विश्व भारत ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगाम दोन महिन्यांनी लहरी हवामानामुळे लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे, कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. अतिवृष्टी, खराब हवामान आणि हवामानात वेगाने होत असलेल्या बदलांमुळे यंदा द्राक्षांचा हंगाम महिनाभराने लांबणीवर गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसर वगळता राज्यभरात कुठेही …
Read More »फडणवीसांची घोषणा : विदर्भ-मराठवाड्यासाठी ‘नागपूर – गोवा’ इकॉनोमिकल कॉरिडॉर
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत आयोजित एका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात …
Read More »नागपुरात भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना, 3 हजार पोलीस, वाहतूक व्यवस्था कशी असेल? वाचा
विश्व भारत ऑनलाईन : नागपुरातील जामठा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) स्टेडियमवर शुक्रवारी, 23 सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सामना होणार आहे. सामना संपल्यानंतर शहरात येणाऱ्यांकडून वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी जामठा ते रहाटे कॉलनीपर्यंत वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला आहे. या दरम्यान प्रेक्षकांव्यतिरिक्त रस्त्यावरची वाहतूक इतरत्र वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे बुधवारी …
Read More »गड्डीगोदाम परिसरात गडरचे पाणी-नागरिक, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
विश्व भारत ऑनलाईन: नागपुरातील कामठी मार्गावरील गड्डीगोदाम भागात असलेल्या सेंट जॉन शाळेच्या समोर महानगरपालिकेने गडरलाईनचे नवे काम सुरु केले होते. मात्र, हे काम महानगरपालिकेने अर्धवट सोडले. त्यामुळे गडरचे दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे. परिणामी, शाळेतील हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. यातून डेंगूचे डास तयार होत आहे.मागील महिनाभरापासून ही समस्या जैसे-थे आहे. याकडे महानगपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गडरचे …
Read More »मनपा निवडणुकीच्या कामाला लागा-राज ठाकरे
विश्व भारत ऑनलाईन : महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कामात मागे पडू नका. पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा, अशाही सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून (दि.१८) जल्लोषात सुरूवात झाली. यावेळी नागपुरात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी नागपूरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना …
Read More »नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी भेट
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे नागपुरात फुटाळा तलाव येथे लेझर शो पाहण्याकरिता एकत्र आले आहेत. आजपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात मुंबई येथे भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची भेट राज ठाकरे …
Read More »नागपूर : सीताबर्डी उड्डाण पुलावर अपघात
नागपूर : सीताबर्डी उड्डाण पुलावर आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका कारने दुचाकीस्वारास धडक दिली. यात दुचाकीवरील महिला ठार झाली. काही काळ उड्डाण पुलावर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. तर, वर्धा मार्गांवरील वाहतूक खोळबली आहे.
Read More »चिकन खरेदी करताय? मग वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : श्रावण, गणेशोत्सवात काही दिवस मांसाहाराला विश्रांती दिल्यानंतर आता पुन्हा एकदा खवय्यांची पावलं चिकन, मटण, मासे आणि तत्सम पदार्थांकडे वळली आहेत. पण, काही घरांमध्ये मात्र अद्यापही चिकन आणि मटणवर ताव मारला जात नाही. ठरतोय तो म्हणजे सध्या सुरु असणारा पितृ पंधरवडा. पितृपक्ष सुरु झाल्यामुळं पितरांच्या नावानं अनेक घरांमध्ये घास काढण्याची परंपरा आहे. यामध्ये बऱ्याच भाज्यांचा वापर केला …
Read More »नागपुरातील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात, दोन चिमुरड्यासह चौघे ठार
नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे. सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे …
Read More »नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा, मेट्रो सुटेल ‘या’ वेळेत
नागपूर : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महामेट्रोने सोमवार, १२ सप्टेंबरपासून सकाळी ६.१५ मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटची मेट्रो रात्री १० वाजता सुटेल. मेट्रोच्या वर्धा मार्गासाठी कस्तुरचंद पार्क आणि खापरी तर हिंगणा मार्गासाठी बर्डी व लोकमान्य नगर अशा चारही स्थानकांवरून सोमवारपासून सकाळी ६.१५ पासून मेट्रोसेवेला सुरुवात होईल. रात्री १० पर्यंत मेट्रो धावेल. या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ …
Read More »