वक्फ बोर्ड ने किया दावा, हाई कोर्ट ने कहा-कृष्णनगरी में कैसा हक?

गुजरात में भगवान श्रीकृष्ण की नगरी द्वारका स्थित बेट द्वारिका के दो टापू पर सुन्नी वक्फ बोर्ड ने अपना दावा जताया है। गुजरात उच्च न्यायालय ने इस पर आश्चर्य जताते हुए पूछा कि कृष्ण नगरी पर आप कैसे दावा कर सकते हैं। ‌गुजरात उच्च न्यायालय की न्यायाधीश संगीता विशेन की अदालत में एक ऐसा मामला पहुंचा, जिसे सुनकर वह खुद …

Read More »

अखिल भारत हिन्दू महासभा भारत का एक राजनीतिक दल है। जिसकी स्थापना 9 अप्रैल, 1915 को हुई।

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री स्थापना सन् 1915 में मदनमोहन मालवीय के नेतृत्व में प्रयाग में अखिल भारत हिंदू महासभा की स्थापना की गई। सन् 1916 में अंबिका चरण मजूमदार की अध्यक्षता में लखनऊ में कांग्रेस अधिवेशन हुआ। लखनऊ कांग्रेस ने मुस्लिम लीग से समझौता किया जिसके कारण सभी प्रांतों में मुसलमानों को विशेष अधिकार और संरक्षण प्राप्त हुए। अखिल भारत हिन्दू …

Read More »

केंद्रीय मंत्र्याचा अपघात : कारला दिली ट्रकने धडक

केंद्रीय कायदा व विधी मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून किरेन रिजिजू बचावले आहेत. किरेन रिजिजू एकदम सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांना दुखापत झाल्याचे कळते. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

Read More »

गडकरींच्या संकल्पनेला ‘काँग्रेस’ची मान्यता ; महामार्गावरील बांबू बॅरिअरचा पहिला प्रयोग विदर्भात

200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे नाव ‘बाहुबली’ ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय वाहन चाचणी ट्रॅकसह पिथमपूर, इंदूर आणि इतर काही ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. रूरकीच्या केंद्रीय इमारत संशोधन संस्थेत याची अग्निरोधक चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांनंतर भारतीय रोड काँग्रेसने याला मान्यता दिली आहे. अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात …

Read More »

हायकोर्ट : आवडीच्या व्यक्तीशी लग्न करता येणे हा मूलभूत अधिकार

प्रेमात आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. रामायण, महाभारतात याचा उल्लेख स्वयंवर म्हणून झालाय . भारतीय राज्यघटनेत कलम 21 द्वारे हा हक्क बळकट करते, असे निरीक्षण पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन बन्सल यांनी नोंदविले. पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयात टेकचंद विरुद्ध पंजाब सरकार आणि इतर असा खटला सुरू आहे. टेक चंद याने 2019 साली प्रेमविवाह केला …

Read More »

आयएएस अधिकाऱ्याकडून सहकाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या : कारवाईची मागणी

बिहारमधील एका आयएएस अधिकाऱ्याने सहकर्मचाऱ्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या. त्याबद्दलचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्यावर बिहारच्या भाजप प्रवक्त्यांनी कडक कारवाईची मागणी केलीय. त्या अधिकाऱ्याला काढून टाकावे, असेही त्यांनी म्हटले. बिहारमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याचा शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सध्या वातावरण तापलं आहे. त्या व्हिडिओत आयएएस अधिकारी के. के. पाठक यांनी बिहारच्या नागरिकांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले. सहकर्मचाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. एका संघटनेच्या …

Read More »