Breaking News

Recent Posts

प्रजासत्ताक दिन म्हणजेच स्वतंत्र भारताची नियमावली

२६ जानेवारी संविधानाचा व नियमांचा आधारस्तंभ आहे.१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.परंतु स्वातंत्र्यानंतर संविधान, देशाची नियमावली असने गरजेचे असते.कारण कोणत्याही कार्याकरीता पुढे पाऊल टाकण्यास कायद्याच बंधन असने आवश्यक आहे.२६ जानेवारी १९५० रोजी देशाची राज्यघटना लागु झाली.त्यानिमित्याने भारतातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो.कारण प्रजासत्ताक म्हणजे लोकांव्दारे लोकांसाठी प्रस्थापित केलेले शासन. भारतात जात,धर्म, पंथ,वंश, गरीब-श्रीमंत, व्देष या …

Read More »

प्राकृतिक न्याय के सिद्धांत प्रशासनिक कानून की रीढ

प्राकृतिक न्याय के सिद्धांत प्रशासनिक कानून की रीढ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई दिल्ली भारतीय विधि न्याय संहिता के अनुसार प्राकृतिक न्याय के सिद्धांत प्रशासन कानून की रीढ़ हैं और PCS/न्यायिक सेवाओं की मुख्य परीक्षा के लिए अत्यंत महत्वपूर्ण विषय हैं। ये सिद्धांत सुनिश्चित करते हैं कि न्याय प्रक्रिया निष्पक्ष, उचित और दंड से मुक्त हो। नीचे PCS परीक्षा …

Read More »

साखर, मैदा खाणं सोडा!प्रिया बापट काय म्हणते?

बॉलीवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री. यामधील अनेक अभिनेत्री अशा आहेत की, ज्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळेदेखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रियाने तिचे फिटनेसचे हटके फोटो शेअर करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तिच्या या फोटोंमुळे साहजिकच तिच्या फिटनेसची बरीच चर्चा झाली.   प्रिया बापट हा फिटनेस हा केवळ महागड्या जिम …

Read More »