Breaking News

Recent Posts

बांग्लादेशी नागरिक पकडाया : भारत की सुरक्षा के लिए बड़ा खतरा? सालों से रह रहा था भारत में

बांग्लादेशी नागरिक पकडाया भारत की सुरक्षा के लिए बड़ा खतरा? सालों से रह रहा था भारत में टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट गाजियाबाद। भारत में 15 वर्षों से अवैध रूप से रह रहे बांग्लादेशी नागरिक को गाजियाबाद पुलिस ने गिरफ्तार किया है। इस दौरान उसके दो साथी अंधेरे का लाभ उठाकर भागने में कामयाब हो गए। गिरफ्तार आरोपी ने दिल्ली …

Read More »

२०० हून अधिक जनावरांचा मृत्यू : अवकाळी पावसाने हाल

सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला असून पिकांची नासाडी झाली आहे. यात बारा घरांची पडझड झाली असतानाच मृत जनावरांची संख्या सव्वादोनशेंच्या घरात पोहोचली आहे. रविवारपाठोपाठ सोमवारी रात्रीदेखील अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील २ हजार ११ हेक्टरवरील तूर, कपाशी, गहू, हरभरा, भाजीपाला व संत्रा, केळी, ऊसाचे नुकसान झाले. प्राथमिक सर्वेक्षणात ही बाब आढळून आली. १२ घरांची अंशतः …

Read More »

आज मदतीबाबत घोषणा?अवकाळी पावसाने शेतकरी संकटात

राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा १६ जिल्ह्यांतील ९१ तालुक्यांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. एक लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून शेकडो जनावरेही दगावली आहेत. बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घोषणा होतात का, याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील ३३ …

Read More »