कोरोनाच्या धर्तीवर कौतुकास्पद कार्य. नोकारी(पाल)येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता अभियान. कोरपना(ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील नोकारी(पाल)येथील युवकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा हातात घेतल्याचे चित्र आहे.कोरोना महामारीत स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या उद्देशाने युवकांनी केलेल्या सदर कामांचे कौतुक होत असून गावात स्वच्छता मय आनंदाचे वातावरण पसरले आहे.तरूणांनी लोकसहभागातून गावातील संपूर्ण गटारे पुर्णपणे साफ केले. गटारांच्या स्वच्छतेमुळे ग्रामपंचायतची जवळपास ५० हजार रुपयांची बचत झाली असून ती रक्कम …
Read More »दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय
पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’ पुणे : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »१३ नक्षलवादी ठार, मृत १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस….मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांची कारवाई; मोठा शस्त्रसाठा जप्त गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोलीच्या जंगलात शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली. उपविभाग एटापल्ली येथील कोटमी हद्दीत शुक्रवारी सकाळी पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. मृतांमध्ये विभागीय समिती सदस्य आणि जहाल नक्षलवादी सतीश याच्यासह सहा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. घटनास्थळाहून एके ४७ बंदुकीसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तेंदूपत्ता हंगामाच्या …
Read More »एकाच रात्री पाच दारूतस्करांना अटक , 18 लाखांचा मुद्देमाल जप्त
– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंद्रपूर, शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या. यावेळी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच तस्करांना अटक करण्यात आली. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात या कारवाया करण्यात आल्या. शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई …
Read More »पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन गडचिरोली- २१ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी -60 जवानासोबत झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते त्यांना कंठस्नान घालण्यात सी 60 जवानांना यश मिळाले. मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी-60 तील जवान व पोलीस यांचे …
Read More »गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश
गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश गडचिरोली, पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, सी ६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात मध्यरात्रीपासून चकमक सुरु असून त्यात आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवास अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे. …
Read More »कोविड संसर्ग झालेल्या पालकांच्या मुलांचा सांभाळ करण्यास नातेवाईक तयार नसल्यास त्यांना शिशुगृहात ठेवावे : जिल्हाधिकारी
Ø जिल्हा कृती दलाची बैठक Ø अडचणीत असलेल्या बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी वर्धा :- दोन्ही पालकांना कोविड संसर्ग झाला असल्यास ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा बालकांना प्रथम नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करावा, नातेवाईक सांभाळण्यास तयार नसल्यास अशा ० ते ६ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक शिशुगृह व ६ ते १८ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात …
Read More »वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप.
वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप. वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची, ऑक्सिजन काँसंट्रॅटेर ची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे. खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता …
Read More »म्युकरमायकोसिस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा: आयुक्त संजीव कुमार
*म्युकरमायकोसिस आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश चंद्रपूर दि. 21 मे: म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग तज्ञांची टीम तयार करून घ्यावी व जिल्हाभरात सोशल मीडिया, माहिती पत्रकाच्या आधारे या रोगावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. …
Read More »देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा-खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : स्व. राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडविली. १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, असा निर्णय घेतला. पंचायत राज बळकटीकरणासोबतच सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. …
Read More »
विश्वभारत News Website