विश्व भारत ऑनलाईन : महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कामात मागे पडू नका. पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा, अशाही सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून (दि.१८) जल्लोषात सुरूवात झाली. यावेळी नागपुरात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी नागपूरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना …
Read More »नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी भेट
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे नागपुरात फुटाळा तलाव येथे लेझर शो पाहण्याकरिता एकत्र आले आहेत. आजपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात मुंबई येथे भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची भेट राज ठाकरे …
Read More »हिंदकेसरी ‘नाग्या’ बैलाच्या निधनाने हळहळ
विश्व भारत ऑनलाईन : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत बेळगावचा डंका पिटणाऱ्या नाग्या बैलाचे आज रविवारी निधन झाले. वडगाव येथील बैलगाडी शर्यतप्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांच्या ‘नाग्या’ या बैलाचे वृद्धापकाळाने झालेल्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. वडगाव स्मशानभूमीत त्याच्यावर आज ( दि. १८) सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १ लाख ६२ हजारांना खरेदी वडगाव येथील बैलगाडी …
Read More »उद्धव ठाकरेंचे अस्तित्व मातोश्रीपुरतेच-नारायण राणे यांची घणाघाती टीका
विश्व भारत ऑनलाईन : ”उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार होताच त्यांचे अस्तित्व संपले. यापूर्वीही त्यांचे केवळ मातोश्रीच्या कक्षेतच अस्तित्व होते. देशात आणि राज्यात त्यांचे अस्तित्वच नाही,” असा घणाघात केंद्रीय केंद्रीय लघु, सूक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला. शिंदेंनाच परवानगी चित्ता देशात उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आले आहेत, तर अशा चांगल्या गोष्टीचे कौतूक करायला हवे, पण …
Read More »‘जलयुक्त शिवार’ची चौकशी बंद : देवेंद्र फडणवीस
विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या,त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण, जेथे चुकीचे झाले तिथली चौकशी सुरू राहील, असे फडणवीस …
Read More »आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था
विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …
Read More »विशेष लेख : विदर्भात गरज रोजगाराभिमुख प्रकल्पाची
लेखक : मोहन कारेमोरे, राष्ट्रीय प्रचारक, अखिल भारत हिंदू महासभा सध्या वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलविल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. गुजरातपेक्षा हजारो तरुणांना रोजगार देणारा एखादा उद्योग विदर्भातही द्यावा. विशेष म्हणजे, विदर्भातील नेत्यांनी नागपूर आणि आसपासच्या परिसरात एखादा प्रकल्प उभारण्यास प्रयत्न करावा. अलीकडच्या काळात विदर्भात बेरोजगार तरुणांची संख्या झपाट्याने वाढली. विदर्भातून पुणे, मुंबईकडे रोजगारासाठी तरुणांनी ओढा वाढविला. हे चित्र …
Read More »औरंगाबाद : अधिकाऱ्याचे अपहरण, आरोपी अटकेत
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर या गावातून शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज्याच्या उद्योग मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (६०) यांचे 4 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस पथकाने बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर रात्री ९ वाजेच्या सुमारास राजळे यांची सुटका करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विकास भगवान खरात(२२), पांडुरंग विष्णू …
Read More »‘पीएम किसान सन्मान’चा हप्ता लवकरच… वाचा वृत्त सविस्तर
विश्व भारत ऑनलाईन : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी किसान सन्मान योजना सुरू केली आहे. योजनेनूसार आतापर्यंत ११ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत १२ वा हप्ता जमा करण्यात येईल, अशी माहिती आहे. दिवाळीच्या तोंडावर या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. ऑक्टोबर महिन्यात …
Read More »अमरावती : पंचशील आश्रमशाळेतील 33 मुलींची प्रकृती बिघडली
विश्व भारत ऑनलाईन : बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेतील ३३ मुलींना शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली. एका मुलीला अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविले. तर ८ मुलींना घरी सोडण्यात आले आहे. इतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टर मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आश्रम शाळेतील ३ ते ४ मुलींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. …
Read More »
विश्वभारत News Website