🔹खाजमियाँ पठाण यांच्या वंचित बहुजन आघाडीतील प्रवेशामुळे अंबाजोगाईतील पाटोदा सर्कलमध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत येणार वेग पठाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन. अंबाजोगाई(दि.5सप्टेंबर):-आज दिनांक 05 सप्टेंबर 2020 रोजी पाटोदा जिल्हा परिषद सर्कल मधील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यासह खाजामियाँ पठाण व राष्ट्रीय समाज पक्षाचे घाटनांदूर सर्कलचे तुकाराम देवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दयानंद भालेराव, सुनिल सावंत यांच्यासह इतर अलुतेदार बलुतेदार समूहातील कार्यकर्त्यांनी वंचित …
Read More »SBI ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने ऑनलाइन शिक्षक दिन साजरा
वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून SBI ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांनी आर्वी तालुक्यातील आदर्श गावकरिता दत्तक घेतलेल्या पाच गावांपैकी बोथली या गावांतील माहिती केंद्रामध्ये गूगल मीटिंग द्वारे शिक्षक दिन साजरा केला .यामध्ये प्रकल्पामार्फत दरोरोज पाचही गावामध्ये उपचारात्मक वर्ग चालविला जातो .यामध्ये प्रथम 1 ते 2 यादरम्यान गूगल मीटिंग घेण्यात आली …
Read More »वर्धा : कोरोना ब्रेकिंग :- आज जिल्ह्यात 140 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 60 रुग्ण कोरोनामुक्त
वर्धा :- शनिवारी दि 5 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 1324 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 140 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 85 पुरुष आणि 55 महिलांंचा समावेश आहेत. वर्धा तहसीलमध्ये 66 रुग्ण आढळले असून यामध्ये 38 पुरुष तर 28 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 16 रुग्ण आढळले असून यामध्ये 7 पुरुष तर 9 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 4 रुग्ण आढळले असून …
Read More »आंबेडकर नगर (भामरागड) येथिल नाली बांधकाम अपूर्ण
🔺नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलापल्ली(दि.5सप्टेंबर):-गडचिरोली जिल्हातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. 5 मध्ये काही वर्षा अगोदर नाली बांधकाम करण्यात आली. परंतु ती नाली अर्धवट असल्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बाराही महिन्यात सांडपाण्याचा, दुर्गंधी चा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोगराई हि पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील नाली बांधकाम पूर्ण करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. …
Read More »अभिनेत्री कंगना राणावत चा पुतळा फुकून जाहीर निषेध
🔹अहेरी विधानसभा क्षेत्रातील अल्लापल्ली येथे कार्यकर्त्यांचा उपक्रम आल्लापल्ली(दि.5सप्टेंबर):-कंगना राणावत यांनी केलेल्या महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांच्या बद्दल असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या कमकुवत अभिनेत्री कंगना राणावत यांची झाशीच्या राणीची तुलना करण्यात आली अशा भाजपाचे भाडोत्री नेते राम कदम यांची शिवसेना विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार व शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रियाज शेख व अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुण …
Read More »प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्याकरिता सर्व सोयाबीन उत्पादन शेतक-यांना सहकार्य करावे – खासदार रामदास तडस
खासदारांकडून यांनी मांडवा ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी. वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून कृषी विभागाने पाहणी करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. वर्धाःजिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण …
Read More »वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर : आज 168 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद
जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या : खबरदारी घेणे हाच उपाय वर्धा :- गुरुवार दि.4 रोजी आज 1316 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.कोरोना रुग्णाचा सर्वात मोठा स्फोट वर्धा येथे झाला आहे. वर्धामध्ये आज 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.तर कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 1129 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.आज आलेल्या अहवालात …
Read More »ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी
ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी वाशिम(दि.4सप्टेंबर):- संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी कुटुंबातील गरजू कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर गरजू कुटुंबांना घरकुल नसल्यामुळे प्रत्येक गावात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्ची घरे शिकस्त झाली आहे. ओबीसी कुटुंबातील घरकुलांच्या …
Read More »करोनाग्रस्त देहाचे अंत्यदर्शन शक्य
नागपूर(दि.4सप्टेंबर):-करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यदर्शन घेणे आप्तेष्टांना कठीण होऊन बसले आहे. आयुष्यभर नातेसंबंध जोपासले, समाजाचे ऋण फेडले अशांनासुद्धा त्यांच्या अंत्यसमयी कुणीच पाहूच शकत नाहीत. इच्छा असूनही देहावर फुले अर्पण करून हात जोडण्याचे दिवस राहिलेले नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून शहरातील तीन संशोधकांनी अतिनील किरणावर (अल्ट्रा व्हायलेट रेंज) आधारित उपकरण तयार केले आहे. याद्वारे संक्रमणाच्या भीतीमुळे देहाभोवती गुंडाळलेले प्लास्टिक निर्जंतुक …
Read More »वर्धा : कोरोना :- आज जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद
वर्धा :- दि 3 सप्टेंबर 2020 आज जिल्ह्यात आज 89 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 1) वर्धा 38 (पुरुष 19,महिला 16, मुली 2) 2) सेलू 7 (पुरुष 3, महिला 3, मुलगा 1) 3) देवळी 11 (पुरुष 6 महिला 5 ) 4) आर्वी (पुरुष 3, महिला 1) 5) आष्टी 10( पुरुष 5, महिला 2, मुलगी 1, मुलगे …
Read More »
विश्वभारत News Website