वन्यजीव प्रेमीत निराशा बल्लारपूर : बुध्द पौर्णिमा ही वर्षातील सर्वात लक्ख प्रकाश देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते दरवर्षी या बुध्द पौर्णिमेच्या रात्री भारतात प्राणी गणना होत असते पौर्णिमेच्या रात्री जंगलात असणारे वन्यप्राणी हे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात व याहेतूने जगभरातील पर्यटक नेहमी बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या प्राणी गणनेची वाट पाहत असतात जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा राजा सिह, वाघ …
Read More »वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर व्याख्यान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे रोजी स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते… या विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर प्रा. डॉ. फिरोज अहमद बख़्त (कुलगुरू, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद) हे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मोडक (कुलपती गुरु घासीदास केंद्रीय …
Read More »गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात मदतीचा” , ग्रा.रुग्णा.ला २ लाखांची औषधी व इतर साहित्य भेट.
गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात मदतीचा” (ग्रा.रुग्णा.ला २ लाखांची औषधी व इतर साहित्य भेट.) कोरपना(ता.प्र.) कोरोना रुग्णांची संख्या व आक्सिजन अभावी होणारे मृत्यू लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येकांनी आपले प्राण गमवले.अशा कठिण समयी विवीध शहरात माणुसकीची जाण असणार्या व्यक्तींकडून नानाप्रकारे मदत पुरवली जात असल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत …
Read More »मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग …..
मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि …
Read More »नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल , मास्क न घालणाऱ्यांवर सुद्धा मनपाची कारवाई
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल मास्क न घालणाऱ्यांवर सुद्धा मनपाची कारवाई चंद्रपूर, ता. २५ : कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरी सुद्धा शहरातील काही प्रतिष्ठाने तसेच नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. आशा प्रतिष्ठानांवर सोमवारी (ता. २४) मनपाने कारवाई करून २५ हजाराचा दंड वसूल केला. तसेच शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही …
Read More »उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर पठाण मार्गदर्शन करणार आहेत. सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर/वर्धा तथा आदिवासी उमेदवारांकरीता कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे. तरी सर्व उमेदवारांनी स्वत: च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल-मीट हे अॅप डाऊनलोड करावे तसेच meet.google.com/dih-xgnm-hck हि लिंक जॉईन करुन या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 07172-270933/252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.
उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर …
Read More »पोस्ट कोव्हीड ओपीडीमध्ये म्युकरमायकोसिस, शुगर तपासणी सुरु करा ,आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचना :
आरोग्य विभागाची आढावा बैठक चंद्रपूर, ता. २५ : कोरोना सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावा, यासाठी पोस्ट कोव्हीड ओपीडी सुरु करून म्युकरमायकोसिस व शुगर तपासणी करण्याच्या सूचना मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या …
Read More »बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Ø जिल्हाभर सर्वेक्षण करून गरजू लाभार्थी शोधणार Ø विधवा, परित्यक्ता, एकल माता यांच्या मुलांना मिळणार लाभ वर्धा, दि 21 (जिमाका) :- राज्य शासनाची बालसंगोपन योजना आतापर्यन्त ० ते १८वयोगटातील निराधार बालकांसाठी राबविण्यात येत होती. आता ही योजना सुधारीत करण्यात आली असून एकल माता, विधवा, परित्यक्ता अशा महिलांच्या मुलांना सुद्धा या …
Read More »वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार, खासदार रामदास तडस यांची माहिती,
वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार, खासदार रामदास तडस यांची माहिती, वर्धा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुट्टीबोरी पॅकेजमध्ये वर्धा बायपास समावेश आहे. सालोड व सावंगी दरम्यान अस्तीत्वास असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे चार पदरी उड्डाणपुलाचे कार्य अंतिम टप्प्यात असुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांच्या नियोजनानुसार 15 जुलै पंर्यत सदर उड्डाणपुलाचे कार्य पुर्ण होणार असुन …
Read More »दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले *वर्धा* – सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सध्याचा कोरोना महामारीचा प्रभाव पाहता भविष्यकालीन गरजेची पूर्तता म्हणून येत्या सहा महिन्यात विद्यापीठाद्वारे प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी या समारोहात …
Read More »
विश्वभारत News Website