अजित पवार पक्षांतर्गत बंड पुकारत सरकारमध्ये सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांची इच्छा नसतानाही मिळालेलं विरोधी पक्षनेतेपद तसंच शरद पवारांच्या राजीनामानाट्यापासून असलेली मनातील खदखद अखेर रविवारी बंडाच्या रुपात बाहेर पडली. दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याकडे दोन उपमुख्यमंत्री आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार? …
Read More »नागपुरातील झिल्पी तलावामध्ये बुडून 5 तरुणांचा मृत्यू : हळहळ
मित्रांसोबत फिरायला गेलेल्या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर आलेल्या ६ मित्रांपैकी ५ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्री हिंगणा पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले. ऋषीकेश पराळे (२१), राहुल मेश्राम (२३), वैभव भागेश्वर वैद्य (२४), शंतनू आरमकर (२३) ही मृतकांची नावे आहे. पाचव्या मृतकाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. डॉ. प्राजक्त लेंडे हे …
Read More »महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री लवकरच मिळणार!सुप्रिया सुळे यांचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. हा राजकीय भूकंप नाही, या गोष्टी घडणारच होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची ही सुरूवात झाली आहे. शिंदे फार काळ मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत. लवकरच महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजकीय घडामोडीवर प्रसार माध्यमांशी बोलताना केला. तर सुप्रिया …
Read More »NCP में बगावत : फडणवीस हो सकते है सीएम!फिरसे राजकीय भुचाल?
मुंबई । महाराष्ट्र राज्य की सत्ता मे भारी बगावत के बीच निवर्तमान NCPनेता अजीतदादा पवार ने शिवसेना उद्धव ठाकरे और NCP चीफ शरदचंद्र पवार से अपना पीछा छुडा लिया है? बताते हैं कि अजीत पवार के प्रयास से आज रविवार को एक बड़ा राजनीतिक उलटफेर हो गया है। NCP चीफ शरदचंद्र पवार के भतीजे और विपक्ष के नेता अजित पवार …
Read More »टायर फुटून बसचा अपघात नाही : RTO चा धक्कादायक अहवाल, कशाने झाला अपघात? वाचा
विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ही बस एसी बस असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरहून ती पुण्याच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर वाचला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे. या अपघातानंतर आता तपास सुरू झाला आहे. आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर …
Read More »टमाटर,मिरची जेवणातून गायब : पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले
पाऊस आला आणि सगळेजण सुखावले. पण, सध्या घरचा हिशोब हाताळणारी मंडळी मात्र काहीशी त्रस्त दिसत आहेत. दररोजच्या अन्नपदार्थांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाजी मंडईमध्ये दरांचा वाढीव आकडा पाहून अनेकजण रिकाम्या हातानीच परतीची वाट धरताना दिसत आहेत. राज्यातील पावसामुळे एकिकडे उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळाला असला तरीही दुसरीकडे मात्र कृषी उत्पन्न बाजार तमिकीमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळं आणि …
Read More »कर्मचाऱ्यांवर अन्याय : बदल्या रोखल्या : अपवादात्मक परिस्थितीतच बदल्या करा : अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा होतात?
राज्यातील विविध विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आणि येत्या काळात पुन्हा बदल्या होतील. मात्र, कर्मचारी (वर्ग-3 आणि वर्ग-4) मंडळीच्या बदल्या पुन्हा रखडू शकतात. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 2024 लोकसभा निवडणूकीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बदल्या कराव्या, असेही आयोगाने म्हटले आहे. बदल्यांमध्ये घोळ! सरकारी बदल्यांमध्ये …
Read More »जानिए आज 21 जून सबसे बडा और सबसे लंबा दिन : परछाई भी छोड़ देती है साथ
गोरखपुुर। प्राकृतिक विज्ञान के मुताबिक आज बुधवार 21 जून सालभर का सबसे बड़ा और लंबा दिन होता है। आज के बाद दिन की अवधि कम होने लगती है। अगर आपको भी इसकी वजह नहीं पता है तो आइए हम आपको इस लेख के जरिये बताते हैं। आज 21 जून बुधवार का दिन सबसे लंबा होगा और रात छोटी होगी। सालभर …
Read More »“India can show way to world”,PM Modi says In US : Tesla company will be in India-Elon Musk
Earlier, on Tuesday, PM Modi arrived at John F Kennedy International Airport in New York and received a grand reception. He was received with a grand welcome from the Indian diaspora in the country. “I can say he really wants to do the right thing for India. He wants to be open, he wants to be supportive of new companies, …
Read More »असुरी स्वभाव और नास्तिक मानसिकता के लोग परमात्म तत्व को प्राप्त नहीं कर सकते है?
टेकचंद्र सनौडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट श्रीमद्भागवत भगवत गीता मे भगवान श्रीकृष्ण चंद्र ने बताया है कि निष्काम भक्ति के द्धारा दुराचारी मनुष्य भी परमात्मा को पा सकता है कि नहीं? परमात्मा की शरण में जाने से कौन-कौन मुक्त हो सकता है? भक्त क्यों बनना चाहिये? परमात्मा की स्थूल और सूक्ष्म उपासना क्यों करनी चाहिए? संतों की वाणी में स्थूल …
Read More »
विश्वभारत News Website