देवटोक येथे उत्खननात आढळली पुरातन शिवपिंड सावली- तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे मंगळवार, 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नवीन मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात येत असलेल्या उत्खननात पुरातन शिवपिंड आढळून आली. देवटोक येथे नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जेसीपीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. यावेळी अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंचीची …
Read More »नगर परिषद गडचिरोली व चामोर्शी – धानोरा नगर पंचायतीना मिळणार लवकरच शववाहिका
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठपुराव्याला यश नगर परिषद व नगर पंचायत यांना शववाहिका करिता निधी मिळाल्याने शववाहिका घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी गडचिरोली नगर परिषद, धानोरा व चामोर्शी नगर पंचायत क्षेत्रातील मृतकांच्या परीवारांना होणारा नाहक त्रास कमी होणार दिनांक २७ मे २०२१ गडचिरोली गडचिरोली नगर परिषद व चामोर्शी तसेच धानोरा येथील नगर पंचायतींना प्रत्येकी एक शववाहिका शासनाकडून मिळावी याकरिता …
Read More »शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘
शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘ *शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचा पुढाकार आर्थिक मदत देऊन घडविले सामाजिक बांधिलकीचे दर्शन गडचिरोली- कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या दोन महिन्या पासून शाषनाने जनहितासाठी लॉकडाउन लागू केले आहे त्यामुळे नाभिक समाजातील सलून व्यवसायिकाची दुकाने बंद असून नाभिक समाजातील कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली ही बाब लक्षात येताच शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा, …
Read More »शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?.
शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?. प्रज्ञा शील करुणा असे बहुसंख्य महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध म्हणतात.पण त्याचा अर्थ माहिती असून ही आचरणात आणत नाही.आचरणात शील नसेल तर समाधी कशी लागेल.आणि समाधी लागलीच नाही तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान कसे प्राप्त होईल.वाचण्यासाठी लिहण्यासाठी प्रथम शिकावे लागते,बाराखडी पाठ असली पाहिजे तरच एका एका अक्षरांना जोडून शब्द तयार करता येतात.मग त्या शब्दात अर्थ प्राप्त होतील अशी रचना …
Read More »बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव!
बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव! देशात सध्या सर्व पातळ्यांवर विविध घडामोडी घडत आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास उभारलेल्या फौजेचे अस्तित्व सध्याच्या काळात …
Read More »साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का नाही ? (“उर्जामंत्र्यांना” संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.)
साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का नाही ? (“उर्जामंत्र्यांना” संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.) कोरपना(ता.प्र.) गडचांदूर महावितरण विभागच्या गलथान कारभाराने डोकेदुखी वाढली असून सतत विजेच्या लपंडावमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाल्याचे चित्र आहे.दिवसरात्र कितीदा विज पुरवठा खंडीत होतो हे सांगणे सध्या कठीण झाले असून महावितरणाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे.याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष …
Read More »व्यापाऱ्यांना वेठीस धरून मताचे राजकारण सुरू आहे – मोतीलाल टहलियानी
चंद्रपूर : गत दिड वषांपासून कोरोना संसर्ग विषाणू परिस्थितीत व्यापारी वगाँस माेठ्या अडचणीत आणण्याचा घाट रचला जात असल्याचा गंभीर आरोप मूल व्यापारी जनरल असोशिएशन चे अध्यक्ष,माजी बाज़ार समिती सभापती मोतीलाल टहलियानी यांनी केला आहे . कोरोनाचे नावाखाली सवं स्तरातील व्यापारी देशोधडीला लागला असतांना मात्र कुठल्याही राजकिय पक्षाने,नेत्याने अजूनही आपले तोंड उघडलेले नाही,शाशनस्तरावरून कुठल्याही सोयी सवलतीवर साधी चचॉ करण्याची नैतीकता दाखविली …
Read More »मनपा प्रशासनाने चंद्रपूरात शिशु रूग्णालय उभारणीसाठी आवश्यक तयारी तातडीने करावी – आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि त्यात लहान मुलांना प्रामुख्याने धोका संभावणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. कृती दलाने सुध्दा ही भिती व्यक्त केली आहे. यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्त असे शिशु रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा आपण मनपाच्या आसरा कोविड रूग्णालयाच्या उदघाटन समारंभात व्यक्त केली होती. यादृष्टीने मनपा प्रशासनाने आवश्यक तयारी करावी, यासाठी …
Read More »पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार,नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 25 मे: यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2021 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त …
Read More »कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत, परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य म्हणून रु.1500 एवढे अर्थसहाय्य देण्याबाबत दि.7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे. सदरचा लाभ हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांनी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,किरण मोरे यांनी केले आहे. ही आहे प्रक्रिया : परवानाधारक …
Read More »
विश्वभारत News Website