विश्व भारत ऑनलाईन : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद आता चिघळला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर अमरावती शहरातील राजापेठ ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य …
Read More »नारायण राणे चारआण्याचा माणूस : कोणी केली टीका?
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा चार आण्यावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता यावर महत्वाच्या प्रतिक्रीया आल्या आहेत. राणेंची किंमत चार आण्याएवढीच आहे, असे टीकास्त्र शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. ”या फोटोबाबत माहित नाही पण ते आमचे मित्र त्यांचा फोटो असा चलनात आला तर वाईट काय आहे? ” अशी मिश्किल टीका छगन भुजबळ यांनी केली. …
Read More »शिंदे गटाचे आमदार नाराज, शेतकरी त्रस्त : कंत्राटदारांना मोबदला मिळेना, विकासकामे रेंगाळण्याची भीती
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहेत. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री शिंदेंची दमछाक बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. तरी, जळगाव जिल्ह्यात …
Read More »उद्धव ठाकरे फुसका फटाका
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कुणाला कुठल्या फटाक्याची उपमा द्याल असे विचारले असता ते म्हणाले की, आमचे नेते नरेंद्र मोदी हे रॉकेट आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॉम्ब आहेत. रॉकेट आणि बॉम्ब राज्यात कुणाकडेही नाही ते फक्त भाजपकडे आहेत. बाकी राज्यातल्या इतर पक्षांमध्ये लवंगी फटाके बरेच आहेत. खाकी फटाका कुणाला म्हणाल? या प्रश्नावर त्यांनी …
Read More »केंद्रीय मंत्री दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव शिंदेसेनेत? वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसशी नाते सांगत होते. मग त्यांनी शिवसेना, मनसेची साथ घेतली.आता त्यांची शिंदेसेनेशी जवळीक वाढल्याचे दिसते.उद्योगमंत्री उदय सामंत यांना ते मुंबईत जाऊन भेटल्याने कन्नड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यांचे समर्थक जाधव यांनी शिंदेसेनेत जावे, असे म्हणत असले तरी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि जाधव यांच्यामधील द्वेष लक्षात घेता असा …
Read More »शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण
विश्व भारत ऑनलाईन : राजकारणात काहीही शक्य आहे. एकमेकांचे वैरी कधी एकत्र येतील, याचा नेम नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना …
Read More »“उद्धव ठाकरेंना घरात करमेना,जवळ बसायला लोकं नाहीत, म्हणून आठवले शेतकरी… “
विश्व भारत ऑनलाईन : मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले. कोकणातील अनेक घरे वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत …
Read More »जाग आली : उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर
विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या,रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनकडून (ठाकरे गट) देण्यात आली. मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …
Read More »शिंदे गटातील मंत्री बेपत्ता, राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार
विश्व भारत ऑनलाईन : शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पालकमंत्री झाल्यापासून ते जिल्ह्यात आलेच नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना गुलाबराव पाटील गायब झाल्याचे म्हटले आहे. जनतेने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.
Read More »खरगे अध्यक्ष, तरीही सोनिया गांधींकडेच रिमोट?
विश्व भारत ऑनलाईन : देशभर चर्चेत असलेली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर बुधवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली असून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली आहेत. …
Read More »
विश्वभारत News Website