राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या आरोप सध्या होत आहे. या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. तसेच विदर्भात उद्योग प्रकल्प यावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची …
Read More »शिंदे सरकार कोसळणार?राष्ट्रपती राजवटीचा पर्याय
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अजूनही सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली असली तरी यातून शिंदे सरकार कोसळणार की पायउतार होणार? हा चर्चेचा विषय आहे. याबाबत घटनातज्ज्ञ काय म्हणतात… वाचा “पक्षांतर बंदी कायद्यानुसार सुरुवातीला बाहेर पडणारे १६ आमदार दोन-तृतीयांश आमदार नाहीत. पण त्यानंतर एक-एक करत अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी दोन तृतीयांशसाठी आवश्यक असणारा ३७ चा मॅजिक आकडा गाठला. …
Read More »प्रकल्प बाहेर जाण्यास ठाकरेच जबाबदार : टक्केवारीमुळे उद्योजक होते नाराज
उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प बाहेर राज्यात गेले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली नसून ठाकरेंनाच उद्योग राज्यात ठेवण्यास उत्सुकता नव्हती, असा आरोप भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय. टक्केवारी मागीतल्यानेच उद्योग बाहेर गेले, असा आरोप ठाकरेंवर केला जातोय. आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे 297 एकरवर होऊ घातलेला रांजणगावचा क्लस्टर म्हणजे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इको-सिस्टीमच्या विस्ताराची सुरुवात आहे, असे उद्गार …
Read More »तर बुधवारी राजीनामा देणार : अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे चांदीची गदा घेऊन फिरत आहेत. याचा अर्थ जर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी प्रसारमाध्यमांत माझ्या राजीनाम्याची ब्रेकींग न्यूज येईल. त्यानंतर मैदानात त्यांनी यावे. कोण गदा घेऊन येतो, कशा पद्धतीने येतो, त्याला आमची ढाल-तलवार कशा पद्धतीने लढा देईल हे सर्वांना दिसेल, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते …
Read More »सरकार मधून बाहेर पडावं, नाहीतर गेम निश्चित! रवी राणा व बच्चू कडू वाद
भाजप समर्थक आमदार रवी राणा विरुद्ध शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू हा वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांच्यात आज बैठक पार पडली. यानंतर रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर एक बैठक होईल. बच्चू कडू काय म्हणाले? रवी राणा यांनी जी बदनामी केली त्यावर आजच्या बैठकीत आमचं समाधान झालं …
Read More »महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले? सुमित्रा महाजन यांच्या नावाची सोशल मीडियात चर्चा
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारापुर्वी 8 राज्याचे राज्यपाल बदलले होते. महाराष्ट्रात अनेक वेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलावावे, अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही झालेले नाही. देशातील 8 राज्यातील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्यात येणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित आधीही उपस्थित झाला होता. आता सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्रच्या राज्यपाल …
Read More »भाजपमध्ये फूट : अकोल्यात वंचितची कमाल
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेपासून दूर आहे. ही परिस्थिती अकोला जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांच्या चुरसपुर्ण लढतीत वंचितने बाजी मारली. यात भाजपच्या दोन मतांच्या साथीने वंचितने चारही पदांवर झेंडा फडकवला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यातील जिल्हा परिषदेत भाजपात फुट पडली आहे. आज भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडीला …
Read More »खासदार राजेंद्र गावित अडचणीत ; १६ तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप
विश्व भारत ऑनलाईन : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गावित यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबईतील उद्योग क्रांती केंद्र या संस्थेचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे गावित यांच्यासह या संस्थेचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. आरोप फेटाळले खासदार गावित यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले …
Read More »राष्ट्रवादीनेच भाजपला सत्तेत आणले : काँग्रेस-राष्ट्रवादीत कलगीतुरा
विश्व भारत ऑनलाईन : २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकार होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये …
Read More »लवकरच मंत्रिमंडळ विस्तार : नागपुरातून कुणाला संधी ? दटके, मेघे, खोपडे, मते, फुकेपैकी कोण होणार मंत्री?
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर शहर आणि जिल्ह्यांत 2014 मध्ये भाजपचे 11 आमदार निवडून आले होते. पाच वर्षांनंतर फक्त पाच आमदार निवडून आले. आता नागपुरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा नव्याने सुरू झालीय. ✳️यात नागपूरमधून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना लाॅटरी लागू शकते, अशी शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद द्यायचे नसल्याने प्रदेशाध्यक्ष पद दिले. …
Read More »
विश्वभारत News Website