वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गांधी जयंती निम्मीत शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस येथे कार्यक्रम करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महात्मा गांधीजी यांची151 वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.. 2 ओक्टोबर 2020 सत्याग्रह व आंदोलनाच्या अहिंसत्मक च्या माध्यमातून देशाला स्वतंत्र्य मिळवुन देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती . महात्मा गांधी यानी असे म्हटले होते की तुम्ही मला कैद …
Read More »जनभावना लक्षात घेऊन अमृत योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्याचे नियोजन करावे, खासदार रामदास तडस यांच्या अधिका-यांना सुचना
वर्धा: शहर विकासाच्या दृष्टीकोणातून केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम सुरु आहे. कंत्राटदाराच्या सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार मुळे शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामानमुळे वेठीस धरले आहे. या कामामुळे अनेक अपघात झाले असुन एका मुलाचा मृत्यु झालेला आहे, अमृत योजना मल्ल निस्सारच्या कामामुळे वर्धेकर नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. झालेले रस्ते …
Read More »श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण – आमदार डॉ.पंकज भोयर यांचा आरोप
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाआघाडी सरकारने कामाचे श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. असा आरोप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे. आमदार डॉ. भोयर म्हणाले की, भाजपच्या शासनकाळात तत्कालीन वित्तमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला कोटयवधी रूपयांचा निधी दिला. या निधीतून सेवाग्राम-पवनार-वर्धा येथे अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. याकरिता वेळोवेळी …
Read More »आघाडी सरकारने सेवाग्राम विकास आराखडयाला एकही रुपयाचा निधी न देता श्रेय लाटण्यासाठी लोकार्पन कार्यक्रम, खासदार रामदास तडस यांचा आरोप
दिनांक 20/04/2013 सेवाग्राम विकास आराखडा संनियत्रण समितीची स्थापना. * दिनांक 01/10/2016 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला रु. 266 कोटी प्रशासकीय मान्यता दिली. * दिनांक 22/11/2016, 22/09/2017, 01/02/2018, 04/01/2019, 06/03/2019, 17/09/2019 रोजी आवश्यकतेनुसार भाजपा सरकारने सेवाग्राम विकास आराखडयाला निधी वितरीत केला. वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- महात्मा गांधी तसेच …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर तर्फे मेणबत्त्या पेटवून हातरस पीडित मुलीला श्रद्धांजली देत या घटनेचा करण्यात आला तिव्र निषेध
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर तर्फे स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर अध्यक्ष मोहित उमाटे यांच्या उपस्थितीत मेणबत्त्या पेटवून हातरस पीडित मुलीला शोक व्यक्त करित श्रद्धांजली देण्यात आली व या घटनेचा निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेली घटना स्वीकारता येत नाही, संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगणासारखा दिशा कायदा लागू करावा अशी प्रतिकीया युवती शहर …
Read More »भारतीय महिला फेडरेशन व आयटकच्यावतिने हाथरस घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कचेरी समोर निदर्शने
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेश च्या हाथरस येथील १९ वर्षीय मनीषा वाल्मिकी या तरूणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची जीभ छाटण्यात आली, मणक्याचे हाड मोडले…. आणी काल या वाघीणीने जीव सोडला. तिच्या मृत्यूनंतर ही तीच्यावर अत्याचार होतच राहीले व भाजपच्या योगी सरकारने या मुलीच्या कुटुंबीयांना घरात कोंडुन बळजबरीने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली.. कुलदीप सेंगर पासुन ऊत्तरप्रदेशात अशा असंख्य घटना …
Read More »वीरशैव मोक्षधामसाठी जागा उपलब्ध करून द्या – शिवा संघटनेची निवेदनातून मागणी
वर्धा जिल्हा प्रतिनिधी,सचिन पोफळी :- येथील वीरशैव लिंगायत समाजासाठी मोक्षधामसाठी जागा उपलब्ध करून द्यावी याकरीता आज दि.1 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी श्री.विवेक भीमनवार यांना शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून येथील वीरशैव मोक्षधाम जागेची प्रक्रिया रखडली आहे. प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.पण मंजूरी नंतर व निधी उपलब्ध झाल्या नंतर सुद्धा काम रखडल्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकारी …
Read More »महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्याने २ ऑक्टोबर रोजी दीपोत्सव महामानवाचे आश्रम “जागतिक प्रेरणा स्थळ” व्हावे – पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री
वर्धा :प्रतिनिधी सचिन पोफळी :- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण विश्व साजरी करणार असून गांधींच्या या कर्मभूमीत २ ऑक्टोबर२०२० रोजी वर्धेत दीपोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या जयंती निमित्याने गांधी विचार त्यांचे जीवन दर्शन आजच्या पिढीला पोचविण्यासाठी लेझर, साऊंड शो च्या माध्यमातून दाखविण्याची व्यवस्था आणि या महामानवाचे आश्रम जागतिक प्रेरणा स्थळ शासनाने करावे अशी मागणी गांधी तत्वज्ञान …
Read More »शेतकरी विधेयका विरुध्द काँग्रेसची २ ऑक्टोबरपासून स्वाक्षरी मोहीम … जिल्हाभर चार टप्पात आंदोलन – जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधी तीन विधेयक संसदेत मंजुर केले असून , या नव्या काळ्या कायाद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे . या शेतकरी विरोधी विधेयकांविरुद्ध वर्धा जिल्हाभर चार टप्पात आंदोलन केले जाणार असून २४ सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाभर स्वाक्षरी …
Read More »वर्धा : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा… सौदी अरेबियातील जेद्दाह तुरूंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका
वर्धा :- मुबई ३० सप्टेंबर २०२० : संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र , या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेले चार महिने तुरूंगवासात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ …
Read More »
विश्वभारत News Website