Breaking News

Vishwbharat

मेळघाटमधील रेल्वेप्रकल्पांसंबंधी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे. रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते …

Read More »

ग्रामपंचायतीवर प्रशासकासंबंधी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवगार्साठी (उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी) आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे त्या …

Read More »

वीज थकबाकीबाबत ऊर्जामंत्र्यांचा ‘हा’ निर्णय

मुंबई : जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.                  …

Read More »

बकरी ईद साधेपणाने साजरी करा : मुख्यमंत्री 

मुंबई  : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. बकरी ईद संदर्भात आज …

Read More »

पदोन्नतीसंदर्भात राखीव प्रवर्ग बिंदूनामावली अंमलात आणा

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरती आणि पदोन्नतीकरीता असलेल्या 100 पदांच्या बिंदूनामावलीत एससी, एसटी, विजभज, ओबीसी, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर व्हावा तसेच या संदर्भातील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, निर्णयप्रक्रिया राबविताना कोणावरही अन्याय होऊ नये अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या .                    …

Read More »

सचिन पायलटची हकालपट्टी, दोन्ही पदे काढली

नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून 19 आमदारांच्या बळावर सरकार अस्थिर करू पाहणाºया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर आज मोठी कारवाई केली आहे. त्यांच्याकडील दोन्ही पदे काढून घेतली आहे. आता राजस्थानातील राजकारण कुठल्या वळणावर पोहोचणार याबाबत जयपूरपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे. सरकारमधील 19 आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचे षडयंत्र केल्याच्या आरोप सचिन पायलट यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, …

Read More »

मारा कपाळावर हात, चक्क बँकेची बनावट शाखा

चेन्नई : तामिळनाडू राज्यात कुडलूर जिल्ह्यातील परूती येथे चक्क स्टेट बँक आॅफ इंडिया अर्थात एसबीआयची बनावट शाखा चालवण्यात येत होती. या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी कर्मचाºयाचा मुलगा मुख्य आरोपी कमल बाबू हा अवघा 19 वर्षांचा आहे. त्याने त्याच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने एसबीआयची शाखा सुरू करण्यासाठी संगणक, लॉकर, चालान आणि बनावट कागदपत्रे …

Read More »

बॉलीवूडवर ‘राज’ करणारा

अभिनेते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. १९३५ मध्ये ‘इन्कलाब’या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली. वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये दीवार व पठाण या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘नीलकमल’मध्ये त्यांना मधुबालाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळात त्यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘वाल्मिकी’मध्ये नारदाची भूमिका केली. थिएटर ते मोठ्या पडद्यावर येण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले.            …

Read More »

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना संसर्ग लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या गुणांची सरासरी काढून गुण देण्यात …

Read More »

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला…Tapori Turaki

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला बन्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल? बन्या : सर, मी सांगतो़ (बाह्या सरकवत) सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल! …

Read More »