Breaking News

Recent Posts

ताडोबातील वाघांच्या अभयारण्यावर हत्तीचे अतिक्रमण

ओरिसातून स्थलांतरित होणाऱ्या रानटी हत्तींनी महाराष्ट्रातील वन खात्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. याआधी साधारणत: चार वर्षांपूर्वी आलेला रानटी हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावला असतानाच आता वाघांच्या प्रदेशात पुन्हा नवीन हत्ती दाखल झाले आहेत.   ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या खूप वाढली आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेरही वाघांची संख्या वाढल्याने मानव-वाघ संघर्ष मोठा होत चालला आहे. हा संघर्ष हाताळणे खात्याला कठीण होत असतानाच …

Read More »

कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांची कोर्टात धाव

कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २ मे २०२४ रोजी स्पष्ट आदेश देत शासनाने सहा आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. परंतु एक वर्ष उलटूनही कर्जमाफी मिळाली नसल्याने शेतकरी आता शासनाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांचे मिळून …

Read More »

विदर्भात पावसामुळे सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामानात झालेला बदल त्यासाठी कारणीभूत असून राज्यात अशी बेभरवश्याची स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थान परिसरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पावसात चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात …

Read More »