Breaking News

देश

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : तुमच्या मोबाईलवर बघा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद

  विश्व भारत ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठापुढे होणाऱ्या सुनावण्याचं थेट प्रक्षेपण आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस जारी करुन न्यायालयाच्या कामकाजासंदर्भातील खंडपीठाला याबद्दलचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून घटनापीठापुढील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणीपासून …

Read More »

तुमचं रेशन कार्ड होणार रद्द, काय आहे प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन : स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट,फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, खेड्यात दोन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न आणि शहरात वार्षिक तीन लाख असेल तर अशा लोकांनी त्यांचं रेशन कार्ड तहसीलमध्ये आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे अन्यथा कारवाई होऊ शकते. शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डधारकाने कार्ड सरेंडर केलं नाही तर अशा लोकांचं कार्ड छाननीनंतर रद्द केलं …

Read More »

तिरुपती बालाजी : नेमकी किती संपत्ती?

विश्व भारत ऑनलाईन : जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता …

Read More »

5G चे युग : 10 सेकंदांत करा 2-GB चित्रपट डाउनलोड

विश्व भारत ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबरला देशात 5G सेवेचा श्रीगणेशा करतील. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘भारताचे डिजिटल परिवर्तन व कनेक्टिव्हिटीला एका नव्या उंचीवर घेऊन जात, पीएम मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करतील.’ एअरटेल व जिओत चढाओढ दूरसंचार क्षेत्रताील एअरटेल व जिओ या 2 दिग्गज कंपन्या आपली …

Read More »

आधारकार्डमध्ये होणार बदल… चला जाणून घ्या…

विश्व भारत ऑनलाईन : आधारकार्ड हा भारतीय नागरिकांच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा समजला जातो. सुरुवातीला आधार कार्डची गरज मर्यादित होती. मात्र हळूहळू सरकारनं आधारकार्ड दाखवणं अनेक ठिकाणी अनिवार्य केलं. आता अनेक गोष्टींच्या नोंदणीसाठी ओळखीचा व रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरलं जातं. बदल काय? आधारकार्डचं कार्यक्षेत्र आता आणखी वाढवण्याबाबत सरकारचा विचार आहे. दर 10 वर्षांनी नागरिकांनी बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी, यासाठी …

Read More »

नागपूर मार्गांवरील 18 रेल्वे रद्द : नेमके कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : चौथ्‍या रेल्‍वे लाईनचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द होत आहेत. याच चौथ्‍या लाईनच्‍या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्‍वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा जळगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी …

Read More »

तुम्हीही राहू शकता मोदींसारखे ॲक्टिव्ह ; या गोष्टी करा…

विश्व भारत ऑनलाईन : उतरत्या वयात शरीरात एनर्जी कायम ठेवणं कठिण होतं. मात्र, आपणच आपली काळजी घेऊन एनर्जी टिकवून ठेवू शकतो. दिवसभरात कोणत्याही वेळी ड्रायफ्रूट्स आवश्य खावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलिकडेच वाढदिवस साजरा झाला. वयाच्या 70 व्या वर्षीही मोदी अत्यंत फिट आहेत. विशेष म्हणजे ते कमालीचे सक्रिय आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणं, सतत दौरे करणं, सातत्याने लोकांशी संवाद साधणं …

Read More »

देशातील ‘ही’ बँक होणार बंद, तुमचे तर पैसे नाहीत ना? वाचा…

मुंबई : देशातील एका सहकारी बँकेला दोन दिवसांनी टाळं ठोकण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या बँकेची बँकिंग सेवा 22 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. या बँकेत खाते असल्यास ताबडतोब पैसे काढा, अन्यथा 22 सप्टेंबरनंतर खात्यातून पैसे काढता येणार नाही, असं आवाहनही खातेधारकांना करण्यात आलंय. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन …

Read More »

कॅप्टन अमरिंदर सिंह महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

विश्व भारत ऑनलाईन : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज त्यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष भाजप मध्ये विलीन केला. भाजपमध्ये पक्ष विलीन करताना त्यांनी त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपदाची मागणी केली होती. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजप प्रवेश लांबला होता. भाजपने त्यांच्या या मागण्या नाकारत त्यांना महाराष्ट्राच्या …

Read More »

उद्धव ठाकरेंचे अस्तित्व मातोश्रीपुरतेच-नारायण राणे यांची घणाघाती टीका

विश्व भारत ऑनलाईन : ”उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार होताच त्यांचे अस्तित्व संपले. यापूर्वीही त्यांचे केवळ मातोश्रीच्या कक्षेतच अस्तित्व होते. देशात आणि राज्यात त्यांचे अस्तित्वच नाही,” असा घणाघात केंद्रीय केंद्रीय लघु, सूक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला. शिंदेंनाच परवानगी चित्ता देशात उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आले आहेत, तर अशा चांगल्या गोष्टीचे कौतूक करायला हवे, पण …

Read More »