लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा- खासदार रामदास तडस मतदारसंघातील समस्येबाबत आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे वेधले लक्ष 18 – 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केली मागणी. वर्धा: वर्धा जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम सुरु असुन कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन लस नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांना कोविशील्ड दुसरा डोस मिळत आहे. परंतु कोवॅक्सिन लसीचा पहिला …
Read More »आशास्थान’ की ‘कबरस्थान’ ?
आशास्थान’ की ‘कबरस्थान’ ? *गेले वर्षभरापासून जनता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हर त-हेचे प्रयत्न करत आहेत.कोरोनाचा तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात संगीत खुर्चीचा खेळ सुरूच आहे.कोरोनाने इतकं अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे की, गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होतो असे सरकारी सूचना आणि आदेश दिल्यामुळे ते टाळून आपला जीव वाचवण्यासाठी लोक आपापली उद्योग व्यवसाय बंद करून कुलुपबंद झाली तरी कोरोना लोकांचा …
Read More »मुक्या व भटक्या जनावरा करिता पाणवठे बांधा*:-डॉ नंदकिशोर मैंदळकर
मुक्या व भटक्या जनावरा करिता पाणवठे बांधा*:-डॉ नंदकिशोर मैंदळकर *मूरसा* :-चंद्रपूर सह संपूर्ण विदर्भ पुन्हा एकदा प्रचंड तापू लागला विदर्भात उष्णतेची लाट आली असून भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.मानवाच्या अंगाची लाही लाही होते तिथे मुक्या व भटक्या प्राण्याचे चारा पाण्याविना काय हाल होत असतील कल्पना करा. मानवाने पाणी,जेवण मागितले तर त्यांना मिळेलही परंतु मुक्या जनावरांना चारा,पाणी सोडा त्यांना मारतात …
Read More »आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल.
७ मे २०२१ च्या जी आर ने मागासवर्गीय कर्मचार्यांच्या पदोन्नतीवर होणारे दूरगामी परिणाम आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल. कोरोनाने जगातील सर्व मानव जात आर्थिक संकटात असतांना. कष्टकरी बहुजन, मागासवर्गीय, ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक मजूर,शेतमजूर,कामगार असणाऱ्यांना मांगीतल्याने काही मिळणार नाही,त्यांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.आपना सर्वांना माहीत आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान संदेश होता.शिक्षणात व नोकरीत आरक्षण …
Read More »[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F05%2FChandradhun_10_May._2021.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला
वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला घुग्घुस : घुग्घुस येथील गांधी नगर क्वार्टर न. 141 वेकोली कामगार देविदास प्रेमदास उटला (32) हा वेकोलीच्या निलजई कोळसा खाणी मध्ये कामगार म्हणून कार्यरत असून गांधी नगर येथील क्वार्टर मध्ये तो एकटाच राहत होता त्याला आई व बहीण असून ते बरेच दिवसापासून तेलंगाना गेले होते यामुळे तो एकटाच क्वार्टर मध्ये वास्तव्यास होता दोन दिवसापासून तो शेजार्यांना जाता …
Read More »अखेर अर्कापल्लीवाशीयांनी सोडला सुटकेचा श्वास बहुप्रतिक्षित रस्त्याचे बांधकाम पूर्ण…
अखेर अर्कापल्लीवाशीयांनी सोडला सुटकेचा श्वास बहुप्रतिक्षित रस्त्याचे बांधकाम पूर्ण… 📝अहेरी : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्कापल्लीवासीयांना मागील अनेक वर्षांपासून पक्या रस्त्याची प्रतिक्षा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकाराने हा रस्ता बांधकाम पुर्णत्वास आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून वाहतुकीच्या होणाऱ्या त्रासापासून सुटकेचा श्वास सोडला आहे. अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली परिसरातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्कापल्ली …
Read More »चंद्रपुरात 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय सोमवारपासून रुग्णसेवेसाठी होणार सज्ज
चंद्रपूर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उदयोगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे साकारण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय उद्या सोमवार पासून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी या रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली असून येथून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी अशा सूचना केल्या …
Read More »ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात
*ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात* रिपोर्टर, मुकेश शेंडे,तालुका प्रतिनिधि सिंदेवाही *अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमितता आनि समन्वयाचा अभाव* *एकीकडे संपूर्ण देशात कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने समाज त्रस्त असताना दुसरीकडे गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाचा आधार म्हणून सामान्य नागरिक आणि समाज ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य सुविधेकड़े पाहतोय परंतु मागील काही वर्षापासुन ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि यांच्या समस्या संपता संपेना कधी …
Read More »शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार……..
शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार…….. भारत सुसंस्कृत देश मानल्या जातो पुर्वीपासुन आपल्या देशाच्या प्रगतीमधे शिक्षकांचे (गुरूचे) स्थान खुप महत्वाचे आहे. उदा. रामायण, महाभारत, या पवित्र ग्रंथ असो किंवा सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या काळातही राज्य कारभारात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व होते याबाबत इतिहास पुरावा आहे. परंतु आज सगळीकडे सतत शिक्षकांना अवहेलना सहन करावी लागत आहे.आज शिक्षकांचा पगार हा सर्वांसाठी कुतूहलाचा, …
Read More »
विश्वभारत News Website