विश्व भारत ऑनलाईन : दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले होते. आणि तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पण तुम्हाला हे जाणून थोडं आश्चर्य वाटेल की, रावणाचा पुतळा जाळला जात नाही, तर देशातील काही गावात पूजा केली जाते. रावणाचे जन्मस्थान ? रावणाचा …
Read More »बंदद्वाराआड फडणवीस-पटोले भेट…भुवया उंचावल्या
विश्व भारत ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बंदद्वाराआड 20 मिनिट भंडाऱ्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात पटोले आणि फडणवीस यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोमवारी फडणवीस भंडारा दौऱ्यावर होते. त्यात बैठकही झाली. मात्र, अन्य आमदार बाहेर पडल्यावर फडणवीस आणि पटोले यांच्यात चर्चा झाली. ही राजकीय …
Read More »नागपूर जिल्हा परिषद निवडणूक 17 ऑक्टोबरला
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी सव्वादोन वर्षासाठी 17 ऑक्टोबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी अध्यक्षपद राखीव आहे. भाजपकडे या प्रवर्गातील एकही सदस्य नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसच्या एखादा सदस्याला अध्यक्ष पदाची संधी मिळू शकते, त्यादृष्टीकोनातून अंतर्गत राजकारण सुरु झालेय.
Read More »खडसे घेणार फडणवीसांची भेट..चर्चाना उधाण
विश्व भारत ऑनलाईन : मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या बाबतीत बोलताना मोठा दावा केला. खडसे यांनी देवेद्र फडणवीस यांना आपण तिघं बसून जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू,असे सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यावर खुद्द आमदार खडसे यांनी आता आपली बाजू मांडली. ते म्हणाले “मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे. नाशिक मध्ये एका …
Read More »नाना पटोलेंना लम्पी आजाराची लागण… कोणी केली टीका… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काहीतरी वादग्रस्त आणि अजब विधान करून नेहमी चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशातून आणलेल्या चित्त्यांमुळे गायींमध्ये लम्पी आजार पसरला आहे. चित्त्यांच्या अंगावरील ठिपके आणि लम्पी आजारामुळे गायीला येणारे ठिपके सारखेच आहेत, अशा आशयाचं विधान नाना पटोले यांनी केलं. पटोलेंच्या या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली …
Read More »जेवताना, आडवे पडताना पाठदुखी तीव्र… असू शकतात कॅन्सरची लक्षणे… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : (Pancreatic Cancer) स्वादुपिंड किंवा अग्नाशयाचा कर्करोग हा जगभरातील बारावा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. इतर प्रकारच्या कर्करोगांप्रमाणेच स्वादुपिंडाचा कर्करोग हा स्वादुपिंडातील पेशींची असामान्य वाढ झाल्याने होतो. स्वादुपिंड ही एक लहान ग्रंथी किंवा अवयव असून जी पोटाच्या लिव्हरच्या खालच्या भागात असते. यातून पचनास (digestion) मदत करणारे पदार्थ किंवा एन्झाईम तयार करण्यास मदत करते. तसेच रक्तप्रवाहात साखरेचे प्रमाण नियंत्रित …
Read More »शिंदे गटाचा आमदार भाजपच्या कार्यक्रमात, फडणवीस यांची स्तुती
विश्व भारत ऑनलाईन : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे. भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे …
Read More »भंडारा : धान घोटाळा करणाऱ्यावर कारवाई-फडणवीस
विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून दोषीवर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. जिल्ह्यात धान घोटाळा झाला आहे. बोगस माल एफसीआयला देण्यात आला. शेतकऱ्यांचीही फसवणूक …
Read More »शाकाहारात भारत अव्वल,4 पैकी 3 महिलांना आवडतो मांसाहार
विश्व भारत ऑनलाईन : शाकाहारींमध्ये भारत जगात अव्वल स्थानी आहे. म्हणजेच जगात शाकाहारी लोकांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे. संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगातील ‘टॉप 10’ शाकाहारी देशांमध्ये भारत अव्वल तर मेक्सिको दुसर्या स्थानावर आहे. या अहवालातील माहितीनुसार भारतातील सुमारे 42 टक्के लोक शाकाहारी आहेत. त्यानंतर मेक्सिको (19 टक्के), ब्राझील (14), तैवान (14) स्वित्झर्लंड (13), इस्त्राईल (10.3), …
Read More »7 हजार एसटी वाढणार, डिझेलऐवजी विद्युत, सीएनजी बस
विश्व भारत ऑनलाईन : प्रवासदर्जा उंचावण्यासाठी एसटी महामंडळाने सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळ नफ्यात आणण्याकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘एसटी पुनरुज्जीवन आराखड्या’ची अंमलबजावणी सुरू केलीय. खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावरील गाड्यांवर भर आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवण्यासाठी विद्युत, सीएनजी गाड्यांचा यात समावेश आहे. चार वर्षांत टप्याटप्याने सात हजार गाड्या घेत एसटी ताफा २२ हजारापार नेण्याचे महामंडळाने नियोजन केले आहे. असे नियोजन …
Read More »
विश्वभारत News Website