Breaking News

वर्धा

वर्धा: कोरोना दिलासादायक बातमी: जिल्ह्यात आज जिल्ह्यात 44 कोरोनाबाधित, 200 कोरोनामुक्त तर 1 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.14 : आज 441 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 44 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आज 1 कोरोना रुग्णाची नोंद असून यामध्ये आर्वी येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 173 झाली असून यामध्ये कोरोनामुळे 172 तर इतर आजारामुळे 1 मृत्यू आहे.तर आज 200 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. आज आढळून …

Read More »

देशातील विरोधी पक्षाच्या सरकारांना त्रास देणें हा भाजपचा अजेंडा – अनंत गुढे

वर्धा : कालचा दिवस हा महाराष्ट्रातील राजकीय वादाचा दिवस होता. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिह कोशारी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजपा सरकारच्या अजेंड्यावर काम केले. केंद्रातील भाजप सरकारचा हा प्रमुख अजेंडा आहे.की राज्यातील विरोधी सरकारांना सतत त्रास देणें, काम करू न देणे, कोणत्याही कारणावरून स्वतः च्या अधिकाराचा गैर मार्गाने वापर करून सतत राज्यात वाद निर्माण करणे हा प्रयत्न असतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे …

Read More »

वर्धा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी व्दारा निवेदन

वर्धा: देशात ओबीसी संख्या 52 टक्के पेक्षा जास्त आहे, परंतु ज्या प्रमाणात ओबीसी समाजाना सोई सुविधा उपलब्ध व्हायाला पाहिजे त्या प्रमाणात ओबीसी समाजाला मिळाल्या नाही, भारत देशात विविध क्षेत्रातुन आपले अमुल्य योगदान देणा-या ओबीसीमधील सर्व येणा-या प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी समाजाची प्रमुख मागणी राहीली आहे की, देशामध्ये नियोजीत असलेल्या जनगणनेमध्ये  ओबीसी संवर्गांची जनगनना ही प्रामुख्याने जातीनिहाय …

Read More »

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी तालुका व शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ फलक झळकवित आर्वी  तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन तहसीलदार चव्हाण यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्याबाबत निवेदन दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात …

Read More »

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करणे नागरीकांच्या हाती — दिलीप उटाणे

महात्मा गांधी १५१ वी जयंती शताब्दी महोत्सव सांगता वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत असे असले तरी कोरोणावर लस किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर संपूर्ण नियंत्रण येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करने आवश्यक झाले आहे . जो पर्यत नागरिक माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत आरोग्य तपासणीत योग्य …

Read More »

वर्धा: कोरोना दिलासादायक बातमी: जिल्ह्यात आज 40 कोरोनाबाधित, 116 कोरोनामुक्त तर 0 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.11 : आज 348 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 40 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा कुठल्याही रुग्णांंचा मृत्यू झाला नाही.आजची कोरोना संदर्भात आकडेवारी पाहता जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. तसेच जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 161 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -160 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा …

Read More »

जुनापाणी चौक ते शिवाजी चौक नुतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर यांना खासदार तडस यांनी लिहले पत्र

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामपंचाय पिपरी ( मेघे ) व नगर परिषद हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा च्या माध्यमातुन रस्ते विकासाचे कार्य प्रगतीपथावर आहे.परंतु अद्यापर्यंत सदर कामाच्या अंतर्गत येणारे अप्रोच रस्ते , विद्युतीकरण , डिवाइडर तथा इत्यादी आवश्यक असलेले रस्ते सुरक्षा विषयक कामे पुर्ण न केल्याने असंख्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणी यासाठी आतापर्यंत खासदार रामदास तडस …

Read More »

निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झालेल्या शेतजमीन तातडीने अधिग्रहित करा – आमदार दादाराव केचे

आर्वी तालुक्यातील निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे या प्रकल्पासाठी आधी अधिग्रहित न केलेल्या शेतजमीत पाणी शिरले आहे. जमीनी धरनामध्ये संपादित न केल्याने उत्पन्न घेण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी शेती वाहीपेरी करून महनीतीने पिके उभी केली होती. परंतु या वर्षी निम्म वर्धा धरनात पुर्ण शमतेने जलसाठा केल्याने धरनाचे पाणी झिरो लेवल पार करून मागे सरकून अधिग्रहित न केलेल्या जमिन क्षेत्रामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांची …

Read More »

वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्याचे बांधकाम साहित्य गेले होते चोरी, शहर पोलिसांनी शोध घेऊन आरोपींना साहित्यासह केली अटक

  वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत वर्धा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम करण्याकरीता लागणारे सर्व साहीत्य विकास भवन गांधी चौक येथील आवारात गोडावुन मध्ये ठेवलेले होते. दि.06/07/2020 रोजी सकाळी 09.00 वा फिर्यादीने गोडावुन मध्ये जावुन साहीत्याची पाहणी केली असता त्यामध्ये 100 लोखंडी शिकंजी दिसुन आले नाही. सदर 100 लोखंडी सिकंजे ज्याची अंदाजे कि.25 रू प्रती नग प्रमाणे 2500 …

Read More »

कृषी विधेयक 2020 शेतकऱ्यांच्या व कृषी उत्पादकांच्या पुर्णपणे हिताचे – खासदार रामदास तडस यांची पत्रकार परिषदेत माहिती

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- 5 जुन 2020 भारत सरकारने राजपत्र प्रसिध्द करान 2 कृषी अध्यादेश अमलात आणले.राजपत्र प्रसिध्द झाल्यावर सर्व राज्यांना या राजपत्रांची सुचना निश्चीतच गेली असणार याबाबत दुमत असण्याचे कारण नाही . राजपत्र प्रसिध्द झाल्यापासुन संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पारीत होईपर्यंत कोनीच या विधेयकांचा विरोध केलेला नाही हे विसरुन चालणार नाही . 24 जुन 2020 आणि 10 ऑगस्ट 2020 …

Read More »