विश्व भारत ऑनलाईन : दिवाळी सण हा देशभरात साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे अर्थातच प्रदुषण वाढते. फटाके फोडल्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. परंतु आपल्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता खालावली आहे, पहिले फटाक्यांमुळे आणि दुसरे म्हणजे थंडीच्या हंगामामुळे. असे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेमुळे हृदयरोग्यांना धोका असून काळजी घेणे महत्वाचे …
Read More »उज्जैन : महाकालेश्वर मंदिरात दिवाळी…व्हिडीओ बघा
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीनिमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. मंदिर रोषणाईने सजविण्यात आले असून भाविकांनी गर्दी केली आहे. दिव्यांचा सण साजरा करताना भाविक. 👇👇व्हिडीओ बघा👇👇 Deepavali at Mahakaleshwar Ujjain pic.twitter.com/qXmMCZ0WIT — Anu Satheesh 🇮🇳🚩 (@AnuSatheesh5) October 23, 2022
Read More »सामना जिंकला, तरीही विराट, हार्दिक रडले ; पाहा व्हिडिओ
विश्व भारत ऑनलाईन : मेलबर्न येथे झालेल्या टी२० सामन्यांत भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने विजय मिळविला. या विजयासह भारताने विश्वचषकामध्ये विजयी सलामी दिली. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले. हार्दिकने ४० तर, विराटने नाबाद ८२ धावा केल्या. भारताने हा सामना जिंकल्यानंतर मैदानावरच दोन्ही खेळाडू भावूक झाले. भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत २०२१ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. …
Read More »शेतकरी सुखावला : अखेर पावसाने घेतली माघार
विश्व भारत ऑनलाईन : जून ते सप्टेंबर पाऊस चांगलाच बरसला. शेतकऱ्यांचे तर अतोनात नुकसान केले. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांवर दया मया दाखविली नाही. मागच्या चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने धुमाकूळ घातलाय. परतीच्या पावसानेही राज्यातील विविध भागात पाऊस सुरू होता. मात्र, आता मान्सूनचा परतीचा प्रवास थांबणार, अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. …
Read More »तुमचं आवडतं ‘व्हॉट्सॲप’ होणार बंद…पण
विश्व भारत ऑनलाईन : व्हॉट्सॲप हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र व्हॉट्सॲप अनेक डिव्हाइसमधून बंद होणार आहे. व्हॉट्सॲप वापरण्यासाठी डिव्हाइस बदलण्याची आवश्यकता आहे का? याबद्दल व्हॉट्सॲपने माहिती दिली आहे. कंपनीकडून अधिकृत माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपने सांगितले की, जुन्या आयफोनमधील व्हॉट्सॲप बंद होणार आहे. शिवाय जुन्या iOS वर चालणाऱ्या iPhone वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप सुरू ठेवण्यासाठी iOS अपडेट करावे लागणार आहे. व्हॉट्सॲप 24 ऑक्टोबरपासून …
Read More »टी२० विश्वचषक : भारताने पाकिस्तानला धूळ चारली
विश्व भारत ऑनलाईन : टी२० विश्वचषकाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबल्याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. यात शेवटच्या बॉलवर भारताने पाकिस्तानला हरविले आहे. मेलबर्नमध्ये रविवारी (२३ ऑक्टोबर) भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा …
Read More »अमिताभ बच्चन यांचा अपघात : गंभीर तब्येत
विश्व भारत ऑनलाईन : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नुकताच ‘कौन बनेगा करोडपती 14’ या क्विझ शोच्या सेटवर अपघात झाला. त्यांच्या पायाची नस कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अजूनही गंभीर असल्याचे कळते.दुखापतीनंतर त्यांच्या पायाला काही टाके पडले असून आता काळजी करण्यासारखे काही नाही. ते पूर्णपणे बरे आहेत. धातूच्या धारदार वस्तूमुळे त्यांच्या …
Read More »अपघात,अकाल मृत्यू टाळण्यासाठी करा नरक चतुर्दशीला यमतर्पण
विश्व भारत ऑनलाईन : दीपोत्सवातील धनत्रयोदशी नंतर येणाऱ्या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशीपासून अभ्यंग स्नान करायला सुरुवात होते. याशिवाय या दिवशी यमतर्पण करण्याचेही महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते. आख्यायिका धार्मिक मान्यतेनुसार, नरकासुराने 16 हजार 108 राजकुमारींना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध …
Read More »सणासुदीत ऑनलाईन फसवणूक टाळा… या ‘स्टेप्स’ वापरा
विश्व भारत ऑनलाईन : वेळेची कमतरता लक्षात घेऊन आणि पैशाची बचत व्हावी, या दृष्टीकोनातून ऑनलाईन खरेदीकडे कल वाढलाय. मात्र,सणासुदीच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणही तितकेच वाढत आहे. तसेच पेमेंटसाठी ऑनलाईन मोडचा वापर केला जातो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI या विविध पर्यायांचा वापर केला जात आहे. सणाच्या निमित्ताने अनेक कंपन्या विविध ऑफर्स देतात. आणि याचा फायदा सायबर गुन्हेगार …
Read More »जाग आली : उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर
विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या,रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनकडून (ठाकरे गट) देण्यात आली. मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …
Read More »
विश्वभारत News Website