Breaking News

Breaking News

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात; अनेक जण जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला आहे. यात अनेक जण जखमी आहेत. खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा पाळधी गावाजवळ हा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या खाली बस उलटली.ट्रॅव्हल्समध्ये 38 प्रवासी असून अनेक प्रवासी जखमी झाले.जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More »

इंदिरा गांधी से बगावत तो सोनिया गांधी से पंगा!पवार की ‘पावर’ वाली पॉलिटिक्स के कई दिलचस्प किस्से

नई दिल्ली : शरदचंद्र पवार का सिक्का राजनीति से लेकर खेल जगत तक चलता है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री से लेकर ICC के अध्यक्ष पद तक का सफर उन्होंने तय किया। उन्होंने खुद की पार्टी भी बनाई और राज्य और केंद्र में मुख्य पदों पर रहे। शरद पवार की ‘पावर’ वाली पालिटिक्स, जब गांधी परिवार से ले लिया था पंगा। शरद …

Read More »

एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी : राज्यात कुठे घडला भीषण अपघात? वाचा

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक एम.एच. २० बी एल २१९२ पलटी होऊन भीषण अपघात घडला. परंडाहून धाराशिवकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पूला शेजारील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. बसमध्ये ४३ प्रवाशी होते. यातील ७ जणांना फ्रॅक्चर, १३ जणांना डोक्याला …

Read More »

बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर

ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने के बाद पटरी से उतर गए। अधिकारियों ने यह जानकारी दी। उन्होंने बताया कि हादसा शाम सात बजकर करीब 20 मिनट पर हुआ। उडीसा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के छह से सात डिब्बे पटरी से उतरने के बाद दूसरी ट्रैक पर …

Read More »

20 साल बाद रेल का बडा हादसा : उडीसा के बालासोर में 300 से ज्यादा यात्रियों की मौत : 1000 से ज्यादा घायल !

ओडिशा के बालासोर जिले में कोरोमंडल एक्सप्रेस और मालगाड़ी आपस में टकरा गई है. जाणकारी के अनुसार इस हादसे में 300 लोगों की मौत हो गई है. 1000 से ज्यादा लोग घायल हो गए हैं. यह ट्रेन पश्चिम बंगाल में कोलकाता के हावड़ा स्टेशन से तमिलनाडु के चेन्नई तक चलती है. शुक्रवार शाम बहनागा रेलवे स्टेशन के पास टक्कर हुई …

Read More »

जीव तर गेले, आता चौकशी करून काय उपयोग?ओडिसा रेल्वे अपघात

बालासोर येथील घटनास्थळाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला. रेल्वेमंत्री यांनी सांगितले की, ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हा मोठा अपघात आहे. आम्ही सर्व दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करतो. काल रात्रीपासून रेल्वेचे पथक, एनडीआरएफ, एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत. या दुर्घटनेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्या दु:खात सहभागी आहे. सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल. ओडिशात तीन रेल्वेच्या धडकेत किमान …

Read More »

देशात घडला मोठा रेल्वे अपघात : अंदाजे 100 प्रवाशांचा मृत्यू

ओडिशामध्ये खूप मोठा रेल्वे अपघात घडला आहे. ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. या अपघातात रेल्वे गाडीचे अनेक डब्बे पलटी झाले आहेत. मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे. अपघात खूप मोठा आहे. कोरोमंडल एक्सप्रेसचे चार ते पाच डब्बे पलटी झाले …

Read More »

युवती समेत गांजा तस्करी में दो आरोपी गिरफ्तार

गढ़चिरौली : तीन दिन पूर्व स्थानीय धनौरा मार्ग पर इंदिरानगर के वन जांच चौकी पर स्थानीय अपराध शाखा की एक टीम ने गांजे की तस्करी करने वाले एक वाहन को पकड़ा है. लेकिन इस गांजा तस्करी में गिरफ्तार युवती और उसके साथ रहे दो युवक तो महज मोहरे हैं और पुलिस के संपर्क में आते ही असली सरगना फरार होने …

Read More »

राज्यातील काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज (मंगळवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार होता. यासाठी ते नियमित उपचार करीत होते. प्रकृतीत बिघाड झाल्याने शनिवारी (२९ मे) रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी …

Read More »

अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड? तज्ञांचे मत काय?

अंघोळ केल्याने आपल्या शरीरावरील मळ,घाम दूर होऊन शरीर स्वच्छ होते. जवळपास प्रत्येक जण दिवसातून एकदा तरी आंघोळ करत असला तरी आंघोळीसाठी वापरण्यात येणारे पाणी गरम की थंड असावं हा प्रत्येकाचा चॉईस असतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर काहींच्या शरीराला ऊर्जा मिळते. तर काहींना थंड पाण्याने आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं. तेव्हा दररोज गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्याने? हे तज्ञांकडून जाणून …

Read More »