Breaking News

राजकारण

ग्रामपंचायत निकाल : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील 18 जिल्ह्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींपैकी 74 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे रविवारी 1 हजार 79 जागांसाठी काल मतदान पार पडले. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. तसेच सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. यात नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, …

Read More »

दुर्लक्ष : ग्रामीण भागात रस्त्यांची दैना , 5 किलोमीटर ये-जा करनेही कठीण

विश्व भारत ऑनलाईन : सर्वच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यात खड़े पडले आहेत. अनेक रस्ते पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे …

Read More »

महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …

Read More »

फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र : अंधेरी पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे

विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे महत्वाचे आहे, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले. आता फडणवीस यावर काय उत्तर देणार? …

Read More »

इतके मंत्री असूनही औरंगाबादचा विकास का नाही?

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रात औरंगाबादचे दोन केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असे सहा जण सरकारमध्ये आहेत. पण एवढी मंत्रिपदे मिळूनही जिल्ह्याचा विकास झाला नाही. तर या मंत्रिपदाचा काय उपयोग होईल, असा सूर पालकमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शनिवारी (१५ ऑक्टोबर) व्यक्त केला. आम्ही सर्वजण मिळून औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री …

Read More »

शिंदे पुन्हा शिवबंधन बांधणार?

विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे सध्या सक्रिय झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर गट एक्शन मोडमध्ये आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधत आहेत. तर दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने कामाला सुरुवात केली आहे. माजी आमदार …

Read More »

भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. नक्की काय? माधव भंडारी बीडहुन अंबाजोगाईच्या दिशेने जात होते. या दरम्यान मस्साजोगजवळ हा अपघात झाला. ॲपेरिक्षा भंडारी यांच्या वाहनावर येऊन आदळली. सुदैवाने माधव भंडारी आणि प्रवक्ते राम कुलकर्णी हे सुखरूप आहेत. मात्र …

Read More »

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक : शिंदे-भाजप की मविआ, कोण होणार ‘किंग’?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कुही, भिवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये निवडणूक पार पडेल. एकूण 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी या निवडणूक होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात निवडणुका? यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील …

Read More »

गडकरी-फडणवीस-बावनकुळेंना मोठा धक्का : पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ

विश्व भारत ऑनलाईन : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने पंचायत समितीत जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने ९ जागांवर विजय प्राप्त केला आहे. भाजपला मात्र खातेही उघडता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच …

Read More »

अजित पवार अस्वस्थ, ठाकरेंच्या काळातील मंत्री करायचे रेतीचा काळाबाजार-फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.शिंदेंनी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवले होते. त्यामुळे काही जणांमध्ये अस्वस्था असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप केला. काही दिवसांतच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार स्थिर आहे. सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल …

Read More »