केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो रेशन कार्डधारकांवर दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे. खाद्य मंत्रालयाकडून माहिती अन्न …
Read More »Mishaps on Nagpur-Mumbai Samruddhi Highway are due to tyre burst
The opening of ambitious Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg, (Nagpur-Shirdi) for traffic, it has been witnessing accidents almost daily. When the authorities concerned tried to identify the causes, they found that most accidents were taking place due to bursting of tyres of vehicles. Against this backdrop, the authorities have started conducting tyre-checking activity at Samruddhi Mahamarg. The activity will be …
Read More »तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव नागपूरात दाखल…तेलंगाना के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नागपुर में…Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao in arrived Nagpur
नागपूर : भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. महाराष्ट्र राज्यभरात सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ (BRS) च्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते १५ जून रोजी होत आहे. यानिमित्त कार्यकर्ता मेळावा …
Read More »भारतातून लवकरच फेसबुक होणार बंद?कुणी दिला ईशारा
कर्नाटक उच्च न्यायालयाने फेसबुकला चांगलीच तंबी दिली आहे. बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला इशारा दिला आहे. जर फेसबुक राज्य पोलिसांना सहकार्य करू शकत नसेल, तर फेसबुकची संपूर्ण भारतातील सेवा बंद करण्याचा विचार करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. काय आहे प्रकरण? सौदी अरेबियामध्ये तुरुंगात असलेल्या भारतीयाशी संबंधित प्रकरणाच्या तपासासंदर्भात न्यायालयाची ही टिप्पणी केली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी फेसबुक कर्नाटक …
Read More »अब्दुल सत्तार यांनी केला कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोगस टोळीने अकोल्यात खंडणीसाठी घातलेल्या धाडीची चर्चा सुरूच आहे. असे असतानाच आता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेल्या 150 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. निविदेतील अटी, शर्ती बासनात गुंडाळून सत्तार यांच्या मर्जीतील कंपनीच्या घशात हे कंत्राट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून …
Read More »महसूल विभागात बदलीसाठी 5 लाख ते 25 कोटी! मध्यरात्री 60 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या
महसूल विभागातील तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्याचे काम सरकारने केले आहे. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाच्या विविध विभागांतील बदल्या दिवसाढवळ्या होतात, पण दिवसभर ‘महसूलवाढी’मध्ये व्यस्त असलेल्या महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास बदल्यांच्या ऑर्डर जारी केल्या. मंत्रालयात झालेल्या या रात्रीच्या खेळाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. सहसचिव माधव वीर यांनी बदल्यासाठी मोठी रक्कम घेतली आहे. …
Read More »MP किसान कल्याण योजना में 4 हजार के स्थान पर 6 हजार रुपए मिलेंगे
भोपाल । मध्यप्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने की किसानो के हित के निर्णय लेते हुए राजगढ़ के मोहनपुरा डेम पर हुए किसान कल्याण महाकुंभ में मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने घोषणा की है कि अब मुख्यमंत्री किसान कल्याण योजना में मध्यप्रदेश सरकार 4 हजार के स्थान पर 6 हजार रुपए देगी और अब प्रधानमंत्री किसान सम्मान निधि …
Read More »शेतकऱ्यांना मदत ते कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, वाचा…!!!
सततच्या झोडपणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी ग्रामसेवकांना १६ हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …
Read More »नागपूर मार्गे गुजरातला जाणाऱ्या ६७ रेल्वे गाड्या रद्द : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ
अरबी समद्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे उधाणला आहे. चक्रीवादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं …
Read More »‘ईएमआय’ वाढणार?RBI ची महागाईवर मोठी घोषणा
भारतीय रिझर्व्ह बँकने तीन दिवसीय MPC बैठकीतील निर्णय जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या या दुसऱ्या बैठकीतही मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक दर (रेपो रेट) स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. म्हणजेच ते ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवलेत, त्यामुळे ईएमआय भरणाऱ्यांवर बोजा वाढणार नाही. ६ जून रोजी बैठक सुरू झाली आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत …
Read More »
विश्वभारत News Website