वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …
Read More »नागपुरात सकाळपासून अवकाळी पाऊस : निम्म्या महाराष्ट्राला फटका
अवकाळी पाऊस, गारपिटीचा नागपूरसह अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल झाल्या आहेत. 16 जिल्ह्यांत नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. आज मंगळवार सकाळपासून नागपुरात पावसाला सुरुवात झाली. काही भागांत झालेल्या गारपिटीने फळबागांचेही नुकसान झाले आहे. राज्यात सध्या खरीप हंगामातील भातपिकाची …
Read More »
विश्वभारत News Website











