राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका …
Read More »मन सुन्न : मुलींवर विनयभंग, अत्याचार
विनयभंग आणि अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिली घटना- हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केली. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दुसरी घटना – व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर …
Read More »अमरावतीत विवाहितेची विष घेऊन आत्महत्या
अमरावतीमधील विलासनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी समोर आली. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी विवाहितेच्या पती व सासूविरुद्ध कौंटूबिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. विलास विजय रामटेके असे गुन्हा दाखल झालेल्या मृत विवाहितेच्या पतीचे नाव आहे. विलासने तक्रारदार महिलेच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर विलास हा सतत मुलीला मारहाण …
Read More »नागपूर जिल्हा परिषदेत घोटाळा : मृतकांच्या नावाची पेन्शन नातेवाईकांच्या खात्यात, महिन्याला 5 लाखाची कमाई
जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा उघडकीस आलाय. मृतकांच्या नावाची पेन्शन रक्कम जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा केली जात होती. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. यात कनिष्ठ महिला लिपिकाला निलंबित करण्यात आले.जिल्हा परिषद सीईओ यांनी चौकशी समिती गठीत केली. या पेन्शन घोटाळ्यात आणखी काही जण अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महिला लिपिकाकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या …
Read More »लघवीतील बदल, किडनीचे मोठे नुकसान
किडनी आजारांनी त्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. अशावेळी रुग्णांना डायलिसिसची मदत घ्यावी लागते. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांनी वेळेवर उपचार न केल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे कदाचित प्राणघातकही ठरू शकते. किडनी डिजीज क्वालिटी ऑफ लाइफ स्टडीमध्ये किडनीच्या २७८७ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या जवळपास ९८% लोकांना आपल्या …
Read More »सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा
खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध केला जात आहे. अब्दुल सत्तारांची दिलगीरी नको. सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देणार असल्याचे जालन्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. ‘अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस’ असे राष्ट्रवादीच्या …
Read More »नितीन गडकरींनी मागितली जनतेची माफी : वाचा… कारण
चूक असेल तर त्यासाठी माफी मागण्यात काही कमीपणा वाटत नाही. मंडला ते जबलपूर जो मार्ग आहे, त्यामध्ये बरेला ते मंडला हे ४०० कोटींचे ६३ किलोमीटरचे जे दोन लेनचे काम होत आहे, त्यावर मी समाधानी नाही. आता समस्या ही आहे, की अनेक अडचणी आल्या आहेत आणि अनेकदा तुम्हाला त्रास होत आहे. आज मी येथे येण्यापूर्वीच अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. प्रलंबित कामाला …
Read More »चोरांना सगळे चोर दिसतात ; काँग्रेसची बावनकुळेंवर टीका
जे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनाच भ्रष्टाचार दिसतो. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला पक्षात घ्यायचं हा भाजपचा गोरखधंदा आहे. चंद्रशेखर बावणकुळे हे स्वत: भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देण्याचं कारणच नाही, अस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले की, चोरांना सगळे चोरच दिसतात. भ्रष्टाचाऱ्यांना सगळे भ्रष्टाचारी दिसतात. गुजरातमधील मोरबी पुलाचं काय झालं. इंग्रजांनी बांधलेला पूल १६० वर्षात कोसळला नाही. …
Read More »सुप्रिया सुळे प्रकरण : राज्य पेटतोय, अजित पवारांचे मौन
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरण्यावरुन राष्ट्रवादी राज्यभर आक्रमक झाली आहे. पण दुसरीकडे याच विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र मौन बाळगल्याचे दिसतेय. अजित पवारांनी याविषयात साधं ट्विटही केलेलं नाही. त्यांच्या ट्विटर आणि फेसबूक पेजवर विविध विषयांवर भाष्य करण्यात आलंय. पण सुप्रिया सुळेंवर मात्र कोणतंही विधान नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या या मौनावर राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु …
Read More »शिकारीसाठी शेतात लावलेल्या वीज तारांना स्पर्श ; दोन तरुणांचा मृत्यू
शिकारीसाठी शेतामध्ये लावलेल्या वीज प्रवाहित लोखंडी तारांना स्पर्श झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात ही घटना घडली. देवरी शहरालगतच्या मोठा परसटोला परिसरात या घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आशिष कोसरे (२६), अनमोल गायकवाड (२२, दोघेही रा. परसटोला (देवरी)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
Read More »
विश्वभारत News Website